()॥५॥४/८॥२5७/१|_ (13२, रँ 0[॥ 192064 २०) 7१०० हि ॥४5७0/॥५]) (_] (2०222) (“> ) [>>] ::-:। (ळा) (ळ] [ळा] [खळ] (ढे | | ॥श्री॥। | नटसम्राट | श्री» बालगंधवे यांच्या नंवलळकथा न-00 0-2) ४२०० ळस्वक व प्रकाशक पांडुरंग गणेश क्षीरसागर हार्मोनियम मास्तर-पेटीचा घरचा शिक्षक, सं. मृकनायक व वीरतनय नाटकांतील पद्यांच नोटेशन, गडकऱ्यांचा वाग्विलास व गडकऱ्यांचं हृदयरहस्य, इ० पुस्तकांचा कता. व्ही. एन, आणि कंपनी. ५३८ शनवार, आप्पाबळअंत चोक पुणे २. | ] । | | माचे १९३५ किमत १ रुपया (...] (2) [(ळ“) [>] १ (ल्ल (7207101! य (न्य (काळा) ळा ज्न्स्ज्ये [ळा] मुटक-गणश जिवाजी करमरकर, रामेश्वर प्रिंटिंग प्रेस, पेठ रविवार १५१-१५२ विष्णुपुरा पुगे, ( पान ४९ ते ६४ छापली मुद्रक--ना० ब० चव्हाण, हरीहर प्रेस, पुणे. २ (१ ते २४ पानें छापली मुद्रक-“शंकर नरहर जोशी, चित्रशाळा प्रेस, १०२६ सदारींव पेठ, पुणं नं. २, ( प्रास्तावक १२ पानं व २५ ते ४८ त्याचप्रमाणें ६५ ते ९४ व जाहिरातीची ४ पान ), नटसम्राट श्रीयुत बालगंधव यांच्या नवळकथा ( सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन ) गडकऱ्यांचा वाग्विलास व नटसम्राट श्रायुत बालगंधर्वांच्या नवलकथा ३० पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्तीचे सर्वे हक्क सौ० खूक्मिणीबाई क्षीरसागर यांचेकडे अहित. प्रकाशक---पांडुरंग गणेश क्षीरसागर, ९२ बुधवार, पुरणे. मुद्रक---शॉ. न. जोशी, चित्रशाळा प्रेस, १०२६ सदाशिव,पेठ पुणें २, हें तरी नवलच ! * श्री, पांडुरग गणेश क्षीरसागर यांनी लिहिलेल्या “' बालगंधरबोच्या नवलकथा १ या पुस्तकाला प्रस्तावनेची जरुरी भासावी हे एक नवलच होय ! बोळूनचचाळून या नवलकथा ! यांतील नवलाई केव्हांही चित्ताकपक-च असणार. शिवाय ज्या थोर ' पुरुषाच्या ? या नवलकथा आहितते श्री. बालगंधर्व, यांस नवलपुरुष ( 0/०0061 191) ) मानण्यांत येतं. महारा- ष्रांत गेल्या पन्नास वर्षात जे कांर्ही नवल-पुरुप होऊन गेले त्यांत श्री. बाल- गधवोची गणना करण्यास मुळींच हरकत नाहीं. त्यांच्या त्या रंगभूर्मावरील स्रीभूमिका नवलाईच्या मानल्या जातात यांत कांर्ह'च आश्चर्य नाही. पण ही मात्र खचित नवलाची गोष्ट आहे का, रंगभूमिबाहैरील त्यांच्या ख्ाासगी ब सावजनिक जीवनाच्या गोष्टी लोकांना नवलाईच्या वाटतात ! त्यांचें बोलणें नवलाई, त्यांचे चालणें नवलाईचें, त्यांचे खाणे नवलाईचें आणे त्यांचें पिणेही नवलाई ! ते प्रेमळपणाने बोलतात, सरळपणा चचाठतात, सात्विक अन्न खातात आणि मोसुंब्याचा रस पितात. अशा त्यांच्या कहाण्या ऐकत असतांना श्रोत्यांचे चित्त रंगून जाते, ही गोष्ट पुष्कळांच्या परिचयाचचीच असेल. स्त्रीपार्टी नटांत तर त्यांनीं नवलपुरुप म्हणून अपूव कीर्ति मिळविलेली आहे. अशा नबल-पुरुपाच्या नवलकथा वाचण्या विपर्यी प्रेमळ वाचकवर्ग उत्सुक झाला असेल याबद्दल तिळमात्र शका नार्ही. या नवलकथा तशाच अत्यंत नवलयूर्ण आहेत. श्री. क्षीरसागर यांनीं सदर पुस्तकाची अशी. कांही. मजेदार जुळणी केली आहे कीं, त्यांतील नवलकथा वाचीत असतांना वाचकाच्या नजरपुढे बालगंधवीच्या आयुष्यांतील सव प्रसंगाचा चित्रपट भूमिंमत उभा रहातो. बालगंधबोच्या चारिताचें नवबल्पूणे सार म्हणजेच हें पुत्तक होय, असेही म्हणावयास हरकत नाही. है पुस्तक वाचीत असतांना जी एक गोष्ट वाचकाच्या मनावर निर्विवादपणे ठसते ती ही कीं, हा नवल-पुरुष अत्यत भाग्यशाली आंहे. किलोस्कर संगीत मंडळींत जाण्याविषर्यी त्यांना ज्यांनीं प्रोत्साहन दिले ते के. श्री- शाहू छत्रपति शोत ! त्यांनीं ज्यांना “ बालगधव '' ही पदवी दिली ते (२) लो० बाळ गंगाघर टिळक होत ! ज्या शहरांत त्यांनीं रंगमूमीवर प्रथम प्रवेश केला तं शहर मिरज संस्थानची राजधानी हाय ! त्यांना पुढें ज्यांनी राजाश्रय दिला ते बडोद्याचे आऑधपाति श्रीसयाजीगव महाराज होत ! आणि आतां त्याच्या सहकारितेनें ते सिनेमांच्या पांढऱ्या पडद्यावर पदार्पण कर्रीत आहेत ते अखिल हिंदुस्थानांत श्रेष्ठ प्रतन्चि कलावंत म्हणून गाजत असलेले प्रभात फिल्म कंपर्नांचे सचालक होत ! बालगधवांच्या आयुष्यांतील हे सवे पुण्ययाग त्यांच्या सऱ्धाग्याचीच साक्ष देतात, अशा भाग्यशाली पुरुषाच्या या नवलकथा वाचीत असतांना वाचकवर्ग तलीन झाला तर त्यांत मुळींच नवल नाही. या पुस्तकांत अनेक नवलकथा आहेत. पण त्यांतल्या त्यांत पान २३ आणि २४ वर श्री.क्षीरसागर:यांनीं जी एक नवलपूर्ण सत्यकथा सांगितली आहि, ती आमच्या दृष्टीनं इतकी नवलाची आहि की, त्या एका कथेमुळें सुद्धां ह॑ पुस्तक महाराष्ट्रीयांच्या चिरस्मरणांत राहित्याशिवाय रहाणार नाही. किलोस्कर मंडळीच्या रंगभूमविर गसमजुष नाटकांत नायिकेची पहिली भूमिका श्री. बालगेधवोनी मिरज मुक्कार्मी केली. त्या प्रयोगास श्री शाहू छत्रपति महाराज हजर होते. त्या वेळचे लो० टिळकांच्या आग- मनाचे जे वणन श्री. क्षीरसागर यांनी केलं आहे ते त्यांच्या थोर चरि- त्राला उज्वलता आणून देणारे आहे. लो०७ टिळकांनी त्या प्रसंगी श्री. छत्रपतीर्शी जें वर्तन केलं ते त्यांच्या मनाचा थोरपणाचा व्यक्त करते. हे वणन छत्रपतिसरकार आणि लो० टिळक या दोघांच्याही भक्तांनी वाचण्यासारखे आहे, इतकेच नव्हे तर मनन करण्यासारखंही आहे. त्या दोन थोर पुरुषांची त्या वेळची एकमंकार्शी झालेली वागणूक महाराष्ट्राच्या हातिहासांत सुवणाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखीच झालेली आहे. या एका नवलकथेमुळें त्या दोन थोर पुरुषांच्या डोवनक्रमावर अत्यंत उज्वळ असा प्रकादा पडल्याशिवाय रहात नाही, माझ्या मतें या एका गाष्टामुळ सुद्धां बालगंघवीच्या नवलकथांनाही विशेष महत्व आल्याशिवाय राहणार नार्ही. २७ पानावर श्री. क्षीरसागर यांनीं जी मामांची हकिगत दिली आहे, ती ही अत्यंत चमत्कृतिजनक आहे. माझे मित्र प्रिन्सिपाट अत्रे यांनीं एका सुप्रातिद्ध व्याख्यानांत पुराणकाळापासून चाढू काळापयेतच्या अनेक मामांची झालिका सांगून (३) मामा म्हणजे भानगड ही गोष्ट सिद्ध करून दाखाविली टोती. श्री. क्षीरसागर यांनीं या पुस्तकांत सांगितलेली मामाची हाकिंगत वरीळ सिद्ठान्तच पुनः एकदां सिद्ध करून देत. ही मामाच्या भानगडीची हार्किकत इतकी नवलपूर्ण आहे की,... पण नको ! (६ ) अशा एकेक नवलकथांचें वणन करीत बसले, तर प्रस्तावनेचें पुस्तक होइल आणि श्री, क्षीरसागर यांनीं लिहिलेले छोटेखानी पुस्तक प्रस्तावनेसारखे भासू लागेल ! अश्या या सकारण भीतीमुळे आणखी विस्तार न करतां ही प्रस्तावना थोडक्यांत आटोपती घेणे आवश्यक होय ! बालगंधवाच्या गोड गळ्यांतून निघणाऱ्या पदांत ' नका टाकूनि जाउ डावा डोळा पाण्यानें भाझा भरला, ' हे लावणीगाीत त्यांच्या अगदीं लहानपणापासूनच अत्यंत लोकप्रिय असल्याचे श्री. क्षीर- सागर सांगतात. श्री. बाळगंधवॉर्नी आपल्या गोड गळ्यांन गाइलेलें हे लावणीागीत रासिकांच्या कानांत अजूनही धुमत आहे. परतु परवां नुक- ताच त्यांनीं जेव्हां छत्रपतींच्या राजघार्नात महाराष्ट्रीय रंगभूभीची रजा घेतली त्या वेळीं आखेल महाराष्ट्रातील ' नका टार्कान जाऊं' अशा तऱ्हे गीतध्वनि स्पष्टपर्णे दुमदुमून गेळे ! हा इतिहास अगदीं ताजा अस- ल्यामुळें त्याचा विस्तार करण्याचे कारणच नाही, प्रस्तावना संपविदांना रसिकांत्फे बालगेथवास एवढीच विनाते करावयाची की, सिनेमांत तरी या पण रसिकांना टाकून जाऊं नका! श्री. क्षीरसागर यांनीं हामीनियममास्तर आणि नट या दोन्ही दृष्टीनी महाराष्ट्रीय रंगभूमीची सेवा केलेलीच आहे. त्याशिवाय त्यांनीं हार्मोनियम मास्तर, “ पेटीचा घरचा शिक्षक ' आणि ' गडकऱ्यांचा वाग्विलास ' ही पुस्त्के लिहून लेखक म्हणून चांगली कीत मिळविलेली आहे. त्यांच्या या कीर्तीत या नवलकथांच्या पुस्तकांम नवलाईची भर पडो, असें मी इच्छितो. निर्भीड आफिस, मुंबई नं. ४ | झनंत हरी गदे १११1३१५ ् काचें लेखकाचे हृदत गडकऱ्यांचा वाग्विलास ह पुस्तक लोकप्रिय होऊन मध्यप्रांत व बऱ्हाड शाळा-खात्यारने हायस्कूल, मिड्लटस्कळ व नॉमेल स्कूल यांत बक्षिसं व लायब्ररीकरितां मंजर केलं. या अल्प यशामुळे व माझ्या नाट्यकलेच्या तीस वषाच्या अनुभवामुळे मी प्रस्तुत ' बालगंधवीच्या नवलकथा हे पुसवक कांहीं विद्ठान्‌ व नाट्यप्रमी सद्गृहस्थांच्या सचनेमुळे लिहिण्यास प्रवृत्त झालां खानभव व दादा काटदरे वगेरंच्या माहिती पुरविण्याच्या मदतीमुळे मळा नवलकथा पूण करतां आल्या. पुष्कळ लोकांनी आगाऊ मदत केली, पण अनेक अपरिहार्य अडचणीमुळे सद्र पुस्तक २-२॥ वर्षे प्रसिद्ध होण्याचा योगच येईना. श्रीयुत अनंत हरि गद्रे यांनीं माझ्या विनंतीस मान देऊन प्रस्तावना लिहिली श्रीयुत प्र. के. अत्रे बी.ए. बी. टी. टी. डी. (लंडन) यांनीं व : नुवाकाळ * पत्रांनी अगाऊ अभिपाय प्रसिद्ध केला याबद्दल व श्रीयुत अत्रे आणि श्रीयुत वसन्तराव मराठे यांनीं सदर पुस्त- काचा प्रफे तपासणं व॑ शाब्दिक व इतर कांहीं दुरुस्त्या करणें यांत आपला अमूल्य वेळ खर्च केला याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे. श्रीयुत बालगंघवांना मी नवल- कथा लिहीत आहे हें कळविले व श्रीयत अत्रे यांनीही प्रत्यक्ष कळविलें असतां, श्रीयत बालांधवे व श्रीयुत बापुराव राजहंस यांनीं सकोतुक समाधान व्यक्त केलं. याबद्दल त्यांचेही फारच आभार आहेत श्रीयुत बाबुराव देशमुख, श्रीमंत चिटणीससाहेब, श्री. ओगले [ संपादक-महाराष्ट्र ] श्रीयुत माडखोलकर [ उपसंपादक-महाराष्ट्र ] प्रो. वेढरे, श्री. नेरकर, श्री, वाशीमकर, श्री. जञढावसाहेब, श्री. यादवराव देशमुख इ० नागपूर येथील तसंच पुणें येथील श्रांमंत सरदार आबासाहेब मुजुमदार, श्री. सरदार विंचुरकर, श्र सरदार पुरंदरे, फऱ्यूसन कलिजचे प्रो, चाफेकर, प्रो. समथ (२) प्रिन्सिपल महाजनी, सर परशरामभाऊ कॉलेजचे व्हाइ० प्रिन्सिपॉल डॉ ० भागवत, प्रो. कर्वे, त्याचप्रमाणे दोन्ही कॉलेजचे कांहीं विद्यार्थी, प्रभात फिल्म क॑. च मालक व म्युशिक डायरेक्टर श्रीयुत माईणकर वगेरेंनीं अगाऊ मदत केल्यामुळेंच पुष्कळच मदत झाली परंतु अपरिहाय अडचणींमुळे शेबटीं पुरणे थेथीळ श्रीयुत दुगाप्रसाद मोदी ( पेढेवाले ) यांनीं धांव घेतली म्हणूनच सदर पुस्तक वाचकांच्या हातीं देण्यास मी समथ झालो. याबद्दल श्री. मोदी यांचे मी आभार मानतो. श्रीयुत राजाध्यक्ष फोटोग्राफर ( मुंबईच्या रेक्स फोटो स्ट्राडिओचे मालक) यांनीं सदर पुस्तकाच्या कव्ह्रपेजवर छापण्याकारितां बालगंधर्वांच्या फोटोचे सुंदर डिझाईन व सुंदर ब्लॉक करून कव्हर दोन रंगांत छापूनंदेण्याचा सवच खर्च केला; सुमारें २५ रुपयांची मदत केली. श्री. राजाधक्षाच्या वेळो- वेळींच्या उदार सहाय्यामुळें मी निरंतरच त्यांचा आभारी आहे. श्रीयत बाबुराव नाईक यांनीं माझ्या विनंतीवरून फारच सुंदर अशी हस्तलिखित प्रत लिहून दिलीं, याबद्दल त्यांचेही आभार मानणं जरूर आहे. चित्रशाळा प्रेसच्या मालकांनी संपूर्ण काम कलें व हरीहर व रामकृष्ण प्रेसनं थोडीं थोडीं कामे करून दिलीं म्हणून त्यांचे आभार मानून व सवंसाक्षी दयाळू परमेश्वराची दया सदेव असावी अशी इच्छा करून हे हृद्रत आटोपते घेतो. ज्यांनीं ज्यांनीं आगाऊ मदत केली ते सर्वच मला सारखे पूज्य आहित. प्रत्येकाचा नामनिदेंश करणें पुस्तकाच्या दृष्टीनें उचित नाहीं. म्हणून सर्वीनीं माझ्यावर प्रेम ठेवावें एवढीच विनती करून व सवंसाक्षी दयाळु परमेश्वराचे उपकार मानून प्रस्तुत ' हूदरत मी जास्त न लांबवितां आवरते घेतो. पां, ग, फ्षीरसागर : बालगंधर्वांच्या नवलकथा श्री. अत्रे यांचा अभिप्राय सुप्रासेद्ध साहित्यिक ब॒ नाटककार श्री. प्र. के. अत्रे हे म्हणतात की, रा. पां. ग. क्षीरसागर यांनीं गेल्या पंचवीस वपोत निरनिराळ्या महाराष्ट्रीय नाटक केपन्यांतून पेटीवादक, नट, मालक इत्यादि निरनिराळ्या नात्यांनी जितका नाख्यविषयक, विविध ब बहुमोल अनुभव मिळविला आहे तितका इतर नटांनीं क्वचित मिळविला असेल. रा. क्षीर- सागर म्हणजे थोडक्यांत महाराष्ट्रीय नाटकाचा ज्ञानकोश ., आहे, अस म्हटलें तरी चालेल. सामान्य माणसाच्या संसाराचे चिल रंगभूमीवर पड- द्याच्यापुढे नास्यर्पाने दाखविलें जातें पण त्या पडद्याच्या पलीकडील नटांच्या आयु"याची नित्रे काणत्याही नाटकांतून व्यक्त होणे दाक्य नाही. य! अव्यक्त नटसष्टांतील आपले अद्भुत बव मनारजेक अनुभव रा. पांडोबा जव्हां सांगत असतात तेव्हां आपण नटांचे अरबिअनु नाईटस ऐकतो काँ काय, असा आपणांस भास होतो. व्यापक व विविध अनुभव, सू्ट्म व मार्मिक निरी- क्षण व विनोदबाडवे एवढ्या भांडवलावर विदोप शिक्षण अगर लेग्वनाभ्यास नस- तांहि रा. पांडोबांनीं या विषयावर लिहण्याचा अधिकार मिळविला आहे. या बाबतीत त्यांनीं दाखविलेली कळकळ व न्विकाटी प्रसशनीय आहे. या पूर्वी त्यांनीं प्रासिद्ध केलळें,'गडकऱ्यांचा वाग्विलास' हं पुस्तक किती मार्मिक व मनोरंजक आहि है पुष्कळांना ठाऊक असेलच. त्याच धतीवर त्यांनी एक * बालगंधर्वांच्या नवलकथा * या नांवाचें पुस्तक लिहिलेलें असून ते ही छापत आहे. बालगंघव हा विपय महाराष्ट्रीयांचा अत्यत आवडता व जिव्हाळ्याचा आहे. आपल्या मुर कामार्ने रा. बालगंधब यांनी मराठी जनतेला गेलीं दोन तप इतके मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे कीं, गेल्या पंचवीस वषाच्या नाट्यकलेच्या इतिहासांतून बालगंधवबीना उगे करणें झणजे बाकी पूज्य हाते, असेंच समीकरण आहे असे लोक समजतात. बालगंधर्वांच्या गोष्टी बोलणें व ऐकणे, त्यांच दरोन रंगभूमीवर व इतरत्र शक्य तितक्या वेळां घेणें, त्यांचे वेगवेगळे फाटो जमविणे व त्यांनी ग्हें शृंगारणे हा महाराष्ट्रांतील अनेक लोकांचा प्रिय ब्यवसाय आहे. (२) स्वतःच्या हयातीत आख्यायिक्रा व देतकथेचा विषय होऊन बसण्याचे थोर भाग्य बालगंधवार्नी मिळविळें आहे. रा. पांडोबांसारख्या प्रेमळ व भाविक भक्तांच्या चष्म्यांतून बालगंधर्वोर्चे दरीन तर अधिकच कमनीय दिसत आहि. इतक्या आपुलकीच्या ब जिव्हाळ्याच्या भावनेने बालगधबी च्या आयुष्यार्ची शब्दचित्रे इतरत्र रेखाटलेली माझ्या अबलोकनांत नाहीत. सदर पुस्तक मी बारकाईनें वाचळेलें आहे व त्यांत थोड्याच्या शाब्दिक दुरूस्त्याहि केलेल्या आहेत. मला स्वतः हें पुस्तक फार मनोरंजक वाटतें. बालगघवप्रमी जनता रा. पांडोबाच्या प्रयत्नाचे कोडकोतुक कर्रील, याविषर्यी मळा बिलकूल शका वाट्त नाही. तथापि लोकांस मी हें आगाऊ अभिप्रायादाखल जार्हीर करीत आहि. मुंबईच्या 'नवाकाळ'चा अभिप्राय सुप्रासिद्ध महाराष्ट्रीय नटब्रष्ट श्री, नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या चरित्राच्या कथा श्री, क्षीरसागर यांनीं बालगंधर्वांच्या नवलकथा या नांवाने एकत्र छापल्या असून त्यांची एक प्रत आम्हांस आगाऊ दाख- विण्यांत आली, या चरित्रकथांच्या प्रारमी थोडक्यांत अवोचीन मराठी रंगभर्मांचा इतिहास देऊन तिच्यांत पुढें किर्लोस्कर नाटकमंडळीने घडवून आणेलली क्रांति बाणीली आहे. त्यानंतर बालगंधर्वांचा या नाटकमंडळीत कसा प्रवेश झाला, बालगंधवीर्नी नाख्यकलंत कोणत्या सुधारणा केल्या, वगेरे माहितीबरोबरचच श्री. क्षीरसागर यांनी बालगेधबीच्या अनुभवाच्या व स्वभावाच्या ज्या कित्येक कथा दिल्या आहेत, त्या खरोखरीच नवलकथा वाटण्याजोग्या आहेत, नट किंबा एका नाटकमंडळीचे मालक या नात्याने केवळ सावजनिक रीत्या येणाऱ्या संब्रधांत बालगंधर्वांच्या स्वभावाच्या ज्या खांचाखोंचा सामान्य माणसाला कळणार नाहींत, त्या श्री, क्षीरसागर यांच्या, बालगंधवांच्या प्रत्यक्ष सहवासांत ते कित्येक वर्षे राहिल्यामुळे, ध्यानांत आल्या व त्यांचेच त्यांनीं या पुस्तकांत मोठ्या भक्तीने संकलन केळे असल्यामुळें त्यांचें प्रस्तुत नवलकथा हें पुस्तक चटकदार वठलळे आहे. मराठी भार्षेत थोर पुरुषांच्या चारित्रांची साधने जुळविण्याची प्रथा एक दोन अपवाद सोडल्यास कमीच आहे, असामान्य कतृत्वाच्या राजकारणी (३) पुरुषांच्या चरित्रांकडे सामान्यतः ठोकांचं लक्ष असतें, परतु समाजसेवेच्या इतर कतृत्वक्षेत्रांत गाजणाऱ्या व्यक्तींच्या चरित्रांविषरयी प्रायः उपेक्षाच आढळते. रंगभूमीच क्षेत्र अशा उपेक्षेत सांपडल्यामुळें त्या क्षेत्रांतील अग्र- णींच्या जीवनकथा मराठी भाषेत फास्शा उपलब्ध नाहींत. श्री. क्षीरसागर यांनीं केलेला हा उपक्रम या दृर्टानें कांहींसा अपूव आहे ब म्हणूनच त्यास भरपूर लोकाश्रय मिळेल असा भरंबसा वाटतो. कठृत्वाचा पेशा कोणत्याहि प्रकार्या असला तरी मनुष्याच्या खभावाची उपजत धोरोदात्त ठेवण या पेशामुळे बदलत नाहीं, उलट त्या ठेवणीमुळे तो पेशा उंचावतो. अशा प्रकास्चा बोध या नवलकथांतून सांर्ठविलला मर्मश्ञांना आढळेल व ते श्री, क्षीरसागर यांच्या प्रस्तुत उद्योगांचे कौतुक करतील. सुवासिक उदवत्त्यांचा जंगी कारखाना, पत्ता--देवल अँन्ड सन्स्‌ पट सदाशिव-होदाजवळ, पुणें शहर. बिक्रीस तयार ) ते दिवस गेळे । ( बिक्रीस तयार शिकणारांनी वषानुवर्षे तपश्चयो करण्याची जरूर नाहीं- “६ ) संगीत प्रवीण भाग १ ठा. (किक लेखक---प्रो. आर. जी. जोशी, एस्‌. पी. प्रि. गांधव महाविद्यालय मुंबई ( शाखा ) या पुस्तकांत रे मालकंस, भीम, रे वज भेरवी पलासी. (हे लेखककृत राग) व प्रचारांतील कॉफी, बागेश्री, तिलंग, दुर्गा, तिलक कामोद, अडाणा, भिन्न, बडज, खमाज वोरे, रागांत उत्तमोत्तम हिंदी कवितांवर ( श्रीकृप्णळीलेच्य़ा व इतर कर्धी न ऐकलेल्या नवीन व गोड चालीच्या २० चिजा ख्याल, ठुमरी, त्रिताळ, होरी, झपताल एक्का, रूपक, वरे गायनाच्या सवे प्रकारच्या ) व यांपैकी ११ चिजांवर विस्ताराने नवीन रागांचे चिजांवर सुद्धां आलाप दिले आहेत. मागणी जास्त असल्यामुळें प्रती थोड्या शिल्लक आहेत. तरी ताबडतोब मागवा. पत्ता--११ खेतवाडी मेनरोड गोवधनभुवन, शेवटचा मजला, मुंबई ४. गीय धन स्वगीय सखाच सा संगीत हेंच संसारार्चे भूषण आहे आटपशीर, टिकाऊ, सुरेली पायपेट्या ब हातपेट्या सिंगळ ठबल रीड-स्वस्त दराने विकत मिळतील. २० रुपये सिंगल रीड. ३१० ते १०० रुपय्रेपयेत डबल रीड पायपेट्या ९५ ते २०० रुपयेपर्यत आडंरप्रमाण उत्तम करून देऊ--स्टेंडड हार्मानियम कंपनी पिलहदौस रोडवर ४० वर्षे ज्यांनी . दुकान चालाविलें त्याच मालकांचे देखरेखीखाली पेट्या तयार होतात. जनादेन त्रदसे हार्मोनियम मेकर व रिपेअरर, गोवधेनभुवन, दुकान नं. १२ मुंबइ ४. ॥श्री॥ ३४ सत्यमेव जयते उत्तम माल योग्य किंमतींत चोख वजनाने मिळण्याचे खात्रीचे दुकान म्हणजेच महाराष्ट्र किराणा स्टोअस रोसेडेन्सी बाजार भागानगर ( हेद्राबाद दक्षिण ) गिऱ्हाइकांचा सुखसंताष व सायी हेंच आमचं ध्यय आह ह विसरू नका आमचेकडे चांदीची मांडी व सोन्याचे दागिनेही मिळतात. येथ येणाऱ्या प्रत्येक नाटक मंडळीने एक वेळ अवश्य अनभव घ्यावा. खळ ७4% स्क्<<ळ << च्क << च्य कितीही ओढल्या तरी खोकल्याचे नांव नाही डायमड हाडयन गाल्ड फ्छेक -ळशव ब्याध. “0 कालालहालाकाळ त ०॥&)4९/१७ “८5 ळक “द क क << प << च्य टा स्प << तर १ 'पेशास २ सवनत्न मळतात र्र स्क्र्क्र्क्र स्क्र्स्त्रआ > ८4 चका ६ च्या स्य << स्का टी मळमळ म मित च्य £$446 खक त. त र : आ; प्रो. घोडके. विनोदी ( नकलाकार, त्री वेषांत ) महाराष्ट्रांत करमणुकीची खळबळ उडवून देणारे हेच ते पाहिले. ॥ श्री ॥ री हेम्लेट नाटकांत नाटक हेंच नवल, तसेंच नाटकांतील नटांची .-: नक्कल :-- “<< र. ० हुबेहुब करून नुव्या नवलाईची साऱ्या महाराष्ट्रत खळबळ कोणी उडावेली ? तर प्रो. घोडके यानींच होय ! ! यांच्या नकला केव्हां कुठें होणार ! इकडे जरुर लक्ष द्या. आपल्या गांवी ते आलें की, आधी तिकीटे रीक्षपे करा, चैतन्य मुद्रणालय, ९५९, सदा।शब पेठ, पुरणे २. मराठी वाड्मयांत क्रांति झाली ! १ सीसोळेघन-ले. मो. ग. रांगणेकर प्र. ले. भा. वि. वरेरकर ( एक क्रांतिकारक सामाजिक कादंबरी ) किं. १॥ रु. २ पिकली पानें--ले. अनंत काणेकर बी. ए;, एलएल. बी. . ( आबालवृद्धांच्या आवडीचा हा लघुनिबंधसंग्रह मराठी वाड्मयांत प्रथमच प्रासेद्ध झालेला आहे. विद्वान लेखकांचे व वर्त- मानपत्रांचे उत्कृष्ट अभिप्राय ) किं. १। रु. ३ मोत्यांची कुडी--ले. दोंडकर एम्‌. ए., एलएल. बी. प्र. ले. वि. स. खांडेकर. बी. ए. ( उत्कृष्ट लघकथासंग्रहू. महाराष्ट्रांतील सवं विद्वानांनी व वृत्त- पत्रांनी एकमुखानं प्रशेसिळेलळा हा सामाजिक लघुकथासंग्रह्‌ तुम'च्या ग्रेथालळयाची शोभा वाढवील. कि. १। रु. ४ कल्पवृक्षांच्या छार्यत-ले. प्रो. लक्ष्मणराव सरदेसाई. ( गोमन्तकीय जीवनक्रमाचें यथोचित वणंन दिग्दरित कर- णारा सामाजिक लघुकथासंग्रह. ) कि. १। रु. याशिवाय सर्व प्रकारचीं शाळोपयागी तसंच इंग्रजी व मराठी पुस्तके फारच माफक दराने मिळण्याचे एकच ठिकाण म्हणजे -- रामकृष्ण बुक डंपो न्यू अँड सेकंड हँड बुकसेलसं अँड पा्ब्लशसे गिरगांव, मुंबई नं. ४ १_ ४” झह -अहेक... नामाकंत व महरूर गायकाच वर्गीय संगीत “ओडियन” रेका्डंवरच ऐकावयास मिळते. खानसाहेब अबदुल करीमखान | सौ. हिराबाइ बडोदेकर बाई सुंदराबाई सौ. दुर्गाबाई खोटे बालगंधव लोढे मारातराव पेहेलवान दिनकरराव अमवल 1. रामभाऊ गुळवणी तुमच्या येथील ओडियन 'डीलसं'कडे वर दिलेल्या ओडियन आरिस्टच्या रेकाडंबद्दद चौकशी करा अगर खालील पत्त्यावर लिहा. 23३ > सोल डिस्टिब्यूटर्स रुबी रेकार्ड फोटे, मुंबई. ॥ श्रौविडठल प्रसक्ष ॥ बाठगंधरवोच्या नवठकथा. र्जा नाट्यकलचा त्रोटक पूवातिहास व सवेश्रेष्ट किलास्कर रूगीत मंडळीत बालगंधव कस आले ब कां आले. आपल्या पविजञ्ञ भारतभूमीत फार प्रार्चान कालापासून नाटक कर- ण्याची चाळ आहेच. सदर गोष्टांला आपली प्राचीन पोथ्या, पुराणें आधारभूत आहेतच, तेव्हां नाटके करणें ही गोष्ट हलक्या दर्जाची नाही, हे आतां सुर- झितांना कळून चकळं आहे. त्याच प्रमाणें गायनवादून ही कला श्रीगजानन, नारद, तुंबर इत्यादि देवादिकांना अत्यंत मिय हाती. हो गोष्ट सद्धा सुशिसित वाचकांना नव्यानें सांगण्याची जरूरी नाही. शंभर वर्षांच्या पूवीच्या काळ अत्यंत धामधुमीचा होता. त्यामुळे वरील कला त्या धामधुमीच्या काळांत कांही काळ लप्त झाल्या होत्या. परंतु १८१८ सालापासून द्दिस्तानांत इंग्रजांचे एकछत्री राज्य सुरूं झाल्यापासून सवज शांतता लोकरच प्रस्यापेत झाली भाणि त्यामु- ळ॑ंच खारे पाऊणशे वर्षांपूषाच के० विष्णुदास भावे यांनीं पुन्हा नाट्यकलेला आरंभ केला. पुन्हां म्हणण्याचे कारण इंद्रादे देवादिकापुढे नाट्यप्रयोग अनार्दि- कालीं होत असत. कविवर्य कालिदात यांच्या विक्रमोवशीय माटकाचे आधारें गृहीत धरून चालण्यास हृरकत नाही. अर्लाकडे तर गायन, वादन, अभिनय, नाटक इत्यांदे कळा आपल्याला अवगत होण्याविषयी साशासित आर्य ख्रीपुरुष उत्साहाने व आनंदानें खटपट करीत आहेत. मुलामुलींच्या शाळांतून प्रत्येक वर्षा गॅदारेंगन्या आनंदाच्या प्रसंगीं लहान मोठे विद्याथी आपल्या गुरुजींच्या सल्याने नवी नवी नाटकें करून संगीत नाट्य कलेविषयी आपले प्रेम किती आहि व आपल्याला या कलेची आवड किती आहे ही गोष सक्रिय सिद्ध करून [२] दाखवित आहेत. परत नास्यकलची दर्दशा ष बदनामी समारे पन्नास वर्षापवा जी झाली होती, तिचें कारण असं बाटले की, क० विष्णदास भावे हे स्वतः जरी कुलीन सदूगृहस्थ होले तरी त्यांना मिळालेली कांही मंडळी अत्यंत हलक्या दु्जांची व हलक्या विचाराची होती. व क॑० भावे यांचेच अनुकरण करण्याकरता आणखी कांहीं थोड्या त्यावेळी ज्या नाटक मंडळ्या निघाल्या त्यामध्ये सद्धा कांही मंडळा हलक्‍या दुजांची होती असे म्हणतात. त्यावेळची जुनी मंडळी त्या नाटक मंडळ्या संबंधानें थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे असें सांगतात की, नाटक कंपनीतींल एवादा नट जर कांही कामा करतां आपल्या दारावरून जात आहे, असे जर पाहिलें तर, कुलीन बायका आपल्या घराची दारें ताबडतोब बंद करीत असत. जणुं कांहीं गणेश चतथींचा चंद्र पाहिल्यावर भाविक लोकांना एक प्रकारचा आळ येईल अशी भीती वाटत असते त्याचप्रमाणे कसला तरी आपल्याला कलंक लागल अशी त्या काळच्या स्त्री पुर्षांना भोती वाटत होती. के० भावे यांची नाटके करण्याची पद्धत कशी होती ! भावे यांच्य! नटमंडळींत बहुतेक सर्व नटांना भारत रामायण साधारण- पणं तोंडपाठ होती असे म्हणतात. म्हणून त्यावेळीं नाटककार असे कोगीच नव्हते. आज “ रावणवध "' नाटक आहे असे नटांना मुख्य चालकांनी फक्त सांगावयाचे की, सवव नटांनी आपापली कार्मे २गमूमीवर चोख करावयाची. रामाची भूमिका प्रेणाऱ्यानी आपल्या याद्वसामर्थ्याप्रमाणें शेजारच्या पात्राशीं त्या त्या अनुरोधाने बोलावयाचे त्याचप्रमाणे साता, लक्ष्मण, रावण इत्याद्‌ पाश्नांनीं करा- वयाचे. मात्न एक स॒ञधार नमनापासून तो नाटक संपेतोपर्यंत रंगभूमीच्या एका बाजूला हातात टाळ घेवून उभा असावयाचा. आणि त्याच्याच शेजारी कथे- कऱ्याच्या शेजारी ज्याप्रमाणे घोडीवर मृदंग ठेवून वाजवणारा उभा &.सतो, त्या प्रमाणे मृदंग वाजवणारा उमा असावयाचा. राम, लक्ष्मण, सीता इत्यादि पात्नांनीं रावण बधांतील म्हणावयाची पढे एकट्या सञ्नधारानें नाटक संपेपर्यंत त्या त्या पाश्नांची त्या त्या वेळची पर्दे म्हणावयाची. कारण त्या वेळच्या पात्रांना मुळीच गातां येत नष्ट्ते. त्याजममाणे हेसदूण्याकरतां एक विद्षक या पात्चाची योजन! [१] केळेली असे, त्यावेळचे विदूषक पाज हल्लीं स्कशीतील बफूनप्रमार्णे तोंडाला वेडावाकडा रंग लावीत असे, ब आपल्य बद्टीसामश्यांने कपोलकाल्पित कांही लरी योलून लोकांना मधून मधून हंसर्वात अस त्या वेळी ज्या ज्या नाटक मंडळ्या आस्तित्वात होत्या, त्या सर्व वरील पद्धतीच्याच होत्या. मात्र भापापली नाटके निरनिराळी करीत असत. इरिश्रंद्र, कंसवध, सुभद्राहरण, लंकादूहन वगेर त्या वळच्या नाटकांची नांव असत. त्या बेळच्या नाटकमंडळ्यांची अंतब्येबस्था, त्यावेळीं नाटक मंडळा चालवण्यास पंधरा ले रवास मंडळी पुरे होत असत, त्यांत फक्त एक गडी नोकर या नात्यानें ढेवलेला असे, बाकी सर्व मंडळी भागी- दार य। नात्याने कंपनीशी बांधलेली असत. त्यामर्थ्ये राक्षसपार्टी नट शरीराने विष्पाड सशक्त असत, देवपार्टा नट मंडळी शरीराने साधारण शक्तिमान व नाका डोळ्यांनी माज संदर असावी ळागत व खरीपार्ट घेणारी मले स्वरूपार्ने मोहक नाजुक अशी असत. राक्षसपुढय़ांतील नट मंडळींनी पाणी आणणें व स्वयंपाक करणें ही कार्मे करावयाची, देव पुठ्यांतील नट मंडळींनी सर्व मंडळींना वाढप्याचे काम दररोज दोन्ही जेवणाचे वेळी करावयाचे आणि खरी पृट्यांतील नाजुक मुलांनी फक्त चटकदार चटणी वाटणे, तूप वाढणं इत्यादि कार्म करावयाची आणि गड्यांनी जेवण होतांच सर्बांची उष्टी काढणें, त्या जागी साग्वर्णे, मांडी घासणे ही कामे करावयाची, त्या वेळची नाटकग्रृहे, कंपनी ज्या ज्या गांवी जात असे त्या त्या गांवी एखादा मोठा जुना वाड! अगर मोठें जुनं देऊळ पाहून त्या वाड्याच्या किंवा त्या देवळाच्या चोकांत गांवांतील घरंदाज किंवा व्यापारी लोकांकडून पाले व मोठमोठी लांक्डे मागून आणून त्या त्या चोकांत ती लांकडे पुरून वर पालांचे आच्छादन घातले की. थिएटर तयार झाले. बाड्यांतील बेठकांची उंच जागा अगर देवळातील उंच ओर्‍्या याना रंगभूमी समजून त्या वेळची पार्ग्रे त्यावर नाटक करीत असत. पाटे व ढांकडे देणाऱ्या सदूगृरुस्थांना माडाच्या ऐवजी फकट पास देण्याची त्यावेळ, वेहिवाट होती. [४५] कपड व दागिवे वगेरेची व्यवस्था त्यावेळीं कशी होती! ज्या ज्या गांवी नाटक मंडळी जात असे त्या त्या गांवच्या श्रीमंत सदृग ह- स्थांना नाटक मंडळीतील म्होरक्याने प्रथम जाऊन भेठावयाचे आणि विनंती करावयाची कीं, आमचे या गावांत जेवढे प्रयोग होतीळ, त्या सर्व प्रयोगास आपण सहकुटुंध सहपरिवार प्रयोग पहावयास यावयाचे. दुसरी विनात आमची ही आहे कीं आमच्या नाटक प्रयोगाच्या वेळीं जे जे लहान मोठे कपडे लागतील व दागिने लागतील ते ते नाटक प्रयोग होई तो पर्यंत आमच्या पात्रांना भूमिके- करतां वापरण्यास आपण यावे ! नाटक मंडळीच्या म्होगक्‍्याची ही विनंती त्या वेळचे धनिक्र मान्य करून मदत करीत असत, अर्थात्‌ त्यावेळी दागिन्याकरता किंवा कपड्याकरतां नाटक मंडळींच्या चालकाना एक पे देखील भांडवलाची जरूरी भासत नसे. श्रीराम, लक्ष्मण, रावण इत्यादीं पात्रांना लागणारी किरीट कुंडल त्यावेळीं कशी तयार करांत असत! त्यावेळच्या नाटक मंडळ्यांताल नट मंडळी स्वतः कशल कारागीर होते, श्रीरामाला किंवा रावणाला लागणारा मगुट घराच ते तयार करीत असत. शेतांताळ माती आणून त्याचा चिखळ करून त्याची मंगूटारुती एका पाटावर प्रथम तयार करावयाची व त्यावर जुर्ने कागद एकावर एक खळीने बरेच थर चिटकवून तयार करावयाचे आणि हे सर्व सुकल्यानंतर आंतील माती काढून टाकावयाची अर्थात सुकलेली जाड कागदांची मगटाकृती शिल्लक राहावयाच्ा त्या वाळलेल्य) कागदाच्या मृगटावर सानेरी खोटा वख चिकटवावयाचा व हिऱ्या माणकाच्या ऐवजी लहान लहान दुड्या पेशाच्या आकारचे गोल इंग्रजी आरसे गोल भागावर सर्व बाजूनी चिकटवावयाचे. भशा रीतीनें साता स्वयंवराच्या, अगर रावण द्रबारातल्या मोठमोठ्या राजांच्या सोंगाला लागणारे मुगुट नट मंडळी घरच्या घरीच तयार करीत असत. ७. ढ श्र ७. पोराणिक नाटकाची व नाटक मंडळ्यांची वरील हकीकत त्यावेळचे दृश्य डोळ्यापुढे येण्यास साधारणपणें पुरे आहे. नंतर १८८० साली के० अण्णासाहेच [५] क किलोस्कर यांनी नाटक मंडळीच्या घरच्य़ा व्यवस्थेत आणि रंगभूमीच्या गय व सेगीत नाट्य कलेत यक्षिणींची कांडी फिरवल्याप्रमाणें एकदम क्रांती करून आपली स्वतःची किलोस्कर मंडळी स्थापन कडन सव्या पद्धतीने सरू केळी ती पद्धत म्हणजे नाटककारानी नाटके लिश्‍लिलींच नटांनी पाठ करावयाची. तज्ञ उत्तम अभिनय गुरुकडून आपापल्या भमिकेचा अभिनय नटानीं शिकून आपा- पल्या भूमिका तयार करावयाच्या, संगीत नटानें सर्गात पर्‌ बव गद्य ज्या त्या नटानें स्वतःच बोलून व गाउन दाखवावयांचे. कपडे, दागदागिने, रंगभूमीला लागणारे पडदे, सीन वगेरे सजावट कंपनीच्या मालकांनी स्वतःच्या भांडवलाच्या आधाराने स्वतःच तयार करावयाचे त्याचवेळी उत्तम कंपन्यांची नाटके सुव्यस्थित स्वरूप प्रेक्षकानां पाहावयास मिळतात. या सर्व गोष्टींचे श्रेय मुख्यतः के० अण्णा- साहेच किलॉस्कर यांनाच देणे योग्य आहे. १८८० साळी किलॉस्कर संगीत मंडळीची स्थापना सवं प्रकारें भेष्ठ दजाची कशी झाली याची त्रोटक हकीगत. क० अण्णासहिब्र किलोस्कर यानीं कविवय कालिदास यांच्या संस्कृत शाकुंतळाचे मराठी भाषेत *' संगीत शाकुंतल '' भाषांतर म्हणन केले. आणि किलोस्कर संगीत मंडळी स्थापन केली. शाकुंतळ नाटकाचा प्रथम प्रयोग पर्ण येथें बघवार पेठेतील, भांग्या मारूती समोरील आनंदोद्रव थिएटरांत झाला, मुख्य नट स॒प्रासेद्ध गायक मोरोबा वाघुलीकर यानी त्यावेळीं दुष्यंताची भमिका क्रेली होती. शकुंतलेची भमिका श्री. शंकर बापूजी मजूदार ( किलस्कर कंपनीचे माजी मॅनेजर व मालक ) यांनी केळी होती. कण्याची भूमिका सर्वोत्कृष्ट गायक घ बीन सतार वाद्य निपूण अश इंश्वग्दत्त देणगीच्या मधुर कंठाचे प्रमुख नट के० बाळकोबा नाटेकर यानीं केळी हती आणि बाकांचे सर्व नट आपापल्या परीने उत्तम काम करणारे हाते असे म्हणतात. त्याचप्रमाणें रंगभमीची सजावट पडदे, सीन, कपडे वगरे त्यावेळीं मोल्यवान व योग्य प्रकारे होते. शकुंतळेची भूमिका शंकरराव मजूमदार गाणें येत नसल्यामुळें गातच करीत असत, संगीत शाकुतलार्ताळ “ संगात '' या शब्दाला बाध येऊं नथे म्हणून फक तिसऱ्या [६] अंकांत “ तुझं मन ते मला ठाऊक नाहीं '? ही एकच दिंडी शकुंतलेच्या भूमि- केत ते म्हणत असत. सदर दिंडी “ तव मानस केसें काय " या पदाच्या ऐवजीं क० अण्णासाहेब करिलॉस्कर यानीं त्यावेळींच्या गद्य शकुंतले करतां तयार केली होती. पुढे एक वर्षानी के० भाळराव कोल्हटकर मुरूय ख्रीभूमिके करतां अण्णासाहेब याना महतूप्रयासाने निळाले, महतप्रयासारने म्हणण्याचे कारण भाऊराव कोल्हटकर यांचे वडील कथा करण्याच धंदा करात होते आणि त्यांच्याच मागे साथीदार म्हणन गायकाचे काम भाऊराव करीत होते. यांचे वडील जुन्या मताचे असल्या कारणाने खी वेष घेण्यास ज्ापला मलगा कसा पाठवावा, आणि नाटकासारख्या धं्यांत घालावा की, न घालावा अशा काळर्जात होते. परंतु के० अण्णासाहेब किलॉस्क्रांचा व त्यानी स्थापन केलेल्या किलेस्किर मंडळींचा एक बर्षांचाच का होईना ळोकीक त्यांना कळून येतांच त्यांचे अनुकूल मत होऊन त्यांनी भाऊराव याना किर्लोस्कर मंडळींत पाठवून दिले. नेतर मोरोबा भाऊराव, बाळकोबा, नाटेकर व शंक रराव मजूमदार या उत्तम नटांचा संच एक ठिकाणी जमतांच किर्लोस्कर मंडळीचा बोलबाला सर्ब माहाराषट्रमर अल्पकालांत सर्वतोभखी झाला किलस्कर संर्गात मंडळी स्थापन झाल्यापासून सुमारे पांच वषांनी अण्णासाहंब करिलस्किर परलोकवासी झाले. अण्णासाहेब किलोस्कर यांचा निस्वार्थीपणा ! अण्णासाहेब किलॉँस्कर यांच्या मरणसमयीच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या पश्चात्‌ पढील प्रमाणे किलॉस्कर मंडळीची व्यवस्था करण्यात आली. किर्लोस्कर मंडळीची माठकी अण्णासाहेब किलोस्किर यांनी आपल्या आप्तेश मागसाला न देतां रंगभूमीवर प्रमख कामे करणाऱ्या नटाना म्हणजे फक्त तिघाना दॅण्यांत आली. के. भाऊराव कोल्हटकर, के. मोरोबा वाघुलीकर के. रामभाऊ किंजवडेकर असे तिथे कंपनीचे मालक अण्णासा हेबांच्या पश्वात्‌ त्यांच्याच इच्छेवळून झाले. असे ऐकण्यांत आहे. त्याच वेळी के, बाळकोबा नाटेकर याना द्रमहा २५० रुपये 'देण्याची योजना ठरली. व त्याप्रमाणें बाळकोब| नाटेकर यानी किलोस्किर मंड- ळाची बर्रीच वर्षे नोकरी केळी. पण पुढे बाळकोबा नाटेकर यांना (पेनस झाल्या- (७] क _ मुळें स्टेजला त्यांचा आवाज निकामी झाला. व त्यानीं किलोस्कर मंडळीची क करी सोडली. वाळ्कोबा नाटेकर यांचा मुख्य बाणा. नाटेकर यांनी किलास्कर मंडळींची नोकरी सोडल्यानंतर लहानशा बेट- कीत त्यांच मंजुळ गाणे लोकांना आतिशय आवडत होते. म्हणून कांहीं नाटक मंडळ्यांनी आपल्या नाटक मंडळांत रोभद्र नाटकांत रुष्णाचे व नारदाचे काम करावे अशी विनंती केली, परंतु नाटेकर यांनी त्या विनांते करणाऱ्या मंड- ळाना सडेतोड उत्तर दिले की, मी आजन्म किलेस्कर मंडळा शिवाय कोणत्याही नाटक मंडळींच्या रंगभूमावर रंग लावून काम करणार नाहीं. ही प्रतिज्ञा नाटे- कर यांनी आमरण पाळली. के, झोरोबांचा (नेस्वाथीपणा, १८९५-९६ च्या सुमारास क. भाऊराव यांनीं बुरुषपार्ट करण्यास आरंभ केला व आपला स्हापाटं सोडण्याचा निद्चय जा्हर केला. त्या प्रमाणे भापल्या जागी रुष्णराब गोरे यांना उदंशांची ब शकुंतलेची भमिका तयार कर- ण्यास सांगितला. त्या भमिका तयार होताच गोरे थांची मुख्य खी पार्टाच्या जागी भाऊराव यानी योजना केली. ही गोष्ट मोरोबा बाघुलीकर यांना एक प्रकारे आव- डली नाही. भाउरावासारखा प्रख्यात नट नायिकेच्या जागेवर आहे, तोपर्यंतच आपण नायकाचे काम करण्यांत भूषण आहे, तेव्हां ते भषण नाहीसे होण्याची वेळ त्यांना दिसून थेतांच मोरोबानी किलोस्कर मंडळी सोडण्याचा निद्वय भाऊ- राव यांना कळवला तेव्हां भाऊराव मोरोबांना म्हणाले, मळा आता ख्ीपार्ट शोभत नाहीं म्हणून मी खा पार्ट सोडला तर, तेवढ्याच करतां रागावून आपण केपनी सोडू नये. तेव्हां मोरोबा म्हणाले, मी मुळांच रागावलो नाहीं. परंतु काला- नुसार घडून आढिल्या रंगममाच्या केरबटलांत मला आपला मान राखून आनंदांत घरीं बसण्यास परवानगी द्या ! या पढील आयुष्य हरीभजनांत मी घालटविणार आहे तेव्हां भाऊराव यांनीं मोरोचांना समारं चोदा, पंधरा वर्षांच्या [८] य. आपल्या मालकोच्या भागाबद्वूल आम्हाळा क्षपेलळ अशी रक्कम मागाळ अशी आशा आहे असे विनविले. त्यावर मोरोबानी बहुमोल असं एकच उत्तर दिलें “ मला माझ्या भागाबद्दुल आपण एक प सद्धा देऊं नका. आण्णासाहेब किला- स्कराच्या कृपस जन्मभर खाण्यापिण्याप्रते जे कांही मला मिळाले आहे तवढे पुर आहे. फक्त किलास्कर मंडळींचे नांव व श्रेष्टत्व कायम ठेवन उत्तम प्रकारे कपना चालवा म्हणजे झाले. ' मोरोबांचा हा उदारपणा पाडन भाउराव फारच सतुष्ट झाल व त्यांचा कंठ दाट्न आला. भाऊगवांनी मोरोबाना पेन्शन दासल फायद्यांतून एक आण्याची वाटणी देण्याचे टरविळे होते व त्याप्रमाणें बर्रीच वर्ष ता फायदा त्याना मिळत होता असे म्हणतात. ल्म ण्ळ नदी 33528585484444388848555883438348343583353354883558418448313338 शास्त्र शुद्ध पद्धताने दातांची व हाडांची सवे काम निदष ब्हावी अशी इच्छा असेल तर ्‌ जपानी दवाखान्यांत य! : र $3्8 ६६६३३२ क्क तसेंच सर्वे असाध्य रोगावरही खात्रीचे इलाज करूं. विशष साय स्रियांचे तपासणी करितां तज्ञ डॉक्टरणीची सोय आहे. बाळंतपणाची घरच्या सारखी सोय फक्त आमचेकडे आहे. ७६ बुधवार फेठ, सटोगेजवळ पूर्ग, २) जपानी दवाखाना. क : शिलंततमरमोलनलमिशिती लम ल: “न र टम ग -- हाटे वा शं ग ती ती र क ४१७ क प क की, का रक 1. र ळी की तिवक त 0006000 र न 1 ली क ी ११ े० रामभाऊ कंजवडेकर. के० आण्णासाहच किलास्कर. कै० लोकमान्य टिळक. .-----::::२-२->>२>>.पपपलशशशिशिशशशएणण ण शशशिकिएिएणणण0१ १0) हवाशुद्डोकरतां खुद्ध स्वदेशी मोहक वासाची अस्सल चंदनी उदबत्ती सर्वत्र ) वापरा ( मिळते. यांत कोळसा वगेरे जिन्नस वापरले नसून फक्त चंदनच वापरल आहे. एक वेळ वापरून खात्री करून घ्या. देवळ अन्ड सन्‌ ,५९९ सदाशिव पेठ, होदाशेजारीं, पुणे. [९] १९०१ साली फव्रूवारा महिन्यांत भाऊराव कोल्हटकर परलोकवाली झाले. पण मरण्यापूर्वांच किलास्कर मंडळा सुव्यवस्थेने चालविण्याची त्यानीं तरतूद कशी केली होती! भाऊराव मरण्यापूर्वी किलोस्किर मंडळांचा सर्व संच उत्तम होता. फक्त भाऊराव यांच्या जागी के. नानासाहेब जोगळेकर यांची योजना केळी होती. माऊराव मरते समयी सुमारें सहा महिने आजारी होते. त्यामुळ किलॉस्कर मंडळीस खुमारें सहा महिने सट्टी देण्यात आली ह.ती. त्यावेळीं विशेष वाखाणण्यासारखी गाष्ट ही की, कंपनीतील एकही मनुष्य दुसऱ्या कोणत्याही कंपनीत गेला नाही व जोगळे- कम्ही किलस्कर मंडळीस महत्‌ प्रयासाने मिळाले. कारण जोगळेकर त्यावेळी ळोकमान्य टिळकांनी क.ढलेल्या लॉ कासमध्यें वकीळींचा अभ्यास करीत होते. त्यामळे जोगळकरांचे व्डाल 'तृं वकीली पास शाल्याखर्राज नाटकांत जाऊं नकोस' असें सांगत होते. परंतु किलस्किर मंडळीच्या चहात्यांनी किलॉस्कर मंडळींत जाण्याचा फारच आग्रह केल्यामुळं, जोगळेकर यांनी लोकमान्य टिळकांना याचायतीत आपला अभिप्राय काय ? असा प्रश्न केला, तेव्हां लोकमान्यानी उत्तर दिलें की, तुमचा नेसागिक कळ गायन कटढ्स जितका योग्य आहे तितका वकालीच्या अभ्यासांत याग्य नाही; म्हणन * तम्ही वकील झालांत तर एखाद्या गावांत अगर गल्लीतींळ लोकांत फार तर प्रसिद्ध व्हाल. पातु यावेळीं तुमच्या- जवळ गायनाची कला तयार आहे, म्हणून जर ्कलास्कर मंडळींत भाऊराव यांच्या जागी काम क'ण्यास तुम्हाला बोलावित आहेत तर तुम्हा अवश्य फायदा घ्या ! भाऊराव यांच्या जागी तुम्ही रुजू होतांच सपूर्ण महाराष्ट्रांत तुमचे नांव ताबडतोब गाजेल. व सहा महिने किलोस्कर मंडळी बंद असलेली तुमच्या एकट्याच्या रुजू हण्याच्या योगानें सुद होतांच एक अपूर्व पुण्य तुम्हांस लाभणार आहे. ” याप्रमाणे लोकमान्यांच्या अभिप्रायास मान देऊन किलोस्कर कंपनीत क॑० भाऊराव यांच्या जागेवर जोगळेकर रुजू झाले. त्यावेळीं कंपनीचे मालक राममाऊ किंजवडेकर हे. एकटेच होते. जोगळेकर यांना दुरमहा शंभर हृपये पगार देत असत. [१०] रामभाऊ किंजवडेकर यांचा निस्वाथापणा, भाऊरावांच्या मृत्यूनेतर भाऊरावांची कामें जोगळेकरांना बसवण्याकरतां सुमारे चारसहा महिने किलस्कर मंडळीं नुकसानींतच होती. म्हणून किलॉस्कर मंडळीचा अण्णासाहेबांच्या वेळेपासूनचा चाललेला संस्थानी थाटाचा खर्च कांही दिवस कमी करावा अशी एका हितचिंतकाने किंजवडेकरांस सूचना केली, पण किंजवडेकर यांनी उदारपणाने असे उत्तर दिळ की, “मी घरून कांदी द्रव्य घेऊन आलो नाही. जी कांहीं इस्टेट माझ्याजवळ आहे, ती किलॉस्कर मंडळावग्च मी निळविळेळी आहे. ती सर्व इस्टेट नाहींशी होईतोपर्यंत अण्णासाहेच किलोस्कर यांनीं घाठून दिलेल्या वळणाचा थाट हा असाच चालायचा, " असे म्हणन तशा नुकसानीत सद्रां कोणत्याही बाजूचा त्यांनी पेचाही सच कमी केला नाही. (कॅजवडेकराचे दुसरे मोठे ओदायं ! अण्णासाहेबांनी किर्लोस्कर मंडळी स्थापन केल्यापासन दर वर्षाला सर्व मंडळीस दोन महिन्याची वार्षिक सुट्टी मिळत असे. व या वार्षिक सर्ट्टींच्या वेळीं मालकांच्या भागीदारीतून सुमार दोडदोन आण्याच्या * गुड कोडक्ट फंडाच्या ' भागांतून माळेक वाटून घेणाऱ्या रकमेच्या वेळीं सद्र आणेवारींच्या हिशशानें साठलेली रक्कम प्रत्येक मनुष्यास “ गड कांडक्ट ' म्हणून बक्षीस मिळत असे. जोगळेकरांना प्रत्येक नाटकांतून नायकाचे काम तयार करावयाचे होते म्हणन, सुमारे दोन वषे किर्लोस्कर मंडळास सट्टी मिळाली नाहीं. दोन वर्षानंतर सुट्टी होण्याच्या समयीं भाऊरावांच्या वेळी मळा जेवढा भाग होता तेवढेच पेसे मला त्या मागाचे द्या व भाऊरावांच्या वाटणींचा सर्व भाग जोगळेकर, मुजमदार, गोरे, चिंतोबा गुरव, परचरे, व्यंकटराव इत्यादि प्रमुख मंडळींना त्यांच्या त्यांच्य! कामाच्या योग्यतेप्रमाणे बक्षिस म्हणन वाटून द्यावा. बाकीच्या लहाम मंडळींना ज्यांच्या त्यांच्या कामाच्या योग्यतेभमार्णे माह्या मालकीच्या सरवार्ताच्या वेळे- पासून प्रमोशन द्या असे, किंजवडेकरांनी सांगितले व त्याप्रमाणे केलेही आणि नंतर सह्टी दिली. त्या सृट्टींत जोगळेकर यांना भाऊरावांच्या जागेवर टम्हा काम करतां तेव्हां सुट्टी नंतरच्या आरंभापासून तुम्ही नोकर न राहातां मालक व्हाव, [११] असे सांगितले. व त्याप्रमाणं खुमारे १९०३ सालापारुून भाऊरावांचा भाग त्यांना देऊन के० रामभाऊ किंजवडेकर यांनी स्वखुषीने मालक केले. ' जोगळेकर मालक-मग मी कां नाहीं! म्हणून गोरे रागावले, & तज्ञा वयमानाचा पोरकटपणा जाऊन अभ्यासाने का होइना तजयामध्यें प्राढपणा येतांच आम्ही तळा मालक करूं '' असें नटवर्य गोरे यांना सांगण्यांत आले. परंत नटवयं गोरे यांच्या उसळत्या गरम रक्ताला तेवढा दम धरवला नाही. म्हणन लोकच त्यावेळी किलास्कर मंडळींच्या जवळ जवळ बरोबरीने गाजत असलेल्या स्वदेश हितषितक नाटक मंडळीत एक भागीदार या नात्यानं गोरे सुज झाळे. भाऊरावांच्या मरणासंतर जोगळेकर नायक व गोरे नायिका ही जोड रंग- भमीवर याग्य अशी जळळी होती. कारण चिंतोबा गुग्व, बोडस वगेरे इतर सर्व मंडळीचा संच फारच चांगला होता, परंतु गोरे किलोस्कर मंडळी सोडन गेल्या- बरोबर नाथिकेच्या अभावी किलास्कर मंडळीच्या रंगभमीवर एकदम अंधःकार पसरळा व एक वर्षांच्या अवर्धात किलोस्कर मंडळास नायिकेच्या जागी एक तेजस्वी नट मिळेतोष्यंत जाहीर रातीनें सुट्टी घेण्याची पाळी आली. ( गोरे यांनी मंबई मुक्कामी किलोस्कर मंडळी सोडली, मग मंबइंहून कंपनी बेळगांव, हुचळी, रबकवी, जमाखिंडीडून मिरज मुक्कामी आली व नाइलाजाने मिरज मक्कामांत सट्टी घ्यावी ळागळी. ) सदर खुटींत सर्व मंडळा मिरजेसच होता. कोणी तर नायिकेच्या जागी मलगा पाहण्याच्या खटपर्टीत मजमदार आहत ही बातमी मडळीपासन गुप्त ठेवळी होती, तरी फुटली ती अशी; जमसिंडी येथे किलोस्कर मंडळीचा मुक्काम असतांना श्री शाहू छत्रपती सरकार कोल्हापूर यांच्या इच्छेवरून एका सद्गृहस्थाकडून मंडळांचे मॅनेजर शंकरराव मजमदार यांना बोलाव० आले होत. शकरराब मजमदार कोल्हापरास जातांच श्रीशाह छत्रपतीच्या दर्शनास गेले. त्यावेळी छत्रपती म्हणाले बालगंघवेया नांवाचा मुलगा येथें ओषछोऱचार करण्याकरितां भञाळा आहे व गायनश्रेष्ट अल्लाद्याखा गवड यांच्या जवळ ८ढें गायन शिकण्यास राहाण्याचा त्याचा हेतू आहे तर्‌ या मुलाला तम्ही घटन जा. नायिकेच्या जावी त्याश्रा योग्य उपयोग [ १९] होईल अशी माझी खाज आहे. मजुमदारांनी चिंतोबा गुरव बांना बोलवून घेऊन त्या मळाचे महाराजांच्या पढें गाणे ऐकविले त्याच बेळीं महाराजांनी * तं मिरजेस ओषध घेण्यास जा,' असा सहा दिला, बालगधवार्नाही चारपांच दिवसांनी मी मिरजेस जातो' असं सांगितलें नंतर श्रीशादूळञपतीनीं बाळगंधव यांना “तं किळॉस्कर मंडळीत उतरण्यास जा म्हणजे, तज्ञी सं व्यवस्था चांगळी राहील तेथील प्रसिू डॉक्टरना तझी प्ररुती दाखीव व ओषधोपचार प्रकती थरी होई ता पर्यंत सुरू ठेव'' असे सांगितले. बालगंधवांची पूरवपुण्याई मोठी व नाट्य कलेच्या देव- तेचा मान त्यांना प्राप्त व्हावयाचा व तेव्हांपासून नाट्यसृष्टार्त बालगंधर्व यग कित्येक काल खुरू व्हावयाचे म्हणूनच को काय सदू श्री छत्रपतींनी आपल्या स्वतःच्या गाडीत बालगंधर्वाना बसवून त्यांनीं चिंतोबा गुरवराहित ऐंन गाडीच्या वेळीं कोल्हापूर स्टेशनवर सहज फिरत फिरत आणले व गाडीची सुटण्याची बेळ तात्काळ होती म्हणन बालगंधर्व चिंतोबा बरोबर किलोश्कर मंडळींत जाण्या- क/*तां गाडीत चढले. ( सद्र गोष्ट खुद्द चिंतोबा गुरव यांनी सांगितली. ) श्री. शाहू छत्नपति बढृधा नेहमी साधेपणाने बरोबर आपल्या आवडीच्या सदूगृहस्थांना आपल्या गाडीत बसदिण्याचा मान देत असत, असा त्यांचा लोकिक ऐका- वयास मिळतो. त्याप्रमार्णे बालगंधर्व किलोस्कर मंडळीत एके दिवशी सध्या- काळच्या गाडीनं चिंतोबा गुरव यांच्याबरोबर मिरज मक्कामी आले. बाल- गंधर्व किलोस्कर मंडळीच्या बिऱ्हाडी उतरतांच रॉताममाणें त्यांच्या करतां चहा लयार केल. त्यांना व त्यांच्या बरोबर सर्व मंडळींना चहा पिण्याचा त्या द्विशी तिसऱ्या वेळी पुन्हां सवं मंडळींना योग आला. चहापान होतांच सुमारे संध्या- काळर्चे सात साडेसात वाजले होते. किलॅस्किर मंडळींचे गुरू गोविद बछाळ देवळ यांनीं बालगंधर्व यांना थोडे गाण गावयास सांगितले. बालगंधवांचा तो आव. इता विषय असल्यानळें तेही गाणे म्हणण्यास तयार झाळे. देवल मास्त- रांनी पेटी, तबला, आपल्या खोलीत मागवला व लागलीच बालगंधवांचे गाणें खरू झालं. कंपनीतील सव मंडळी गाणे ऐकण्याच्या उत्कंठेने एकत्र जमली बालगंधर्व यांचे गाणे त्यावेळीं फारच उत्तम झाले. त्यांच्या आवडत्या चीजा त्यांनीं [११] हड म्हटल्या. त्यातन्या त्यांत मख्य आवडती तीन गाणी त्यांनी भोवटी म्हटळी. ती खालील प्रमाणे; --( हा समारंभ पाहाण्यास प्रस्तत लेखक प्रत्यक्ष हजर होता.त्या- वेळी तो किलोस्कर मंडळींचे हामानियम मास्तर होता.) प कवती & कक ' [अहारा नयना भारार “ नका टाकून जाउ डावा डोळा पाण्यानी माझा भरला " घन्पम जाहला तुम्ट। माझा राम पाहिला " हृ शेवटचे पद॒ म्हणतांच बाळगंधवानी आपले गाणं संपवळे. गाणे संप- तांच काशिनाथपंत परच'--किलेस्कर संगीत मंडळींनीळ म्हाताऱ्याच्या विनोदी कामांत ५रि्रास भालेले--एकद्म म्हणाले, “ चल मुळा उठ आमचा अण्णा- . साहेबच किलोस्करांचा प्रसाद खावयाला चळ '' त्यावेळी ताटे चटया मांडन सव मंडळींची जेवणाची तयारी झाली होती. लगेच बालगंधवांनीं कपडे काढले च सर्व मंडळींबरोघर ( अण्णासाहधांचा प्रसाद ) जेवावयास बसले. सर्व मंडळी बराबर आनंदाने त्यांनी जेवण केले, यावेळची माजेचा गोष्ट अशी आहे की, बाळगंधवांना आतापासून मी किलास्कर मंडळीत राहणार आहे, हं मळांच मा नव्हते, कारण ते यावेळी करिळॉस्कर मंडळीत या चृद्धीने मळीच आले नव्हने. पण अत्यंत शुभम योगायोग असा की, त्यावेळचा तो अण्णासाहेब किलोस्कगंचा प्रसाद त आतापर्यंत सेवन करीत आहेत व स्वतःबरोबर शेकडा लोकांना तांच अण्णासाहेबांचा प्रसाद सेवन करावयास लावीत आहेत. त्यावेळचे त्यांचे ते किलोस्कर मंडळीतील पहिळं जेवण म्हणजे अण्गासाहेच किलोस्करांचा प्रसाद सेवन करण्याची वेळ अत्यंत शुभ नाही. असें कोण म्हणेळ! कारण त्याच वेळच्या प्रसादाने बालगंधव आज पंचवीस वर्षांनी नाट्यकलेच्या कीतीच्या व घेभवाच्या अत्वंत उंच शिखराला जाऊन पाचल, शः शॉ कॅ कः शि शः [१४] ७ र «« ज़ री 3. 8 ७१ बालगंधबे नाटका जाळ्यांत कसे सांपडल! वब अबब बालगंधर्व आषधोपचाराकरतां म्हणन किलोस्कर मंडळींचा पा हृणचार श्रीशाइछत्रपतींच्या आज्ञेने घेऊ लागले हे खरे, परंतु किलस्किर मंडळीस नाये- केची जागा भरून काढण्यास योग्य खी नट समोर दिसतांच बभक्षिताप्रमाणे मंडळीनी त्यांच्या भोवताली आपले जाळें पमरवण्यास सुरवात केली, कारिनाथपंत परचुरे, बोडस, चिंतोबा गुरव वगेरे मंडळींनी चालगंधवांना मद्दाम युक्तीने आपल्या बेढकींत सामील करावयाचे, इकडल्या व तिकडल्या गोष्टी मोलतां बोलतां मर्थ्येच अस बाळावयाचे की, “ काय कराव हा मुलगा तर फार सुंदर आहे. याचे गाणें यावळो अत्यंत मधुर आहे. अस असून हा म्हगे आंता गवयाजेवळ राहून गाणें शिकण्यास सरवात करणार आणि गुरुजींची अनक्र प्रकारे सेवा, खशामत करुन जेळां , एकादे तप पुरे होइल तेव्हां कुठे स्वतःला गवई म्हणन घेणार ! किती बिचारा अज्ञान आहे! आम्हाला जर याच्याच वयांत इतके संदर गाणें येत असते व असा मोहक चेहरा अनकूल असता तर, आम्ही या भलत्या गवड होण्याचा वेड्या वाकड्या महत्वाकांक्षा ताबडतोब पायाखाली तुडवून टाकल्या असत्या आगि महाराष्ट्रांत सर्वोकृष्ट प्रसिदू असलेल्या सव श्रेष्ट किलोस्कर मडळीत नायिका होण्याकारीतां, माऊराव कोल्हटकर यांच्या कीचे व मानाचे ध्येय डोळ्यापुढे ठेवून त्या जागचा अधिकार पटकावण्याचा प्रयत्न मोठ्या साहसाने मिळवून त्या जागी विराजमान होण्याकरितां किळोस्कर मंडळीच्या मालकांस छातीठोकपणे आव्हान केलें असते, कारण कीती, पसा, व मान या गोष्टी या मलाच्या इश्वर- दत्त देणगीमळं ताबडतोब चरणी लोटांगण सहज घालुं शकल्या असत्या तेव्हां अशा अज्ञान मलाला काय म्हणावे! गायनाचार्य अल्लादियाखां यांच्या जवळ आतांपासून म्हणे बरांच वष गाणे शिकणार व गवड वगात नंतर मान व पेसा मिळवण्याचा मरयत्न करणार! तितका गुण शिकणें व मान मिळविणे वाहंट आहे असें म्हणत नाही. पण प्रत्यक्ष अललादियाखां किंवा त्यांचे पट्टशिष्य भास्करबुवा बसले यांना सावळी झसरा किर्तासा पेसा मिळतो आहे! अह्ादियासांना म्हण कोल्हापूर दग्वारांतून दरमहा पत्नासच रुपये पगार आहे अत एकतो, पत्नास [ १५] किंवा पाउणशें रुपये एकादे वेळीं गाण्याचे मिळावयाचे ! तीच गत त्यांचे पट्टाशेष्य भास्करबघवा बसले यांची नेव्हां इतक्या उच्च प्रतीचे गाण समजणारे राजेरजवाडे किंवा सावकारांत तरी आम्हांस कुठ दिसत नाहीत. तेंच आमचे भाऊराव कोल्हटकर यांचे पहा! वरील मोठमोठ्या गवयांच्या मानानें गाणें अगदीं अल्प परंतु चेहेन्याच्या मोहकपणामुळें व गायनाच्या सुंद्रपणामळे खरीपार्ट प्रेऊन रंगभर्मावर कार्म करु लागल्यापासून दहा, वीस वर्षात लाखा रुपये मिळवन व पदवीधर आणि राजरजवाड श्रांच्या प्रेमास पाञ्न होऊन यबद्चावत्‌ लहानापासून थोरापयंत सर्व महाराष्ट्रीय खीपुरुषांना आपलेसे वाटूं लागले. "' वरील किर्लोस्कर मंडळीतील अनुभवी नटांचे दुग्रोजचे बोलणें ऐकन व किलस्कर मंडळीचा संस्थानी थाट पाहून बालगंधर्व मोहीत ९'ळे, व एकदम बोळूं लागले की, “तुम्ही सर्वजण म्हणता ही गोष्ट माझ्य़ा मनाला पटली. परंतु हा काळ पावेतां मी माझ्या आईंभ्नापांच्या आज्ञांकित आहे, तेव्हां त्यांच्या आज्ञे” १चून मळा एकाएकी नाटक धंद्यांत कसे रुजू होता येईळ ! '? बालगंधवीचे मन पूर्ण आपल्या जाळ्यांत अडकलेले ध्यानी येतांच बोडस, चिंतोब्रा, परचरे इत्यादि मंडळी म्हणाली, “तुझ्य़ा मनांत आमचे विचार हितावह आहेत असे पूर्ण बिंबले ना ! '' बालगंधवं यांनीं यावर उत्तर दिले “होय तेव्हां बोडस, चिंतोग्रा, परच्रे वगर मंडळी म्हणाली, * ठरले तर. तळा आम्ही जी नक्कळ देतो ती पाठ करा- वयास घे म्हणज झाले ! तुझ्या आई बापांचे मन आम्ही पूणपणे वेळांषेतो आम्हांस पूर्ण आत्मविश्वास आहे, चल तर अण्णासाहेबांच्या पुढे '' अस म्हणून अण्णा- साहेबांच्या हॉलमध्ये अण्णासाहेबांच्या तसबिरी प्ढें नेळ, व अण्णासाहंबांच्या तसबरीस नमस्कार करावयास लावळा व बालगंधर्वानीही भक्तीपुरसर अण्णा- साहेबांच्या तसबिर्गीपुढ शीर नमविले. लागलीच त्यांच्या ह;तांत शारदा नाटकाचे पुस्तक-त्या नाटकांतील नटीचे काम पाठ करण्यांकरतां दिलें. बालगेधवीनीही आदरयुक्त व भक्तिभावाने ते पुस्तक,-नक्कळ पाठ करण्यास घेतले. ( त्यावेळी शारदा नाटक हेन भरभराटीत होते. ) श्र 33 महे श्र 2. शश ४९१९७६ 6€848€ € 6६6९७ ५७% ७% ७७9 किक ७७७७४ ॥श्री॥ ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे कारकिदींपासून 8 सतत सुमारें २५० वर्षे चालत आलेलें जुन भिठा$चे दुकान खास पुणेकरांच्या आश्रय खालील शुद्ध स्वदेशी साखरेची मिठाई. आमचे मालांत पीठ आहे असे सिड करणारांस १००० रुपये बक्षींस. सातारचे सुप्रासद्ध १ च रुंख्य दुकान. » 3, ७ कदा पढ, पार्टी, उत्सव, समारंभ, नवस, परिक्षेंत पास झाळेढं विद्यार्थी केसरी ब पांढरे पेढे बारीक व मोठे वाटण्याकरितां |" - मिळतात. तसंच खव्याची बफी उत्तम तुपाचा उ चिवडा, दुध्या हलवा, बर्फी वगैरे सरव शि १७७७ ७>७ऊळ8 -&७७ ७8688 %%२*% >क ळे 8 १७७७ ऊ&&*७ छऊ&&७७ ७&छछळ »७& ७ ७०७७७७ 62 माल दररोज ताजा मिळेड. दुर्गाप्रसाद्‌ चिन्नाप्पा मोदी ऱ मिठाईवाळे, ढक्ष्दोरोह, केदारी बिल्डींग, पुरणे, |.) क्क हक कच €8 6864025602 बव्ट्क् ५९६ 8९९१६१९ ७९४९४९६ ६ ६ 8७% १०७७ ७७ >७%७७ ७७७७ ७७७७ . . | व .. 6 रे के० वष्युदास भाव, आद्यनारककार. न . [ १७] बालगंधर्वाचा सुसहर्ताने रंगभूमीवर मवेश पण गुप्तपणं ते कां? बालगंधर्व यांची शारदा नाटकांतील नटाची नक्कल पाठ होतांच के. देवल मास्तर यांनी किलोस्कर मंडळाच्या पर्वापार चाळत आलल्या शस्तीप्रमाण नटीचे काम फार भहनत घेऊन उत्तम बसवन घेतले. नंतर किलास्कर मंडळीचे माळक घे मॅनेजर यांना जोतबाच्या डहागरावरच प्रासटू ज्यातषा शकरशास्त्रा दूव यांच्य झडून बालगंधर्वाना रंगभमीवर आणण्याकरतां शभ दिवस व शभ महृत ज्योतष शास्त्राधार पाहून घेऊन त्याच दिवशी राज्ञी समारं नऊ वाजतां बालळगंधवांना शारदा नाटकांतील नटीच्या भमिकेत रंगमर्मावर आणिळे. त्यावळचे साधारणपणे यताथं वणन पढें लिहिल्याप्रमाणे जणं कांहीं शारदा नाटक नव्यानेच आज रंगभूमीवर येणार अशा प्रका- 'रचा सव मंडळीन्या अंत:क रणांत उत्साह व आनंद उदित झाला होता. स॒भधार, पारिपार्श्वक व नटी ( बालगंधर्व ) इत्यादि पारं आपापले रंग, पोषाक, उत्तम प्रकारे तयार करून ठरलेल्या वेळेपू्वी सज्ज होते. रंगभरमावर्रीळ लाईटही किदयुत्‌ प्रकाशा- प्रमाणे व एक प्रकारच्या उत्साहानं मरकाशमान झाला हता. नेहमी प्रमागे डरॅपच्या पडय़ानी रंगभूमी क्लांकली होती, आंतील पहिला महालाचा पडदा सोडून ठेवण्यांत आला हाता. सत्रधार व पारिपाश्यंक ही पाञ नेह्मीप्रमार्ण स्वतःच गला पण नटी (बालगंधर्व ) या पात्चाळा नटवर्य मोडस यांनी उत्तम प्रकारें रेंगविळे. नटी या पाज्ञाला त्या दिवशी मद्वाम भारी भरजरी वरं नेसवर्ण्यांत आठी, त्याचप्रमाणे कंपर्ना जवळ असलेले उत्तमोत्तम अलंकार नटाच्या अंगावर घालण्यांत आले हात. उद्येश हाच की, मुलगा जरी संदूर आहे, रंग जरी सुंद्र केला, तरी भारी चस्त्राटंकरानीं नेटवल्यावर मोहकपणाच्या अत्युच्च शिखगवर विराजमान झालेला तो प्रेक्षकांना दिसावा ! पडय़ांतील ही स्व तयारी सर्वात्कृछ अशी झाली. मात्र या वेळीं थिएटरचे सर्व दृग्वाजे चंद्‌ करण्यांत आले होते भ्षाणि किलोस्कर मंड- ळीची कांही म्तिप्रुत निवडक रंनेही मंडळा तेवढीच काय ते बालगंचरवांचे काम पाहमण्याकरतां कंपनीच्या मालकाच्या निसुंञणावरून मिरज सरकार' थिएटरांत हजर होती. त्यांपकां प्रमस सदगटरथांची नांव येणं प्रमा्णेः--- [१८] रावसाहेब आगाशे मिरज संस्थानचे कारभारी, डॉक्टर भडभडे मिरज संस्थानचे सिव्हिलसजन, श्री. गाविद्राव सोटी मिरज संस्थानचे हॉइंग मास्तर व कोल्हापूर येथन मद्वाम आलेली किलोस्कर मंडळीचे कांही स्नेहीमंडळा थिएटरमध्ये हृजर होती. शारदा नाटकांतील सूञधार नटीचा फक्त एकच प्रबेश बाळगंधवाच्या नवीन कामाकरितां रंगांत तालमीच्या रूपानं घ्यावयाचा ठरल्यामुळे बाकी सर्व मंडळी प्रेक्षक म्हणनच बाहेर बसली होती. अर्थात्‌ जोगळेकर, शंकरराव मजुमदार, बोडस वगेरे सव मंडळी प्रेक्षक म्हणूनच बसली होती. मात्र कांहीं जणांना श्री. मजुमदार यांनीं मद्वाम कोणास माडीवर, कोणास ओट्यावर, कोणास पीटवर, कोणास खुर्चीवर, कोणास ख्रियांच्या जागेंत बसण्यास सांगि- तले होते.व या सर्व मंडळांना असं सांगण्यांत आले होते का, त्या त्या जागेवरून खा मुलाचे सांग कसे काय दिसते ! त्याचप्रमाणें बोळणे व गाणें सर्व जागेवरून स्पष्ट ऐकावयाल येते की, नाहीं ते लक्षपूवक पाहा ! व ताळीम संपताच भापा- पला अभिप्राय स्प्पर्ण कळवा ! नाटकाच्या वेळेप्रमाणे कपडे पटांतील अण्णा- साहेबांच्या तसबिरीची नेहमीप्रमाणे पूजा करून सुवासिक फुलांचा उत्तम भरदार हार घालण्यांत आला, सुवासिक उदाच्या धुराचा स्वाद रंगभमीवर व सव थिए- टरांत षसरला. व नाटकाच्या वेळेप्रमाणे पहिळी व दुसरी घंटा वाजविली. तिसरी घंटा वाजतांच स्‌महूर्त साधून ड्रॉप उघडण्यांत आला, व नमनास सुरवात झाळी. इकडे आंतमध्यं नर्टाच्या सोंगांत बालगधवं उत्तम रंगून व भरजरी वें नेसून तयार होतांच त्यांना कपडेप्टांत अण्णासाहेयांच्या तसबिरी पर्ढ नेऊस आपल्या कुलदेवतेचे स्मरण करुन तसबीर्राच्या पाया पडावयास सांगितले. बालगंधर्वानीही तुम्हाला काय पाहिजे | शद्ध सोने चांदीचा साजीलायक तयार माल मिळण्याचे ठिकाण म्हणजेच वर्णे येथील टळशीबाग पश्चिम द्ववाजा समोरील खपमासंदू--दत्तातय बळवत कुदा- पांडे यांचे सराफी दुकान.-ऑईडंरप्रमाणे जिन्नस तयार करून मिळतील 2 रक्कम पाठविल्यास माल व्ही, पी. ने रवाना करूं. एकवार ओईर पाठवन अवश्य अन- खव ध्या, मालाचे खरेषणाचहूल लेखी गॅरंटी. देशपांडे सराफ, ८८७ सदाशिव पेठ, पुणं, [ १९] माह नचाणाी यांवेळीं सर्व कांही त्यांच्या स्वभावाला अनुसरून भक्तिभावाने व प्रेमळपणानें सर्व कांही केले. वेळ येतांच रंगभमीवर नटीच्या कामांत प्रवेश केला. त्यांचा रंगम्‌मी- वर प्रवेश होतांच, बाहेर प्रेक्षक जरी थोडे होते तरी, आनेदाच्या भरांत त्या सवांनी कडाडून टाळ्या वाजवल्यामुळे सर्व थिएटर दणाणून गेले. यांवेळचा बाल- गंधवांचा नटीचा प्रवेश म्हणजे खाडिलकरांनी द्रोपदी नाटकांत सत्रधाराच्या तोंडी घातलेले विशेषण बालगंधर्वांनाच तंतोतत शोभते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाहीं. ( श्री. विष्णूचे पद चरावयाचे सोडून साक्षात्‌ लक्ष्मीच रंगभूमीवर अवतरली असा मळा भास झाला, याच अथांचे द्रोपदीतील सूत्रधाराचें भाषण आहे. ) आणि खरोसरच हे बालगंधवांचे किलेस्किर मंडळींच्या रंगभूमीवरील पाऊल म्हणजे, किलॉस्कर मंडळींत या शुभदिवसापारून लक्ष्माचेच पाऊल पडले असे म्हणावयास हरकत नाहीं. कारण बालगंधर्व रंगभमीवर काम करावयास लागल्यापासून किलोस्कर मंडळीच्या उत्पन्नाच्या व कीतीच्या मरमराटीचे पर्य- वसान सुमारें साहासात वर्षातच पुर्ण येथ किलॉस्कर मंडळीचे स्मारक म्हणून अजमासे एक ळाख रुपयाचे किलॉस्कर थिएटर उभारण्यांत आले. नटीच्या पदांस खुग्वात होतांच साक्षात रंगदूवता व गानदेवता त्यांच्या अंगांत संचारल्या असे सर्वाना वाटले आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या मनाची व कानाचा तृप्ताता झाली नाही म्हणून प्रेक्षकांनी तीन तीन वेळा वन्समोअर देऊन आपली इच्छा तृप्त करुन घेतली. याममाण उल्हासानं व आनंदाने सूभधार नटीचा प्रवेश पूर्ण होतांच ड्रॅपचा पडदा टाकण्यांत आला. क पोरे आणि कपनो--आमचेकडे सर्व तरहेचें पाणी ही २ ७ तापविण्याचे तांब्षाचे व पितळेचे बंब, तसेंच गरम झरे, णी लहान मोठे होतात, ब फ्लशिंगच्या गोळ व चौकोनी तांब्याच्या टाक्या वगेरे माळ तयार मिळेळ व ऑडर प्रमाणे करून देछं. पोरे आणि कंपनी, ११९९ कसबा, पुणें शहर, [२०] बालगंघवांना गुप्तपणे कां रंगवले? याचें मुख्य कारण या दिवसापर्यंत यालगेधवोच्या आईबापांचा त्यांना रंगवण्यासंबंधानें किंवा कंपनीत ठेऊन घेण्या- संबंधानें कोणतीच परवानगी घेतली नव्हती. आहंबापाच्या परवानगीशिवाय अज्ञान बालळगंधवांच्या सम्मतीनेच नटीची ह्री रंगीत ताळीम करण्यांत आली. किलस्किर मंडळीच्या चालकांना बाळगंधव प्रेक्षकांना सवं प्रकारे कसे आवडतील, हे आजमावयाचे होते. देवळ, जोगळेकर, मजूदार, आगाशे, भडमडे सोरटी व इतर सव मंडळांचा उत्तमोत्तम अभिम्राय पडला, भाऊराव कोल्हटकगां- प्रमाण बाळगधव आपले नांव गाजवील व किलेस्किर मंडळा उत्तम भरभराटीस येईल असाच एकमताने सर्वांचा अभिप्राय पडला, वालगंधवे व लोकमान्य, ६००५१७०. देशभक्त अच्यतराव कोल्हटकर यांनी एके वेळी आपल्या संदेश वत्तपत्नांत ळोकमान्याच्या संबंधानं लिहिलेले मला आठवते. लोकमान्य टिळक म्हणजे फक्त वळ दुशकायच करणारी मातिमंत कभत. लोकमान्य शब्द उच्चारतात, ते कवळ देशकाय करतां, लोकमान्य जेवतात-तेहा देशकार्योकरतां, लोकमान्य लिटितात- ले देशका्याकरतां, झोप घेतात तेही देशकार्याकरतां, जागे होतात ते सद्धा देशकार्या करतांच. सारांश लोकमान्यांच्या आयुष्यांतल। प्रत्येक क्षण, प्रत्यक श्यासोग्वास कांहीं तरी देशकार्‍य केल्याखरीज लवमात्र फुकट जातच नाहीं. वर्रल अर्थाचा मजकर संदेशमध्ये बाचलेला मळा आठवतो. ळोकमान्यांच्या केसरीतला कोणताही लेख पाहिला तरी तो. देशकार्‍्यांकरतांच आहे असें आढळन येईल. र डि व तश चड र ह महाराट्र आट स्ट डआः--आट्टसू अन्ड फोटोम्राफस ( लॅट्न स्लाईड स्पेश्लिस्टस्‌ ) आमचेकडे ऑईल पेंटिंग, वॉटर पंटिंग; पेस्टल, सिपिया व ब्लॅक अँन्ड व्हाईट एनलाजंमेंन्टसूची कार्म फारच उत्तम व स्वस्त दरांत करून मिळतील. लक्ष्मारोड घेलळवागेजवळ, पुणे शहर, [९१] नाटक मंडळ्यानी सावजानक कार्यकरतां आपल्य संळाचे उत्पन्न धमार्थ दिळे असेल तरच उत्पन्नाचा आंकडा व नाटक मंडळीचे नांव केसरीत फडकावयाचे याशिवाय कोणतीही नाटक मंडळी चांगला किंवा वाइट आहे, त्यांतील नट उत्तम आहे किंवा मध्यम आहे. यादिपवी केसराने चुकून सद्रां चाग्दोन ओढी सरडल्याचे कोणत्याही केसरीच्या वाचकांस कधीही आढळून आले नसेल. अशा एकनिष्ट अल्णरॉकक पण्य पुरुषाच्या ( लोकमान्यांच्या ) तोंडून त्यांच्या बेठकीत बालपणीच्या-च]लनारायण राजहंसांचे बालळपणचे-मधुर गाणे कर्णावर पडतांच हा बालगंधर्व आपल्या मोहक गाण्याने रासकांचे मन ताबड- ताब आकर्षण करून घेईल असे, स्वयंफर्तनं लोकमान्यांनी म्हणावे ह बाल- गंधवांचे महतभाग्यच नव्हे काय! श्री तुकाराम महाराजांनी परमश्वर प्राप्तीकरतां सर्व मोहांचा त्याग केल हेता म्हणन, तकाराम महाराजांना मावेक लोक त्यागमूर्ती असे म्हणतात. त्याचप्रमाणे देशकार्याकरतां सर्व मोहांचा त्याग करणारे लोकमान्य, आजकालच्या देशभक्तांना ही त त्यागमतीच होते असं वाटत, तर अशा इश्वशी पदाप्रत पोच- लल्या लोकम.न्यांच्या तोंडी बालनारायणाचे गाणे ऐकल्याबरोबर हा “ बाल गंधव '! हं शब्द्‌ स्वयंस्फातने का आले ! तव्हां एक प्रकारच्या भाविक लोकांच्या मनास असे वाटल्यावाचून राहाणार नाहीं की, अणूरेणूंतन वास करणारी गान देवता त्यादळी बालेराजहसाच्या पूर्व सरुतार्ने अकस्मित तेर्धे प्रगट झाली असावी व त्या गाण्याने ती स्तष्ट झाल्यामुळे ळोकमान्यांच्या अंतःकरणाच्या आनंदांत प्रविष्ट होऊन एकदम ' तू भवरचा बालगंघव म्हणून सर्वतोमुखी होशील ' अश प्रकारची पद्वीच-नव्हे-तर लोकमान्यांच्या मुखाने गानदेवतेन बाल राऊहंसास वरच दिला. अशी कल्पना कोणी केल्यास अप्रस्तुत होइल काय! ७ ज न्य ; च अआजटंकर वदसा. आमची स्वास ऱठिफारसः-पंचवीस वषे खास लोकाश्रयावर सतत चाललेले आंजलंकर यांचे खऱ्या दागिन्याचे दुकान तुळसीबारगेतील गणपती समोर, पुर्णे श सोने चांदांचा माल ग्यारंटीनें मिळतो. [९२] श्री शाहूछत्रपाते, लोकमान्य टिळक आणि श्रीमंत बाळासाहेब पटवधन मिरज खस्थानचे आधिपाते. बालगंधर्वांची प्रथम भूमेका पाहावयास हजर. हा एक विलक्षण योगायोग. किलोस्कर मंडळींत वालगंधर्ब प्रथम गुरुट्टादशीच्या दिवशी राहिले. नाट्या- चार्य, अभिनय पटू के. देवल यांच्या शिक्षणाने शाकुंतळ नाटकांतील शकुंतलेची भमिका ते शिकून तयार झाले. नंतर कांहीं कारणामुळें किलॅस्कर मंडळीच्या चालकांचे व देवलांचे भांडण झाल्यामुळें के० देवळ किर्लोस्कर मंडळी कायमचे सोडन गेले. के० देवल निस्पृह व करारी असल्यामुळे आमरण किलस्कर मंडळीत पुन्हा पाऊल ठेवणार नाहीं असा निश्चय करून किलास्कर मंडळी सोडून गेले र मली हली क ह कलत ही त्याप्रमाणें ते किल्मेस्कर मंडळींत कधीच परत आळे नाहांत. म्हणन श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'गुप्तमंजूष' नाटकांतील मुख्य खीपाञ्राची नॉटेनीची भमिका बिंतोबा दिवेकर ( किलॅस्कर मंडळोचे देवळ मास्तरांच्या गेरहजरीतळ नेहमीचे तालीम मास्तर ) यानीं बालगंधर्व यांना शिकविली. ( त्या काळी कोण- त्याही गांवी * गुप्तमंजष ' नाटक प्रथम लावीत असत कारण त्या नाट- कांत सर्व प्रमुख पात्रें रंगभूमीवर आणावी लागत. शिवाय पुढील सर्व नाटकातालि सर्व भमिका मानापमान व विद्याहरण नाटकाशिवाय बालगंधवांना चिंतोबा गुरव यांनींच शिकबिल्या, किलॉस्कर मंडळींत ल्या ज्या वेळीं तालमी होत त्या त्या वेळीं ताळीम हॉलमर्थ्ये ताळीम चाळू असतांना चिंतोबा मुरव जे सांगतील ते लहानापासून थोरापर्यंत अथात नानासाहेब जोगळे- करांना सुद्धां चिंतोबा गुरव यांचच शिक्षण मिळाले व त्यांनीं ते घेतलेही, माञ्र नटवर्य बोडस कळूं लागल्यापासून म्हणजे सुमारे १९०१ सालापासून स्वतःच्या भमिका ते स्वतःच उत्तम रीतीनें तयार करीत असत. नटवर्य बोडस यांना के० देवल मास्तरांचे उत्तम तऱ्हचे शिक्षण मिळाले हाते. त्याच प्रमाणे बोडस यांच्या पुष्कळ दिवस किलोस्कर मंडळींत आधी आलेले चिंतोबा गुरव यांनीं पूर्वीच देवलांचे शिक्षण उत्तम मिळापिलें हेते. चिंतोबा गुरव यांची महाश्वेतेची [११] भूमिका भाऊराव कोल्हटकर ह्यात असतांना फारच उत्तम होत होती. वास्तविक के० देवळ यांचे पट्टशिष्य चिंतोबा नुरब व मोडल उभयताही आहेत. परंतु तालमीच्या वेळीं चिंतोबा गुरव जे शिकवर्ताल ते सर्व शिक्षण हतरा बरोबर बालगंधर्वही घेत होते. म्हणज बिशेषतः अभिनयच बालगंधवं शिकत होते भसे म्हणावयास हरकत नाहीं. तालमी ब्यातरिक्त इतर वेळीं बोडसांचे शिक्षण बालगंधवं मोठ्या आवर्डाने घेत होते. नटवर्य माऊराब कोल्ह्टकरांच्या संगीत गायनांतल्या कांहीं मोइ$ ताना व इतर कांद्ी तरकिबी बोडस यांच्या गळ्यांत भगदीं तेतोतंत उत- रल्या आहेत, माऊरावांच्या त्या गायनाच्या तरकिब्ी बोडसांच्या खल्या भावाजांत जशाच्या तश्ना निघत नाहीत. आंतील बारीक गळ्यानें माऊरावांच्या बहुतेक तऱह्ल बोडस यांच्या गळ्यांतून ऐकण्यास मिळाल्यामुळे त्या तराकेबी आपल्या गळ्यांत उतरविण्याकरितां चोडसांचा बालगंधर्वानी विशेष सहवास पतकरला होता. ते भाऊराषांचे त्या वेळचे लोकमरिय संगात गाणे थोहंबद्वत आपल्या गळ्यांत अभ्यासाने बालगंधर्वांनी त्यावेळीं उतरविले होतें. त्याचप्रमाणें बोडसांच्या कडून अभिनय शिकण्यास विशेष कांही फायदा आहे असे वाटल्याधडून तोही फायदा बालगंधर्व त्यावेळी नेहमीं घेत होते. अशा प्रकारे बाळगंधर्ब आपल्या पहिल्या मे० महिबबखान गुरूचे गाणे व या दोन देवल मास्तरांच्या पट्॒शिष्यांचे अभिनय वगरेनीं बिभाषत झालेली * गुप्तमंजूष' नाटकांतील नेदीनीची प्रथम भूमिका मिरज मक्कामी सरकारी थिएटरांत भक्षकांच्या नजरेस प्रथम पडण्याचा याग आला. त्या दिवशीं आणखी एक विलक्षण योगायोग जळून आला. किलोस्कर मंडळींच्या चालकांच्या निमेत्रणावरून श्री. शाहूछञ्रपती महाराज व श्रीमंत बाळासाहेब पटवधन ( मिरज संस्थानचे अधिपती ) भाणि त्याच प्रमार्णे लोकमाम्य टिळकही प्रभोग पाहाण्बास मुद्याम येणार होते. नाटक शरू होण्यापूवी थिएटर गच्च भरुम गेले होते. परंत त्यांत विशेषतः श्रीमन्ममहाराज शाहू छत्रपती, ब श्रामंत बाळासाहेष मिरज अधि- पती, हे थिएटरांत पुरढे मांडलेल्या भरजरी वखानें सशोभित केलेल्या कोचावर आपल्या प्रभावळी सहीत बसलेले असल्यामुळे थिएटरांत एक पकारची दरबारीं शोभा दिसत होती. त्या आनंदाच्या भरांत नाटक सरु हाऊन इंशस्तवन होतांच घालगंघवांचे नॅदिनीचे पहिले पद॒ सुरूं असतानांच लोकमान्य टिळक प्रेक्षकांत [२8] ककत हता कता हातत तता विराजमान झाळे. लोकमान्य नजरेस पडतांच क्षकांनीं टाळ्यांचा कडकडाटात त्यांचा गोरव केला, ळोकमान्यही त्यावेळीं एक दरबारी शिष्टाचार पाळण्यास (विस- रले नाहीत. तो ह्या की, प्रथम छत्रपतींना त्यांनी मजग केला, नंतर श्रामंन बाळा- साहेबांना नमस्कार केला आणि त्यावेळीं त्याच पहिल्या रांगेत लोकमान्यांना! बसण्यास जागा केली होती. तरी त्या रांगेत न बसता मागील रांगेत मोठ्या आदुबीनें लोकमान्य एका सचापर जाऊन बसले. मुजुमदार यांच्या बोळावण्या वरून वरीळ तिन्हीही महात्मे ज्यावेळी आंतमरध्ये आले त्यावेळी तिघानीही किर्लो- स्कर मंडळींचा नवा जम पुन्हां पहिल्या थाटांत बसळा या बहूल संतोष व्यक्त केला, म्हपाजे हा एक प्रकारे किलोस्कर मंडळीस अभू्ती महात्म्यांचा आशी- बांदूच मिळाला असे म्हणण्यास हृग्कत नाही. बालगंधवांच्या कामाबद्वूळल या तीत हकयांनी उत्तम प्रकार ५शुसा केळी, या तीन महात्म्यांना तीन कारचा आनंद झाला तो असाः-- लोकमान्यांना आपणच पददीटुक्त आशीवाद दिलेला बाटगधर्व नव्या स्वरूपांत व जिच्या विषयी आपलेपणा मानीत होतो कशा किलोस्कर मंडळात चमकून दिसला म्णून आनंद शाला. श्री शाहू छभ्रपतींना, आपण पाठवून दिलेला बाटगंधर्व किलस्किर मड- कीचा आधारस्तेभ झाला महणून आनेद्‌ झाला. श्रीमंत बाळासाहंब यांना आपल्या मिरजेत किलोस्कर मंडळी नामशेष होणार होती पण तर्स न होतां तिचे पुनरुज्जीवन झालें व आता. पुन्हां नव्या जोमाने भरभराटीला येईल म्हणून आनंद झाला. तेव्हां हा सर्व योगायोग विलक्षणच व अपृंव जुळून आला असें म्हणावयास काय हरकत आ! ख्ॅ श्र श्र शा श्र 3 क जोगळ्ठकर. कै० नानासाहेब तचा बखले. ज्ञात ध्व या वके०> भास्क (२९५) त याडकडमाववडारय डा आडत मड वती हि ँड््ऑम्ा्ि्िंगाांन््ग्कू क्म ुबयशकांगास॒याशवाबलंािसाािाकबहय््सिव हरदास खांब बाव बुज॒अबबमा॒बुर॒नकाबयुबबायाववव वी बाळगंधव!ची पहिली भूमिका पुणे म्हटले म्हणजे कोणत्याही महाराष्ट्रीयाला मातृप्रेमाची आठवण झाल्या- शवाय रहात नाहो. पणे म्हणजे कोणल्याही कलाकोराल्याचें व॒कोण- त्याही चळवळीचं उगमस्थान ! असें सवं महाराष्ट्रीयांना म्हणण्यांत मोठा अभि मान वाटतो. आपल्या अतुलबुद्धिसामथ्य़ांने अलाकक बुद्धिमान इतर मुत्सद्यांना सुद्धां थक्क करून सोडणारे पेशवाईतील नाना फडणवीस मुत्सददोपणाचे राजकीय डाव वेळोवेळो खेळले तेदेखील पण्यांतच. लोकमान्य टिळकांसारखा प्रखर, तेजल्वी व मुत्सद्दी देशभक्त पुण्यांतच आपल्य्रा केसरी संस्थेला जन्म देतो. असो, पण तों धाम- धुमीचा काळ संपल्य!नंतर शांततेच्या काळांत आदशे म्हणून ज्या कांदा सत्या प्रथम निघाल्या त्यांपेकांच केसरी, फग्युसन कॉलेज, नूतन मराठा विद्यालय इत्यादिह्दी पुण्यांतच. केसरी, फर्ग्युसन कॉलेज या. संस्थांचा जन्म ज्या १८८० सालांत झाला त्याच सुधारणेच्या डाभकालांत नाट्यकलेचीही सुधारणा झाली. भण्णासाहेबांची किलॉस्कर संगीत नाटक मंडळी हो संस्था पुण्यांतच जन्मास आलो. लोकमान्य टिळक, अण्णासाहेब किलोस्करांना आपले मित्र म्हणवीत असत, ही गोष्ट पुर्णे अगर मुंबई मुक्कामांत ज्या ज्या वेळीं कांही सावंजनिक संस्थांना किलोस्कर मंडळीनें आपल्या खेळाचे उत्पन मदत म्हणून दिले, त्या खेळांपैकी कांहीं खेळांचे वेळो लोकमान्य टिळक प्रल्क्ष हजर होते. कंपनीचा गौरब करतांना लोकमान्यांनी खतः बोळून दाखवलेलं कांहों प्रेक्षकांना भाठवत असेलच कीं, अण्णासाहेब किलोस्कर माझे स्नेही होते, असा खमुखानें लोकमान्य उठ्लेख करीत असत. त्यामुळें पुर्णेकर रासक प्रेक्षकांना [किलोस्कर मंडळी आपलीच आहे असें नेहमीं वाटत होतें. दुसरें कारण असें को, उच्च प्रतीचे कावे व नाटक- कार अण्णासाहेब किलोस्कर, देवल, कोल्हटकर वगरे किलोस्कर मंडळीचेच असल्या- मुळें, व त्याचप्रमाणे भाऊराव, मोरोबा, बाळकोत्रा, जोगळेकर, गोरे, चिंतोबा गुरव, बोडस इत्यादि उत्तम नट किर्लोस्कर मंडळांच्या रंगभूमीवरच आपल्या सर्वश्रेष्ठ गुणांना चकमकून दिसल्यामुळे पुण्यांताल रासेक प्रेक्षकांना किर्लोस्कर मंडळीविषयीं आपलेपणा व कळकळ वाटत होती. किर्लोस्कर मंडळोंतले पाहेल्या पिडींत्े प्रसिद्ध नट माऊराव १९०१ सारी म्हत्युमुखी पडस्यासुळे किर्लोस्कर गड (२६) मंडळी बंद पडते कां काय, असें पुणेकरांना वाटत होतें. परंतु भाऊरावांच्या जागी जोगळेकर व मुख्य क्षी नटाच्या जागीं गोरे अशी योग्य जोड मिळाल्या- मुळे किलीस्कर मंडळांचा नवा जम व नवा थाट पुणेकरांनी भऊरावांच्या मागे जेव्हां प्रथम पाहिला तेव्हां आतां किर्लोस्कर मंडळीला बरींच वषे भीते नाहा, व ही मंडळी नाठ्यकलेची व महाराष्ट्रायांच, करमणूक करणार असें वाटून जनतेत फारच आनंद झाला. परंतु तीनचार वषानंतर गोरे स्वदेशाहताचिंतक नाटक मंडळी- मध्ये भागीदार म्हणून निघून गेल्यामुळें गोर्‍यांच्या गेरहजेरीतल्या दहा माहि- न्यांचा हकीगत पुणेकर रासेकांना समजली. तेव्हां आतां मात्र ऑकिलोस्कर मंडळी कायमची बंद पडणार अश्शी बातमी पुणें येथें पसरली; पण पुढें लवकरच किर्लो- ल्कर मंडळीस बालगंधवे नांवाचा बालनट मुख्य नायिकेच्या ज!गी मिळाल्यामुळे ऐन वेळीं किलॉस्कर मंडळीस ही त्रेलोक्यचिंतामणीची मात्राच मिळाली | ब पडलेली किर्लोस्कर एकदम नब्या जोमाने उभी राहून मिरज थेथे राजमान्य ब लोकमान्य होऊन आपला कोतिध्वज फडकार्वात पुणें येथें येऊन दाखल झाली, पहिल्या खेळांतळें काम पहाण्याकारितां पुण्यांतील रासकर प्रेक्षक वगात उत्सा- हानें व उत्कठेने खळबळ सुरू झालो, पाहिला खेळ शनिवारा “ गुप्तमंजूष ? हा होता. त्यांत बालगंघर्वाचें नायकेचें काम प्रथम दिसावे म्हणून तानचार दिवस अगोदर तिकीट विक्री जोरान सुरू झली, नाटकाचे आदले [दिवशी म्हणजे शुक्रवार संध्याकाळदर्यत तिकिटविक्तीचा सवे 'तक्ताः खलास होत आला. या आनंदाच्या लाटा किलोस्कर मंडळींतल्या प्रत्येक मनुष्याच्या अ॑त:ःकरणांत आनं- दाने खळबळ करूं लागल्या, आजची रात्र जाऊन उद्यांची आनंदाची रात्र सुरू होऊन सवे आनंदित प्रेक्षकांच्या चिकार भरलेल्या थिएटरांत आपला खेळ केव्हां सुरू होतो असें ज्याला त्याला उत्कंठेने वाटूं लागले होतें. ज्याच्या त्याच्या डोळ्यांपुढे प्रेक्षक आनंदाच्या भरांत उदइंक बालगंधवोंना ब इतर नटांना टाळ्या देतांना दिसताहेत असं चित्र कल्पनाचक्षूंना दिसत होते. शुक्रवार रात्रीची जेव- णाची घेटा झाली, सवे मंडळी आनंदानें जेवली, बालगंधवही भानंदानं जेवले, ( कक्त श्री» मुजुमदार व जोगळेकर पुणें येथील आपआपल्या बिऱ्हाडी जेवणास ( २७) रया टला ५ >“: शा पापा णता “काणी काका शप णच फणा प0”णीणीणाण, ापाला पडतील ब॒ झोपण्यास गेले हाते ), सव मंडळी आपापल्या जागी निजावयास गेली, बाल- गंधवेहो कंपनोच्या अण्णासाहेबांच्या हॉलमध्ये त्यांच्या करतां टाकलेल्या गादी" बर, फॅन्सी गजरदार अभ्यांनीं आच्छादलेल्या उशा डोक्‍्याखालो घेऊन आनं- दाने निजले होते. डोळ्यांस त्रास होऊ नये म्हणून, व झोंप लोकर लागावी म्हणून हॉलमधील [दिवा बारीक केल्यामुळें किंचित्‌ अंधार पसरला होता, ब सववत्र शांतता पसरली होती. ( या वेळो कंपनी जुन्या आभुषण थिएटरांत खेळ करण्याकरितां आलो होती व त्याच थिएटरांत मंडळी राहण्याकरतां जी जागा केली द्वोती, त्यांतच सव मेडळो राहिली होती. सुमारें मध्यरात्रीचा सुमार होता; इतक्यांत खाली दरवाजावर कोणी मोठ्यानं थाप मारलो व ' नारायण, नारायण? अशी जोरानं हांक मारली. ती हांक ऐकतांच कंपनौर्ताल एका मनुष्यानं दार उघडले, दार उघडणाऱ्या मनुष्यास दारावर थाप मारलेल्या मनुष्यानें विचारले, “: तुमच्या कंपनींत आमचा नारायण राजहंस आहे काय ? ” कपनौंतील मनु- ष्यानं 'होय? अस्वें उत्तर दिलें. त्या मनुष्यानें कंपनींतील मनष्यास सांगितलें, “ माडीवर जा आणि नारायणाला सांगा को, तुला भेटण्यास तुझ्य़ा वडील माणसांपे्झी खाला एक ग्रहस्थ आले आहेत आणि तुला ताबडतोब भेटण्यास बोलाविले आहे. नारायणाला झोंप लागली असलो तरी ताबडतोब जागें करून माझ्या पुढे हजर करा! ” त्या गृहस्थाचे हे शब्द ऐकतांच कंपनींतील नोंकर ताबडतोब वर गेला, व झोपेच्या गुंगींत असलेल्या बालगंघवांना हलवून जागें करून त्या गृहस्थाचा निरोप जशाचा तसा कळवला, या वेळीं बालगंववे अंथर्णावरून ताड्कन्‌ उठले व॒ लगबगीनं जिना उतरून खालीं गेले. त्या ग्हस्थांस त्यांनां ओळखले व प्रमळ आवाजानं “' मामा, तुम्ही पुण्यांत केव्हां आलांत १ व इतकया रात्रीं मला बोलवायला कां आलांत १?” असा प्रश्न केला. बालगंधर्वांचे मामा यावेळीं शारदा नाटकांतल्या चोथ्य़ा अंकांतल्या शारदे- च्या मामाप्रमाणे गरम होऊन चवताळून आले होते, त्यांनी एकदम बालगंधर्बो- च्या मुस्हाटरीत भडकावली आणि रागाच्या भरांत आणखी पांच दहा थपडा (९८) 0. ळव ककाक-- पन कसकडव याया चकमक कायकाय पका. ळा 0 सायला चा क जजल्खयिििाांाविंौािाअाघा खु अ कुबडे कब बब्बर ्रमिककडडमाकीची मारून ते रागानं म्हणाले, “ काठ्या, नाटकांत जाऊन तोंडाला रेग लावून क्लीवेष घेऊत राजहंस कुळाला बट्टा लावलास १ ” त्यावर रडत रडत बालगधवे म्हणाले, “ मामा, आईच्या व भाऊंच्या ( वडील ) परवानर्गीनेंच मी नाटकांत शिरलो. ** पण मामांनी बालगंधर्वांचें बोलणें पुढे ऐकून न घेतां फरपटत ओढून घेऊन चाळू. लागले व म्हणाले, “' या बाबतींत तुझ्या आईबापांचें मी मुळींच ऐकणार नाहीं. चल माझ्याबरोबर, मी तुला जिकडे नेईन तिकडे चल. उदईक पुण्यांत तुझं रंगलेले तांड मी कोणालाही दिसूं देणार नाहो. ? या भारडा- भोरडाच्या गडबडीमुळें बालगंधव व त्यांच्या मामांच्या भोंबती खूपच गदी नमला. इकडे मामांना दार उघडणारा कंपनींतील नोकर घाबऱ्याघाबऱ्या माडीवर धांवत गेला, व मंडळींना जागें करून ब!लगंधवांच्या व त्यांच्या मामा संबंधानें घडलेला सर्वे प्रकार कांगितला. मंडळी खडबडून जागी झाली व खाला धांवत आली. रस्त्यावर गर्दी बरीच होती; पण त्या गर्दीत बालगैथव त्यांचे मामा कोटे बेपत्ता झाले तें कोण!सही माहीत नव्हते.लागलींच मंडळी मुजुमदार व जोगळेकर यांचे घरीं गेली बालगंधव व त्यांचे मामा नापत्ता झाल्याची व इतर सवे हक्ीयत सांगितली. आज वबालगंधवं रंगल नाहींत तर! शुक्रवार रात्रीं सुमार बारा वाजतां श्री. शंकरराव मुजुमदार व जोगळेकर यांचे धरीं बालगंधवे बेपत्ता झाल्याची बातमी पोंचळी, ही बातमी कळतांच शकरराव मुजुमदार व जोगळेकर तांग्यांतून कंपनीच्या बिऱ्हाडीं आले, कंपनींतील सव मंडळी जागीचु होती. परंतु सवे कंपनीभर एकप्रकारचा उदासीनता पसरली होती. जोगळेकर तर एकप्रकारे घाबरून च गेले होते. परतु शेकरराव मुजुमदार माव धौरोदात्त, अत्यंत हुषार खरे ! त्यांनीं जोगळेकर व इतर सवे मंडळींना सांगितले को, “'कांहों घाबरू नका, कितीही दुष्कर व भर्गारथ प्रयत्न करावा लागला तरी मो तो करीन; परंतु उदइक होणारा पाहिला खेळ बालगंघवांसाहेत पुण्यांत केल्या- शिबाय रहाणार नाहीं,” असें म्हणून मुजमदार ताबडतोब बालगंधर्बांना शोध- (२९) श्‍्याच। प्रयत्न निकराने करूं लागले, कंपनींतील कांद्दी विश्वासु मंडळींना ताबड- तोब तांगे करून पुणे, घोरपडी, हडपसर व खडकी या स्टेदनांवर खाना केले. “< बुटिल तें करा; परंतु बालगंघवीला जर कोणीं रेल्वेत बसवून बाहेर गांवी नेण्याचा प्रयत्न करील तर, त्यांना तसें न करूं देतां तावडतोब तिथेच थोपवून धरा, व॒ ती बातमी विद्यंतू वेगाने मला कळवा, ” अर्से त्यांना सांगण्यांत आलें होतें. इतके करून शेकरराव मुजुमदार खस्थ राहिले नाहींत; तरपुणें शहरांत बालगंधर्वांचे नातेवाईक, स्नेहीसोबती व चहाते असे जे जे सदूग्रहस्थ असतील त्यांच्या त्यांच्या घरी स्वतः टांगा करून बालगंधवांचा शोध करीत शनिवारचा [दिवस उजाडेपर्यंत सारखे भटकत राहिले, अखेर बालगंधवे ज्या वाढ्यांत होते, त्या वाड्यांत जाऊन त्यांची त्यांनीं भेट घेतली. त्यांना शोधून काढाीपर्यंत मुजु- मदार यांना व सव मंडळींना फारच त्रास झाला, शेवटीं पुण्यांतल्य़ा कांहीं सदूगृहस्थांचें वजन बालगंधवांच्या मामांच्या मनांवर घालून, किलास्कर मंठळीं- तच बालगंधवे राहतील तर त्यांचा लौकिक किती मोठा वाढेल, व त्याचप्रमाणें द्रव्यदृष्टयाही त्यांचा अतोनात फायदा होईल ही गोष्ट मामांच्या मनावर उत्तम रीतीनें बिंबवून दिली. परंतु मुख्यतः बालगंधर्वांच्या हुशार व समंजस मातोश्रींचे मत आधींच अनुकूल होतें. त्यांचा दृढनिश्वय रतिभरही ढळला नाहो. बालगंधवही मातोश्रांच्याच प्रमाणें दढानेश्वयी होते. म्हणूनच मुजुमदारांच्या या वेळच्या सर्व प्रयत्नांना शुभ यश लाभले, सर्वाची समजूत होतांच बालगंधवांना किलोस्कर मंडळोच्या ।बेऱ्हाडी भाण- प्यांत आले. अर्थात्‌ मंडळांत सववत्र आनंदीआनंद पसरला व प्रसिद्ध झाल्याप्रमाणे पुणे मुक्कामांतील किर्लोस्कर मंडळीचे पाहिले 'गुप्तमजूष' नाटक सवंप्रकारे सर्वो- त्कृष्ट असें झालं. प्रेक्षकांचीही चिकार गर्दी झाली होती. बालगंधवीच्या ब जोगळे- करांच्या कित्येक पदांना वन्समोअर व टाळ्यांचा सारखा गजर होत होता. अश्ा- प्रकारे सुदवातीपासून नाटक उत्तम रंगल्यामुंळें शेवटचा डप पडतांच हजारो प्रेक्षक मोठ्या आनंदानें थिएटरच्या बाहेर पडलें व आपसांत बोलूं लागले की, किर्लोस्कर मंडळीला बालगंधवे हा मुलगा ऐनवेळी मिळण्याचा जो लाभ झाला, तो अपूर्वेच होय ! बालगंधवोच्या ल्पानें साक्षातू रंगदेवता आणि लक्ष्मीच किलोस्कर मंडळीला लाभली भसे म्हणावयास हरकत नाही, अक... -_“>_*“ा--ा---->----५५---->->>-----:->--३-५--ाटन पलायन शा पाशी 0२0 कालच्या अपरात्री बालगंधवे बेपत्ता झाले, म्हणून आज बालगंधबे रंगले नाहांत तर सव पुणें शहरांत किलॉस्कर मेडळीची फजिती उडणार ही सर्व मंडळींची काळजी दूर झाला. किलॉस्कर मंडळीत आज खेळ संपरतांच सवत आनंदी- आनेद्‌ पसरला. बालळांधर्वाना अपशरून. का रंगभूर्माने शुभ कौल दिला! पुणं येथील यशस्वी मुक्काम संपवून किलॉस्कर मंडळी नगर मुक्कामी गेलो. तेथें नेहमीप्रमाणे खेळ सुरू झाले. परंतु 'मूकनायक' नाटकांतील सरोजिनीची भूमिका बालगंधर्व करांत असतांना दुसऱ्या अंकांतील सरोजिर्नाच्या पदांच्या ऐन गाण्याच्या. रंगाच्या वेळीं “' अवचित गेले किंकर करिंमी ” हं पद्‌ बाल- गंधर्व म्हणत असतांना त्या पदांत अंतर्‍्याच्या वेळो एखादें मशीन फिरल्या प्रमाणें त्यांच्या गळ्यांतून मधुर ताना गरगर फिरत होत्या, अथात्‌ सत्रे प्रेक्षकांना आनंद झाल्यामुळें ते आनंदानं टाळ्यांवर टाळ्या पिटीत होते. त्या टाळ्यांच्या ऐन कडकडाटाच्या घेळां, व तानांच्या ऐन रंगाच्या वेळो. बालगंघवींचा टोप व गंगावनाचा बचडा सुवासिक फुलांच्या वेणीसह खालीं पडला | ( बालगंधवं त्या बेळां किलॉस्कर मंडळींत राहून थोडेच दिवस झाले असल्यामुळें क्लीपार्टाला साजतील असे अंगचे डोक्याचे केस नव्हतें. बालगंधवीच्या डोक्य़ावर फार तर बोटबोटच केस वाढले होते. म्हणून त्या वेळीं त्यांना जुन्या पद्धतीचा कॅसांचा टोप ब गंगावन घालावे लागत असे. त्या दिवशीं तो टोप चांगला बांधला गेला नवल्प़ामुळे अर्थातच ऐन वेळीं फुलांच्या बेणीसहित तो खाली पडला. ) झालेल्य़ा प्रकारामुळे, बालगंधवे किंचितूही गांगरे नाहॉंत, उलट मोठ्या शिताफीने शाळूचा खांद्यावरच! पद्र त्यांनी डोक्यावर घेतला. आंतील अंगच्या छोव्या दसांचा भांग चापूनचोपून बसलेला हाता. त्यामुळें, पुष्कळशा प्रेक्षकांच्या भ्मानांत टोप पढल्याचा गोट आलाच नाहीं, बालगंधर्वांनी तंपदव त्या व त्यापुढील . दोन्ही पदे उत्तम म्हटली, त्या तिन्हा पदांस वन्समोअरच्या राळंग्रा झाल्या. तो प्रवेश संपवून बालगंधवं आंत आले, आंतील कंपनीच्या मंडळीच्या लक्षांत मात्र टोप पडल्याची गोष्ट ताबडतोब आली होती. त्या प्रसंगी एक दोन माणसे आपापसांत कुजबुजून भाविकपणाने एकमेकांत म्हणाली कॉ, “बांलगंधवांना हा अपशकून झाला, हा मुलगा ताबडतोब क्लोपाटीतून नालायक होऊन नाटकधंद्यांतून नेघून घरां बसेल, असे तरी या अपशकुनाने सुचविले नसेलळना १? भाविक माणसांच्या कांहींहा कल्पना असोत; परंतु जगाच्या इतिहासांत भाग्यवान पुरुषांच्या संबंधाने त्यांना होणाऱ्या अपशकुनांचे फळ एकाद्या नाटकांतील जंगलचा महाल होणाऱ्या ट्ॅन्स्फर सानप्रमाणे शुभफल देण्यांतच कधी कधीं आढळून आल्याच दिसून येतें, याविषयी भाग्यवान चक्रवर्ति नेपोलियनची एव गोष्ट मी ऐकली होती, ती येथें जशीच्या तशी वाचकांना सादर केल्यास अप्रस्तुत होणार नाहो. असें वाटतें. चक्रवर्ति नेपोलियन लढाई चाळू असतां आपल्या कांहीं निवडक सैनिकांसह कोणतासा एक महत्त्वाचा किया जिंकण्याकरतां मोंठ्या उत्साहाने त्या किठठयाकडे जाण्यास निघाला तोंच किल्ला आपल्या ताब्यांत घेण्याकारेतां व त्या किढ्ठयाचा आश्रय घेण्याकारतां प्रतिपक्षाचे सेन्य लांबून मोठ्या जोराने व झपाव्याने त्याच किळयाकडें जावयास निघाले होतें. ता वेळ अशी आणीबाणीची होता काँ, ज्या पक्षाचे सेन्प्र प्रथम किद्रयांत शिरेळ व किल्ला हस्तगत कर्राल तों पक्ष प्रबल होईल, कारण किंठ्र्थाचा आश्रय सैन्याला मिळाल्यामुळे आंतील सैन्य तटाच्या आडून बाहेर असलेल्या सेन्यावर गोळ्या झाडणार ! अर्थात्‌ बाहेरील सेन्य गारद व निबेळ करावयाला किल्ल्याच्या आंतील सैन्याला अर्थात्‌ सोपें जाणार, अश्या महत्त्वाच्या किठ्ठट॒यांचा आश्रय करण्याकरितां किंवा ।किळा जिंकण्याकरतां नेपोलियनर्चे सैन्य नेपोलियनसद्द एका बाजूने व प्रतिपक्षाचें तेन्य दुसर्‍या बाजूने, झर्थात्‌ दोन्ही पक्षांचे सेन्न त्या किक्रचाकडे झपात्याने येत होतें. नेपोषिबन (१३९) यायाय हाडा हाडा ह डा हि ी डोक केडबाडहुडडुुबबडजजआजजजखयबखाबा जा माजााव॒जवक्वाग ब यासीन ॉललवी आपल्या निवडक सेन्यांसह तो किठ्ठा दुरून दिसेळ इतक्या जवळ भरघांव घोडा फेकीत आला, त्या वायुंवंगाच्या घोड्याच्या धावण्यामुळ॑ नेपोलियन घोड्यावरून जमीनीवर मातींत खाला पडला. ह! प्रकार पाहिल्याबरोबर नेपोलियनचे निवडक सैनिक एकदम थबकले, व भाविकपणासुळे सर्वांना! वाटलें को, नेपोलिय- नला हा अपशकून झाला, व त्यामुळें सव खेनिकांचे घेये खचले, परंतु भाग्यवान पुरुष कमकुवत मनाचे मुळींच नसतात, शकून-अपशकून त्यांच्या ध्य, नींमनींही नसतात. ते आपल्या कार्यांत गढून गेलेले असतात, त्यामुळें त्यांचं मव आनंदित ब प्रफुठ्रित असेंच सदोदित असतें. भाग्यश!ली नेपोलियन धघोडधावरून मारतात पडला खरा पण ताच माती दोन्ही हातांत घेऊन प्रफुन मुद्रेने उठून उभा राहिला ब सैनिकांना म्हणाला, “ हा मला अत्यंत शुभशकून झाला. ही भामि माझ्या मुठौंत आढी. तर चला लोकर किल्ला हस्तगत करूं या; आतां आपल्याला नय खास मिळणार,” त्याप्रमाणं तो किला खरोखरीच नेपोलियनच्या हृत्तगत झाला. अथीत्‌ घोड्यावरून मातीत पडल्यामुळें त्याच्या मुठीत आलेली माती हा अपशकून असं जरी लोकांना वाटले तरा, टॅन्स्फर सौन बदलला ल्याप्रमाणें तो किला नेपोलियनच्या ताब्यांत आला, त्याचप्रमाणं बालगंधर्वांच्या डोकीबरील टोप खाली पडला हो गोष्ट भाविक लोकांना अपशकून झाल्यासारखी वाटली, ब त्यांनीं तसे उद्गार काढले, पण भाग्यशाली बालगधवाच्या मनाला, त्यावेळी शकून-अपशकून यत्किंचितही वाटला नाहीं, उलट त्यांच्या पुढील यशाला तो एक शुभ कोलच होय असें म्हणावयास हरकत नाहो. बालगंधवा, तूं दोघायु होऊन तुझ्या डोक्याचे केस गळून पडेपर्यंत तू रंगभूमीची सेवा करशील. यावेळी तुझ्या डोक्यावरील टोप पडला असतांनासुद्धां रंगदेवतेची तुझ्यावर कृपा असल्यामुळें भ्रेक्षकांना जसं वू. यावेळीं रंगवून सोडलेस त्याचप्रमाणें तुझ्या डोक्यावरील कॅस गळून पडले तर्रा तूं प्रेक्षकांना रंगदेवतेच्या कृपेने रंगवूनच टाकशील ! (३३ ) मुंबईवर पाहिली मोहीम ! नगरचा सुक्‍हाम आटोपून मध्यंतरी नाशिक घेऊन किर्लोस्कर मंडळी मुंबईस य्रेऊन थडकली, मुंबईचा मुक्काम बरेच दिवस आपल्याला लाभावा अशी शंकरराव मजुमदार यांची इच्छा होती. परंतु मंडळी- जवळ या वेळां वांगल्या नाटककाराचे एकादे नवीन नाटक नाही म्हणून ही गोष्ट घडगें अशक्‍य आहे. असे मुजुमदारांना मुंबई येथें कंपनी येतांच वाटले, दुसरी अडचण किलास्कर मडळीजवळ असलेल्या त्या वेळच्या पंधरावास नाटकांत बालगंधर्वांच्या मुख्य नायिकेच्या भूमिका तयार न्हावयाच्या होत्या. फार तर पांच किंवा सहा नाटकांत बालगंधव मुख्य नायि- केच्या भूमिका करीत होते. क्रमाक्रमाने स्व नाटकांत बालगंधव यांनाच नायिकेची कार्म देण्याचा कम चालू होता. परंतु चार-सहा महिन्यांतच पंधरा-बास नाटकांतील कामे त्यांना बसणे राक्‍य़ नव्हतें हे॑उघड आहे. कंपनीचे खळ सुरू *तांच प्रथमपासूनच कंपनीला परेसा उत्तम मिळू लागला. परंतु ज्या ज्या खेळांत बालगंघवे काम करणार नाहीत असे दिसून येई, त्या त्या खेळांना प्रेक्षक नाराज होऊं लागले; व बालगंथवो ची आज भूमिका आहे किंवा नाहीं याची खात्री करून घेऊनच पुष्कळ लोक नाटकांची तिकिटे विकत घेत असत. प्रेक्षक खात्रा करून घेत असत असे छिहिण्याये कारण त्या वेळार्चे काय. परतु किलाल्कर मंडळीच्या आरंभापासून आजच्या नाटकांत अमुक प्रमुख नट अमुक काम करणार आहे, असें हस्तपत्रकांत लिहिण्याचा किलोस्कर मेडळीची केव्हांही वहिवाट नव्हती. कारण किळोस्कर मंडळच्या आरंभापासून सवे नट आपआपल्या जागीं अगदी सवतोप्रकांर योग्य असेच असत. म्हणून एखाददुसर्‍या नटाचें नांव हस्तवत्रकांत जाहार करून लालाच तेवढे महत्त्व देणे म्हणजे, कंपनींतील इतर नटांना नालायक ठरवून त्यांचा अपमान करणे होय; 'ब॒याच कारणामुळें हौ गोष्ट किलास्कर मंडळीच्या चालकांना आवडत नव्हतो. बाळगंधवीच्या कामावर प्रेक्षक खुष आहेत ही गोष्ट त्या वेळीं त्यांच्या जागी कामे करणार्‍या एकदोन नटांना आवडत नव्हती, अशी ऑकिलोस्कर मंडळींत बोलवा होती. त्या वेळीं एक नट कांही खाजगी कामाकरता रजा वी २९. घेऊन घरा गेला. तों वेळेवर येईल किवा नाहो अशी रा० मुजुमदारांना ४्ञअ (२४) वराळ बातमीमुळे शंका होती. म्हणून त्यांनॉ “ सोभद्र ! नाटक मुंबई येथें प्रेक्षकांना फार आवडलेले पाहातांच पुन्हा तोच प्रयोग लावला. तरी 'सोभद्र” नाटक नव्या नाटकाप्रमाण रंगल व उत्पन्नही खूप झालें. तेव्हां मुख्य वारा 'सोभद्र* नाटक व मधल्या वारी बालगंधवांच ज्यांत काम आहे अशा नाटकें लावण्याचा रा« मुजुमदारांना क्रम सुरू केला. रा« मुजुमदारांनाही अपूर्व यश आले. त्या वेळी त्या मुक्कामांत ' सोभद्र' नाटकाचे सुमारे वीस-बावीस प्रयोग झाल्याचे मला आठवत. भाऊरावांच्या नंतर सुभद्रेच्या. भूमिकेला बालगंधवांच्यामुळे अगदों नवा रंग आला. भाऊरावांच्या गाण्याची: पद्दत जरी लोकाप्रेय होती, तरो बालगघवॉची कवाली गाण्याची पद्धत. ब त्यांच्या भरदार लांब लांब ताना एका दमांत पुष्कळ वेळ लांबवतांना ऐकून. प्रेक्षकगण आनेदाने टाळ्यांचा कडकडाट करीत असे, निवडक पदांना, चारचार, सहासहा वेळ “वन्स मोअर देऊन बालगंधर्वांना पुनः पुन्हा म्हणा- यला लावीत असे. मागील पिढींताल भाऊरावादे नट यांचा संगीत पदे ऐकून लोंक आनंदान पुष्कळ वेळां ' वन्स माअर देऊन त्यांनाही पुनः पुन्हा पदं म्हणा- वयाला लावीत असत हे खरं; परंतु बालगंघव!च्या पदाच्या बळा प्रेक्षकांनी आनंद|तिरक्ाने व स्वयस्कूतांने पदें चाळू असतां एक नवीनच उपक्रम सुरू केला. तो असा-- बालगंधवे एका दमांत तानांचें चक सुरू करू लागले कीं सव थिएटर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून जावयाचे. बालगंधवांनीं पदांत एकादी गोड नर्वांन लकेर घेतली, कां प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट व्हावयाचाच,. गातांना त्यांनीं टिपेच्या षड्जावर सूर लावला काँ, टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकां- कडून व्हायचाच. पद चालळे असतांना मधून मधून गोड आलापांना, गोड सुरांना, गोंड तराकिबांना टाळ्यांचा कडकडाट आनंदाने होण्याचा ठपक्रम बालगंधवा'च्या नवीन संगीतापासूनच सरू झाला, हा प्रेक्षकांकडून गाण्यांतला नवा मान प्रथम बालगंधवांनाच मिळाला, ' सोभद्र) नाटक पुन्हा नव झाले, याचें मुख्य श्रेय बालगंधवांनाच देणें जितकें योग्य आहे तितकेच, के« नोगळेकर व नटवये बोडस यांनाही देणें अत्यंत जरूर आहे, (३५ ) किर्लोस्कर मंडळीचा प्रेक्षकवग म्हणजे एकजात सुशिक्षित व समाजांतील उच्च दजोचा असल्यामुळे, व त्यांची व्यवस्था किलॉस्कर मंडळीचे मुख्य मॅनेजर रा ० शंकरराव मुजुमदार उत्तम ठेवीत असल्यामुळें सुरवाती- पासून शेवटपर्यंत नाटक सवच दृष्टीनें अत्येत थाटाचें होत असे. सारांश, मुंबईची पाहिली मोहीम फारच यशस्वी व उत्तम झाली. किलोस्कर मंडळीजवळ नवें नाटक नसतांना फक्त एकाच “ साॉभद्र ? नाटकावर मुंबईचा मुक्काम पार पाडला. यावरून सोभद्र नाटकाची लोकप्रियता किती होती. याची कल्यना वाचकांनींच करावी, पण या प्रसंगाने किलोस्कर मंडळीच्या चालकांच्या हे नजरेस आलें को, आपलें सोभद्र नाटक पुन्हा नवे झाले, सौभद्र नाटकाला पुन्हा नवा थाट आला, प्रेक्षकांना ते कित्येक वषें आवडल व आपणही या नाटकांवर पुष्कळच पेसा व कॉर्णि मिळवू असा करिलोस्कर मंडळीच्य़ा चालकांनाही विश्वास वाटूं लागला, बालगंधर्बाचा आज्ञाधारकपणा ! किलॉस्कर मंडळी सुरू होऊन सुमारे पंचवीस वर्ष झाल्यानंतर बाल- गंधवे किलोस्कर मंडळींत राहिले. ते राहण्यापूवी किलोस्कर मंडळींतील अगर त्या काळच्या कोणत्याही नटांना नाटकाच्या दिवसांखेरीज समाजांत किंवा बेठकॉत खाजगी गाण्याकरितां बोलावण्याची वहिवाट नव्हती. समाजांत कांही विशिष्ट आनंदाच्या प्रसंगी वेठकांत गाण्याचा मान घरंदाज व नांवाजलेल्या गवयांनाच मिळावयाचा. नाटकांतल्या नायकांना किंवा नायिकेला ( बेठकॉंत पहिल्या पंचवीस वर्षांत ) बैठकीचे गाणें येत. नसल्यामुळें तो मान या नटांना मिळत नव्हता. ( के० बाळकोबा नाटेकर मात्र वेठकीचं व संग्रीत गाणें बैठकींत गाण्यास समथ होते. ) बाल्गंधबं कंपनीत येतांच त्यांना मात्र बेठकींत गाण्याकरतां बोलावण्याचा नवीन उपक्रम सुरू झाला, त्यामुळे नाटकाचे रात्रीखेरांज निरनिराळ्या समाजांत हरएक प्रसंगी बाल_ गेधवीना गाण्याचा प्रसंग येत असे व त्यामुळे आणखी एकप्रकारे त्यांच्याबद्दद लोकांमध्ये प्रेम उत्पन्न होऊ लागलें, पुणे ग्रेथील डेक्कन कॉलेज, फर्युतन कॉलेज, नूतन मराठी विद्यालय वगेरे शिक्षणविषयक (१६) काणी 0000 0१ णा0॥00॥ण णी न---५------॥॥-५- -:-*-- ४८१4५०५५0५ ४0९४१ **णा€6 ४" ८2 पपप 00०000? 0ि?श?0ी”0ी”0 000 री संस्थांतून बालगंधवांचा वेळोवेळीं खाजगी गाणी होत अखत व त्याबद्दल त्यांना पारितोषकही योग्य असे मिळत असे. पुण्याप्रमाणे मुंबइ, नागपूर इत्याद मोठमोठ्या शहरांतूनमुद्धां बालगंघवाची खाजगी गाणी होत असत, व त्यांना मोठा मानही मिळत असे. परंतु किर्लास्कर मंडळोच्या चालकांना असे आढळून आलें कीं, बालगंधवोच्या वेळोवेळीं होणाऱ्या खाजगी गाण्यांमुळें नाटकाचे उत्पन मर्यादित होऊं लागळें आहे. कारण ज्या ज्या संस्थेत त्यांचे गाणें होत अते, तेथें तेथें फुकट ऐकायला कोणालाही मज्जव नव्हता बक्षिसाचा खच प्रमुख मंडळी करीत असतील; परतु त्यांच दृष्टामंत्र वज॒इतर बाजारखुणगे शेंकडांच काय, पण हजारा जमत होते. याविषयीं किर्लोस्कर मंडळीच्या चालकांची खात्री होतांच चालकांनी आलगंधर्वोना हुकूम फमोवला कौ, ' यापुढें आमच्या परवानगीशिवाय तूं कोठेंहो. खाजगी गाण्यास जाऊं नको. ' मालकांची अशी आज्ञा होतांच बाल- गेघवीनी ताबडतोब तों हुकूम पाळला. “ समाजांतून मिळणाऱ्या खाजगी मानाळा व॒बक्षिसाला आपण आजपासून मुकलो ? असें उद्‌गार त्यांनी मालकांच्या समोर अगर त्यांच्या मार्गे कोणाजवळही काढल्याचे एकिवांत नाहॉ. किंबा या नुकसानीबद्दल त्यांना यत्किचित्‌ दुःख झाल्याचेंही कोणाला दिसून आलं नाहीं वरील हकूमानंतर कधीं काळी कोणत्या संस्थेकहन खाजगी गाण्याचं ओलावणें आलेच तर बालगंधत्रे स्पष्ट सांगत को, “' नानासाहेब जोगळे- करांचा हुकूम तुम्ही काढा व त्यांनीं मला आज्ञा दिली तरच मी गाण्यास मेईंन, ” याबाबतचे एकच उदाहरण येथें नमूद केलें तरी पुरे आहे. पुणे ग्रेथील डेक्कन कोलेजांतील विद्यार्थ्याकडून वालगंधर्वोना गाण्याचे निमंत्रण प्रसिद्ध अनुकरणपढु श्री० भोंडे यांच्यातफे ज्या वेळी आलें, त्या वेळा बालगंधवीनी '“ नानासाहेबांची परवानगी काढा म्हणजे मी येतो ” अर्हेच दिलें. त्या वेळो के० नानासाहेब जोगळेकर सुद्धां स्वतः अशी शित्त वाळीत. असत को, रा० रशोकरराव मजुमदारांच्या संमतीशिवाय आपल्या मालकीच्या जोरवर नवीन काढलेला हुकूम स्वतःही कधींच मोर्डात नसत ( १७ ) ला मातर मामा य, . जनन । जक न नमम-ऱटभ्या कळा नट स 2 क. महे. आ अना अन मनम त्या प्रसंगाची श्रीयुत नारायणराव, के० जोगळेकर व श्री» मुजुमदार ह र इच ककी ७३___ ४ या त्रिवगांचा एक श्री» भोंडे यांची नक्कल प्रसिद्धच आहे. सद्र गोष्टींत मानाचे व द्रब्याचे नुकसान सोसून किलीस्कर मंडळाच्या मालकांच्या आज्ञेंत बालगंधवे कसें बागत होते हें विशेषतः दिसून येईल. बल्षिसें परत ! कां? किलॉस्कर मंडळीचा मुक्राम पुणें ग्रेथे असतांना कॉलेजमधील एका श्रामंत विद्याथ्याने बालगंधवांच्या सुणावर खुष होऊन दोन टका भरून अपटुडेट व भाराभारी क्रपड-कोट, जाकीट, पाटलोण, शट इत्यादि कपडे बाल्मांघवाच्याकडे ' मी ह तुम्हांला बक्षीस दिलें आहेत म्हणून .पाठाविळे, ( बालगंधवे डेक्कन कॉलेजमध्ये ज्या वेळी गाण्याकार्रतां गेले होते, त्या बेळां त्याच्या अगर्चे माप उत्तम शिंप्याकडून सहज रोतांन घेतले होते, असें ऐकिवांत आहे. ) त्या टका ज्यांनीं आणल्या होत्या, त्यांनीच उघडून संव कपडे त्यांना दाखविले. परंतु बालगंधर्वोच्या मनांत त्या वेळी यत्किंचितही मोह उत्पन्न झाला नाही. उलट त्यांनीं असा निरोप पाठविला काँ, “ सदर बक्षीस शिष्टसप्रदायाला सोडून असल्यामुळें मला ते नको. ” भस म्हणून त्यांनीं सरव कपडे 2कांसाहित परत केले. एक आख्यायिका. कोणा एका श्रीमंत ग्रहस्थांच्या घरा ओळख झाली होता म्हणून बाल- गेधवे सहज त्यांचेकडे गेळे असतां, ते श्रीमेत ग्रहस्थ बालगंधर्वांना बोलतां बोलतां म्हणाले, ' हा भरजरी शाळू तुम्ही नेसा. एरूहां तुम्ही-म्हणजे रंगल्याशिवाय-किती उत्तम दिसतां ह॑ मला पहावयाचं आहें. ' सदर श्रीमंत ग्रहस्थ कोणत्याही सद्हेतूने म्हणोत; परंतु त्या. भोळ्या अल्पवयी नारायणाला ही कल्पना कशीशीच वाटली. व॒ताबडतोाब त्या (१८) प्त ->--.» घरांतून उठून जाळन आपला नाराजोचा मनोदय त्या ग्रहस्थांच्या नजरेस त्यांनी सक्रियपणे आणला. सदर एक दोन गाष्टांच्या उदाहरणांवरून अल्पवयांत व नोकरीत असतांना सुद्धा, बालगंथव किती उच्च मनाचे होते हें चांगल्या प्रकार दिसून येईल. न र. | बालगधव दान तास गडप . बालगंधव किर्लोस्कर मंडळोत आल्यापासून आतांपर्यंत त्यांना नाटक- घेद्यांत एकंदर तीस वर्षे झालीं. एवढ्या अवर्धांत त्यांच्या निकटच्या सहवासांतल्या माणसांनासुद्धां त्यांच्या नेहमींच्या खाजगी वागणुकात ते एखाद्या अवलियाप्रमाणें आहेत, असेंच ( बहुतेकांना ) वाटतें. ते पूवजन्मींचे कोणीतरी शापित योगी असावेत असेंही वाटल्यावांचून राहात नाही. द्ररोजच्य़ा नित्यक्रमार्ची त्यांची डायरी रा० दादा लाडू यांनीं विनोदी शब्दांत लिहिली आहे; त्यावरून व एरवहांच्या एकंदर वागणुकीवरून या विधानाला पुष्टींच मिळतें. किर्लोस्कर मंडळीचा मुंबईस मुक्काम होता. त्या वेळो बालगघवीचे वडील थोडे दिवस मंडळांत येऊन राहिळे होते. बालगंधवोचे वडील अगदीं भोळे होते,-किंवा वयोमानामुळे त्यांचा भोळेपणा आधिक दिसत होता असे म्हटलं तरी चाळेल. एके दिवशीं सकाळीं नऊ-दहा वाजण्याच्या सुमारास बालगंधर्वांचे वडील किलास्कर मंडळीच्या मेनेजरच्या ओफिसांत आलेली वतेमानपत्रें वार्चात बसले होते. त्यांच्या समोरून बालगंधव॑ बहिर्दिशेस जातांना त्यांनीं पाहिल. बालगंधर्वांच्या वडिलांन एक वर्तमानपत्र संपूण वाचले. त्याचप्रमाण आणखी एकदोन वतंमानपत्रेही त्यांनीं संपूण वाचली, नंतर मासिक पुस्तकांतील गोष्टी वाचाग्रला आरंभ केला. हें सर्व वाचीत असतांना त्यांना जाणीबं होती को, . आपला मुलगा संडासांत गेला तो भद्याप परत आला नाहा. म्हणून त्यांना सहज घथ्याळ्याकडे पाहिलं तो त्यांच्या ध्यानांत आलें को, दहा वाजतां नारायण संडासांत गेलेला ( ३९ ) वह अगड र आपण पाहिला; परंतु आतां बारा वाजले तरी, तो बाहेर आला नाहो, या पवेचारानं वडाळ अगदो गोंधळून गेले, इतक्यांत जेवणाची घंटा झाली, घटा ऐकतांच, सव मंडळी खालच्या मजल्यावर्राल भोजन हॉलमध्ये गेळा, सर्व पदार्थ वाहून झाल्यावर 'पावतापते हरहर महादेव' अशो गजनाही झालो, ता. गर्जना ऐकतांच पुत्रवात्सल्यामुळे बालगंधर्वांच्या वाडिलांच्या मनांत एकदम गोंधळ उडाला, त्या मन:स्थतींत तें एकदम जिना उतरून भोजन हॉलमध्ये खाला गेले, व घाबर्‍या आवाजाने ओरडून म्हणाले, “अरे, तुम्ही सवजण जेवायला बसतां खरे; पण नारायण सुमार दोन तास झाले संडासांत गेला आहे ही बातमी कोणाला कळली आहे का १” हे भाऊंच ( नारायणरावांच्या वडिलांना “भाऊ' म्हणत असत. ) शब्द ऐकतांच सव मंडळी घाबरून पानांवरून उठलो व एकदम तिसऱ्या मजल्या- वरील संडासाकडे' घांवून गेली, भाऊही मंडळीच्या मागोमाग गेले व वाबऱ्या आवाजाने ओरडून म्हणाले, “नारायण, नारायण, अरे आहेस का? दोन तास झा०, तू संडासांत गेलास, हें मीं पाहिले; पण अजून बाहेर अला नाहॉस म्हणून आम्ही सर्वजण घाबरून येथें आळा आहोत. तर आमच्या हाकेला नुस्ती ओ तरा देरे', इतर मंडळांनोंहो घाबरून “नारायणराव, नारायणराव? अश्शा हांका मारत्या. तेव्हां एकदम दार उघडून नारायणराव हंसत हंसत, बाहेर आले आणि भाऊंना व सव भंडळींना म्हणाले, “ अहो, तुम्ही सवजण घाबरून येथें गर्दा कशाला केलीत १” नारायणरावांना पाहतांच वडिलांच्या जिवांत जीव आला व मायेच्या "पण थोड्या रागाच्या स्वरांत ते नारायणरावांना म्हणाले, अरे, आम्हांठाच उलट विचारतोस, काँ घाबरलांत म्हणून १ दोन तासांपूर्वी तू॑ गडप झालास तरी आम्ही घाबरणे मूखपणाचे आहे काय € मला असे वाटल को, सकाळपासून तुला सारखे जुलाब होत आहेत. तेव्हां ग्लानीमुळे तूं संडासांत बेशुद्ध झालास कों काय £ ” भाऊंचे हे शब्द ऐकतांच नारायणराव पुन्हा मोठ्याने हंसले. तेव्हां भाऊ फारच चिडले व म्हणाले, 'दोन तास तूं काय करीत होतासरे१?” तेव्हां बालगंघवं हंसत हंसत म्हणाले, “ अहो भाऊ, आज मां प्रातःकाळीच फर्टसाल्ट घेतलं होत, म्हणून दोन, तान वेळां जावें लागलं, दहा वाजतां हरि (४० ) नारायण आपट्यांची ही मनोरंजक कादंबरी घेऊन आंत गेलों व आतांपर्यंत दोन तास सारखें वाचीत होतों. पण तुप्तच्या व या सवष मंडळांच्या गडबडीमुळे व घाबरण्याने मला मधेच बाहेर यावें लागले.” हे बालगंघरवांचे शब्द ऐकतांच. सव मडळीात हंवूच हंसू लोटलं ग्रामोफोनमध्ये पदे दण्याचा मान ! कि्लास्कर मंडळोंत येऊन बालगंधवान! सुमारें तीन वर्षं झालीं असतोल. एवढ्याच अवधींत त्यांच्या मधुर गाण्याची कीर्ति किती पसरली हं पुर्ढाल गोर्टा- वरून सहज कळून येइल, मुंबड येथील सुप्रासिद्दध वकील श्री> गंगारामपंत रेळे यांचे येथें बालगंधवांचे खाजगी गाणें होत. त्या प्रसंगी प्रामोफान कंपनीचा एजंट. मुद्दाम तेथें आला होता, त्या दिवशीं गाण्याला उत्तमच रंग चढला, एजंटानें बालगंथर्वांची कोर्ति आघीच ऐकली होती. त्या वेळची पदें ऐकून त्या आनंदाच्या भरांत त्यानें श्री» रेळे वकील यांचेजवळ कांही निवडक पदांचो रेकॉडेस्‌ बाल- गेधवीनों द्यावींत अशी इच्छा प्रगट केळी व आपण यासंबंधीं शिफारस करावी असेही सांगितले. तेव्हां श्री०रेळे यांनीं लागलीच बालगंधर्वांच्या कानांवर ही गोष्ट घातली. बालगेघवीनींही “' उदक मालकांना विचारतो, त्यांची परवानर्गा मिळतांच मो रेकोंडमध्यें पदं देतो” असें कबूल केले. दुसरे दिवशीं मालकांनी परवानगी दिलो व सोदा ठरला तो असा-- मला ( लेखकाला ) साधारणपणें आठवते को, डक्षन पदांची रेकाडस्‌ द्याव- याचां ब त्याबद्दल अर्डाचशं रुपये मोबदला मिळावयाचा, असें ठरल. ठरलेल्या दिवशी बालगंधवे, हार्मोनियम मास्तर ( स्वतः लेखक ) व तबलजी आणि एजंट व एक बॉन वाजबिणारे ग्रहस्थ असे पांचजण आम्ही कोटामध्ये एका गरल्लींत अगदी शेवटच्या मजल्यावर पदांची रेकोंडस घ्यावयाची जागा मुक्रर केली होती, तेथ गेलो, मर्शांनच्या पढें मध्यभागी एक! भोंग्या- पुढे बालगंधब गावयाला बसले, बाजूच्या दोन्ही मोंगाण्यापढे हामीनेयमर्चा ब तबल्याची योजना झाली, बरोबर आलेले एक त्राह्मण बीनक'र एका बाजूस, नसले, मशीन चालू होतांच बालगंधवोनीं गावयाला सुरवात केली, क्रमाक्रमाने ठरल्याप्रमाणे बारा निवडक पदं बालगेघवानी म्हटली. यानंतर व्यवहाराच्या दृष्टीनं बालगंधर्वांनी पदें देशे बंद करावयास पाहिजे होतें. तें त्यांच्या (४१) ळक्षांत राहिलें नाहो. जवळच बसलेले बान वाजवणारे ग्रहस्थ म्हणाले, 'अहो नारायणराव, तेवढें बिहारी नयना मारोरे म्हणा बुवा ! हें त्यांचें म्हणणे ऐकतांच नारायणरावांनीं तेही पद॒ रेकॉडमध्यें दिले. एवद्धयावरच भागले. नाहीं तर ' नका टाकून जाउ डावा डोळा हो लावणी व * धन्य जाहला माझा राम पाहिला' हे पद अशीं त्या बन वाजव” णार्‍याच्या शिफारशीवरून जवळ जवळ आठ दहा परदे ठरलेल्या पदा पेक्षां रेकॉडमध्ये जास्त दिलेली मळा आठवतात. न्या ( वळी हामानियमची साथ करण्याकारतां प्रस्तुत लेखक पांडुरंग गणेश श्रीरसागर १ तबल्याची साथ करण्याकरितां दादा. ळाोडू वालावलकर हे होते. त्या वेळचे किर्लॉस्कर मंडळीचे नाटकाचे वेळीं साथ करणार आम्हा दोघेजणच होतो. ( तेव्हां दादा एकदम ओरडून म्हणाले, ' अहो, नारायणराव, हा तुमची बेठक सुरू नाहो ! अहो, वांसबावीस पदे झालीं ना ! तुम्ही हे काय चालावे आहे ? ठरल्याप्रवाणे डझन पद मघांच पुरी साली ' ' दादांचे हे शब्द ऐकतांच बालगंधवे(नी गाणें बंद केले. वर्रीळ गोष्टांबून बालळगंघवाचा दृष्टी पाहिल्यापासूनच व्यापारी नव्हती हं सिद्ध होत आहे. ते. आपल्या गाण्यांत तदरीण होऊन रंगून जातात हच खरं ! रेकॉड घेणाऱ्या कंपनीने बालगंधर्वांनी जास्ती पदे म्हटल्याबद्दल बिल देतांना २५० रुपयांपेक्षा कांही जास्त रक्कम दिर्ला, त्याचप्रमाण पेर्टा-तबला बाजवणाऱ्यां- नाही कांहीं थोडे आधिक पेसे दिल्याचे मळा आठवते, बालगंधवाच्या पदांना ना-मोअर मानव जातीमध्ये विशेष चमत्काराची गोर आढळून येते, ती ही कॉ, प्रत्यक्ष डोळ्यापुढे दिसत असलेल्या इंधरानार्मत वस्ताह्वर्ताचा चमत्कार चाटत नसून, चमत्कार जो वाटतो, तो त्याच्या उलट सामान्य अश्याच कर्तांचा. सूयोपासून प्रत्येक दिवशीं अफाट अशा सव पृथ्वीवर प्रकाश: पडतो व ल्या प्रकाशाने अग्नीसारखी प्रखर उष्णता उत्यन्न होते. त्याचे ( ४२ ) ५-५ >. ८-0 “५४५४४८४४४० ४४४४४१४४४७ “ण कन ४ 0 0 ८... पन ्व्व्2 220 प. पण एकिणाप0णा0 0000७७ 0४00000” ]ी * हीण णी कुणी एकजणही कोतुक करतांना आढळून येत नाहीं. याच उदाहरण, सूयीचा प्रकाश पाहाण्य!कारतां पृथ्वीवर जागजागी गर्दी झालेली, कोणच कधो पाहिला नसेल, परंतु सूय़रोला ज्या दिवशो खग्रास प्रहण लागते, त्या दिवशीं ते प्रहृग पाहाणाऱ्या हजारो किंवा लाखों माणसांना त्याचे आउचर्य वाटल्याचे आढळून येत. म्रहणसुद्धा आकाशांत चमकणाऱ्या खक्षावधि ताऱ्यांना कधी लागत नाहो. तर तारापति अशा चंद्र-सूयीनाच लागतं. बालगंधर्व म्हणजे रंगभूमावरच्या गगनांतील तारापतीच आहेत, असें हाटल्यास वावगे होणार नाही. कारण पंचवीस वषाच्या त्यांच्या रंगभूमीच्या क्रतंबगारीबरून व सेवेवरून महाराष्ट्रभाषा जाणणारे बहुसंख्याक किंबहुना सवंच रासिक त्यांना ' नटसम्राट? या बहुमानानं संबोधात असतात, बालगववाचा! सुभद्रेची भूमिका आज पंचवीस वषं प्रेक्षक पहात आहेत, पण नारायणराव रंगममीवर काम कह लागल्यापासून सुमारें सात वषानी सुभद्रेच्या पदांना फा्जे- तांच्या टाळ्या व नो-मोअरस्चा गर्दा झाला! असें ते नवल कव्हां घडळें ! ज्या सालामध्ये मुंबईच्या मुक्कामांत श्री» खाडिलकरांचे मानपमान नारक प्रथम रंगभमीवर आले, त्याच वेळची मुंबईच्या मुक्कामांतली गोष्ट "नाताळच्या सुद्रींत एके दिचश्ा रविवारी दिवसां किलोस्कर मंडळीचे सोभद्र न[टक लागले होत. त्या [दिवशीं बालगंधव!चा आवाज आजेबात बसला होता 'तेब्हां बालगंथव सुभद्रेच्या वेषांत स्टेजवर येईतोंपर्यत व पाहिलें पद सुरू करीपर्यंत सौभद्र नाटक नेहमीप्रमाणे रंगले होते; पण बालगंधवांचं पहिलंच पद बसक्या आवाजांत त्यांना नीट म्हणतां येइईन1-ह्मणजे आवाज मुळींच चढना, म्हणून त्यांनी ते पद कसेबसे साधें म्हणून टाकले, त्य! चप्रमार्ण पहिल्या अकांताल सुभद्रेचें दुसरं व तिसर॑ पदही साघच म्हटल. अथातू सुभद्रेचे, पहिल्या अंकांतळ॑ गाण्याचे काम संपले. परंतु प्रेक्षक मात्र अगदीं नाराजझालळे व बॅवेडले, सहासात वर्षे बालगेवांकडून मनोरंजन झालें याचा मोबदला म्हणूनच तान पदें होइपर्यंत प्रेक्षक स्वस्थ बसले. पण दुसरा अंक (४३) "७७००४० "पटला. ->--_>“- कोणती शीणल कची कणाला "स्या पी सुरू होतांच बसक्या आवाजांत बालगंघवांनां पद कसेबसे म्हटलेले ऐकतांच प्रेक्षकांनी, त्या [दिवशों एक विलक्षण उपक्रम सुरू केला तो असा--दुसऱ्या अंकापासून बालगंधवांचे बसक्या आवाजांतळे अगदीं साघे म्हटलेले प्रत्येक पद मुकाठ्यानें ऐकावयाचें व पद संपतांच बहुतेक सवे प्रेक्षरांनां वन्समोअर देऊन पुन्हा त्यांना तें पद्‌ म्हणावयाला लावावयाचे व बालगंधर्वांच्या पदांतील क्रां्हा शब्दांत त्यांचा आवाज बसकट व चिरकूं लागलेला ऐकतांच एकदम सर्वांनी फजितीच्या टाळ्या द्यायला सुरवात करावयाची व॒ उगीचच कल्ला करावयाचा, ' नो-मोअर ' * नो-मोअर ? म्हणून मध्येंच पद बंद करण्याचा प्रमत्न करावयाचा ! हा प्रेक्षकांचा उपद्याप दुसऱ्या अकांतल्या सुभद्रेंच्या पहिल्या पदापासून पांचव्या अंकांतल्या शेवटच्या पदापर्येन चाळू होता. या वेळो बालगंधर्वोच्या कतेव्यांत एकच गोष्ट [दिसून येत हाता ती. हो काँ, प्रेक्षकांनी वन्समोअर दिला म्हणजे आपलें पद प्रथमपासून अखेरपर्यंत सरळ संपूर्ण मानानें म्हणावयाचे. आपलं पद्‌ चाळू असतांन! प्रेक्षकांकडून होणाऱ्या फजितीच्या टाळ्या किंबा आरडाओरड व॒ * नो-मोअर, ' ' नो-मोअर हे जसें कांही त्यांच्या ध्यानॉांमनींच नव्हते. वरील गोष्टीवरून त्या वेळचे प्रेक्षक किती कडक शिस्तीचे होते. हं दिसून येइल, याचप्रमाणें रंगभूमीच्या नभोमंडळांत आपल्या प्रखर तेजाने प्रेक्षकांना सदोदित दिपवून टाकणारा प्रखर सूर्य एक दिवस तरा प्रासित खीप्रमाणे निस्तेज झाला हें खरं. $ घरमेश्वर ज॑ कांहीं करतो ते बर्‍याकरतां ' हा म्हण अक्षरशः खरां आहे. त्या दिवशीच्या फाजतीच्या टाळ्यांनो बालगंधवांना एक चांगल!च इतक्वारा गॅमेळाला, तो हा को, रंगभूमीबर सतत सूयाप्रमाणें आपलें तेज कायम ठेवावयाचे असेल तर प्रकृति निकोप ठेवा | त्याच एका खडखर्डात इशार्‍यायुळें रंगभूर्माच्या या कद््या भक्‍तानं आज सतत पंचर्वास वर्ष आपलें झील उत्तम ठेवून श्वरीर निकोप ठेवल; हंच खर ! ( ४४) प्रे्कांचा ' वॉक-ओट.' एकटे बालगंधबं रंगभूर्मावर काम करतांना दिसले म्हणजे कोणा प्रेक्षकाची कांहीं तक्रार नसते. अगदी शेवटच्या दजाचे तिकीट काढणारे प्रेक्षकही म्हणतात काँ, ' आज, आपले, आठ आणे वसूल झाले ! ? पण सन १९०७ अगर १९०८ सालीं घडलेली गोष्ट अशी आहे को, मुंबई येथे किर्लोस्कर मंडळीचा मुक्काम नेहर्माप्रनाणें मोठ्या थाटाने सुरू होता. त्याच वेळेस स्वदेश हितचिंतक मंडळीही नटांघा उत्तम संच, द्रव्य ब कॉर्ति या बाबतीत किलास्कर मंडळोशी जणुं स्पर्धा करीत होती. . त्य़ा मंडळीचे मुख्य प्रमुख नट म्हणजे नटवयं गोरे, केशवराव भोसले, दत्तोपंत भोसले, विष्णुपंत पागनीस, हे असून बाकीच्या नटांचा भरणाही चांगला होता. मुंबईस बॉम्बे थिएटरांत किलोंस्कर मंडळीचे खेळ चाळू होते, व समोरच्या एल्फिन्स्टन थिएटरांत ' स्वदेश हितचिंतक मंडळीं ? चे. खेळ चाळू होते. दोन्हीदी कपन्यांबद्दलची प्रेक्षकांची सहानुभू[ते चांगली होती, पण कि्लास्कर मंडळीचे वेशि्य होतें तें हें कॉ, त्यांच्या पीटच्या जागेचा दर आठ आणे होता. ब बाकीच्या प्रमुख संगीत ब प्रोंज कंपन्यांचा पाचा दर चार आणे हाता. ( त्या वेळां नांवाजलेल्या इतर कंपन्या म्हणजें स्व. ना. म॑. नाटयकला प्रवतेक संगीत मंडळी, गद्यश्रेष्ठ शाहूनगरवासी नाटक मंडळी व महाराष्ट्र नाटक मंडळी ) अज्ञा स्पर्धेमध्ये खेळ चाळू असतां सामद्र नाटकाचे दिवशीं सकाळपासून के० जोगळेकर यांचा आवज एकाएकीं बसला. वैद्यकीय बंगेरे उपाय खेळ सुरू होईपर्यंत सव केले; पण त्यांच्या तोंडांतून एक 'त्र! सुद्धां निघेना. म्हणून त्या वेळी कांही कांही. नाटकांत दुस्यम दजाचे काम करणारे नट के० दडपे यांना अजुंनाची भूमिका करण्यास सांगितला, दडपे हे. अग्रापेंडानें ब दिसायला जवळ जवळ जोगळेकरांतारखेच होते. त्यांच भावाज बाळकोबा नाटेकराप्रमाणें अत्यंत गोड होता. त्यांची वाणी नटवर्य गोऱ्यांच्याप्रमाणं अस्खा&त ब स्वच्छ होती. परतु पद मात्र ते अगदी साधी म्हणत असत, त्या दिवशीच्या सोभद्राला नेहमीप्रमाणे उच्च दर्जाच्या व साशिक्षित प्रेक्षकांनी थिएटर चिकार भरून गेलें होतें. सौभद्र नाटकाची नांदी सुरू होऊन पाहिला प्रवेश आटोपला व अजुन रंगभूर्मावर आला. परंतु ते दढवेंच आहेत, जोगळेकर नाहींत. (४५) ७९ टकल अशी खात्नी होतांच, प्रेक्षक नाराज होऊन त्यांना एकदम काग्या आपटायला ब टाळ्या वाजवायला सुरुवात केली, तरी, पण घिटाईंनें दडपे यांनीं आपलं काम सुरूच ठेवलं होते. तेव्हां प्रेक्षक अतिशय चिडून गेले ब मोठमोठ्याने शिव्या वाजवून, टाळ्या वाजवून व काठ्या आपटून अशें दकश्ेवीत होते को, रा० दडप्यांनीं आंत जावे, व जोगळेकरांनींच अजुनाच्या भूमिकेत बाहेर य्रावे. पण हौ गोष्ट अशक्‍य असल्यामुळे तसेंच नाटक सुरू होतं. रा० मुजुमदारांचा असा अंदाज होता. काँ, कांहॉ. वेळ लोंक गडबड करतील व आपीआप गप्प बसतील. नंतर बोडस नारदाची भूमिका घेऊन रंगभूमीवर आले. बोडसांच्या नारद व कृष्ण या भूमिका त्या वेळीं नुकत्याच लोकाप्रय आल्या होत्या, तेव्हां बोडस स्टेजवर दिसले, म्हणजे गडबड बंद होईल अश्व मुजुमदारांना वाटले, 'पण छे: ! बोडस स्टेजवर आले तेव्हां, प्रेक्षकांना असें वाटले काँ, ' मॅनेजर आपल्याशी दंडेली करताहेत, आमचें काय म्हणणे आहे, हा प्रश्न ते आम्हांस कां करीत नाहांत ९? असा विचार सव प्रेक्षकांच्या मनांत येऊन त्यांनीं दिढी-दुपटीने कलला कराबयास सुरुवात केला. प्रेक्षक ऐंकत नाहोत अस पाहून मुजुमदार स्टेजवर एकदम ग्रेऊन उभे राहिले व जोगळेंकरांच्या संबंधानं त्यांनीं वस्तुस्थांत ।नेवेदन केला. त्या वेळां प्रेक्ष- काँपेकी एक सभ्य ग्रहस्थ बोलावयास उठले ब म्हणाले, “ आम्ही तुमच्य! कंपनीची नाटके दुप्पट द्र देऊन कां पाहातो १ याचें कारण तुमची सब पात्रे जेथल्या तेथें असून प्रमुख पात्र तर अद्वितीय आहेत, तर त्यांपेकीं जोगळेकर आज अजुन होणार नसतोल तर, आम्ही आपली गडबड अशीच सुरू ठेवु | तेव्हां मुजुम दारांना प्रेक्षकांना प्रश्न केळा कां, कोणत्या अटॉवर आजचे नाटक स्वस्थपणे पहाल ६ ? तेव्हां प्रेक्षकांतफे बोलणारे सद्गृहस्थ म्हणाले, ' आमची अट हा. कौ, आजची आम्ही घेतलेला तिकिटे अशीच परत नेऊं आणि पुढील सौभद्र नाटकांत जोग्ळेकर यांनीं अजुनाची भूमिका घ्यावी व त्या खेळास हांच तिकिटे चालार्वांत, हें जर कवूल करीत अस्ताल तर, आम्ही आजचं नाटक स्व स्थपणें पाहतो. तेव्हां रा मुजुमदार म्हणाले, ' ही अट कबूल करणं म्हणजे झामच्या कंपनीचा उघड उघड निम्मा दर कबूल करणें आहे. किंवा आजचे सोभद्र (४६) ळोकांच्या कळकळाटाला मिऊन फुकट दाखवण्यासारखेंच आहे. तर रा? जोगळेकर आज अजुन होणं अशक्‍य आहे. तेव्हां ज्यांची तिकिटाचे पैसे परत, घेऊन जाण्याची इच्छा असेल त्यांनीं तसें करावें. तेव्हां एकदम पांच सहाशे मरक्षक थिएटरमधून उठले, व आपापले पेसे घेऊन निघून गेले, वास्तविक त्या वेळी गंधवांचा सुभद्रेची भूमिका सर्वो"कृष्ट अशी होत होती. त्याचप्रमाणें नटवर्य बोडस आदिकरून इतर संचही उत्तम असून एकटे जोगळेकर अजन नाहात म्हणून, पांचसहार्शे प्रेक्षक आपले पैसे परत घेऊन गेले | तेव्हां असा अंदाज करावयग्रास हरकत नाहो को, त्या वेळचे प्रेक्षक सर्वोत्कृष्ट नट रंगभूमावर असले तरव खूष असत. एकंदरांत त्या वेळस ब्राल- गंघवांचा रंगभूर्माच्या सेवेची तपश्चया, पूण फळास आली नव्हती देंच खरें! मीसुद्धा थडंछासमध्यंच बसन ! $० अण्णासाहेब किर्लोस्करांचे वेळेपासून किलास्कर मंडळीतील सवाना ( लहानपणापासून थोरापयंत ) संस्थानी थाटाचे जेवण बंगरे मिळत असें त्याचप्रमाणें प्रवासाचे वेळी, मालकांपासून गड्यापर्यत सर्वजणांनां कंपनी परगांवरी चालली म्हणजे सेकडक्लासमधून प्रत्रास करण्याचा पद्धत होती. किलॉस्कर थिएटर उभारल्यानंतर स्वयंपाकखात्यांतील लोक व गडो- खात्यांतील लोक रिझवे केलेल्या थड छझासांत बसवावयाचे असें चालकांनी ठराविलें. कारण फकिलास्कर थिएटर उभारण्याकारितां किलोस्क्र मंडळीत बरेच कर्जे झाले होतें. याच कजा सबबीखाली एके दिवशीं हुबळीहून कंपनीचा मुक्काम मिरजेस जात असतांना, बालगंधवे, बोडस, जोगळेकर इत्यादि प्रमुख नटांची सहा सात सेंकंडछासची तिकीट काढली. बाकी सवे जणांची थडक्कालची तिकिटे काढली, तेब्हां हुबळांच्या स्टेशनवर हा प्रश्न विःारण्यांत अथे नाही म्हणून, थडछासभध्ये बसवलेली मंडळी स्वस्थ राहिली. मिरजेस बकिलोस्कर मंडळी पोंचल्याबरोबर सर्व मंडळीनी संप केला व किलोस्कर मंडळीचे भनेजर व मालक यांच्यापुढे साद्र करण्याकरता एक अर्ज लिहून तयार केला. हां गडबड बालगंधवे यांच्या कानावर जातांच ते संपबाल्या मंडळीच्या बेठर्कांत येऊन दाखल झाले व म्हणाले. (४७) “< तुमची हो तक्रार अगर्दा योग्य आहे, तुमचा हा अपमान जितका तुमच्या मनाला लागून राहिला आहे, तितकेच दुःख मी जरी सेकंडक्कासमध्ये बसून आलों तरा, मला झाले आहे. आजपर्यंत तुम्ही सतत सेकंडक्लासमधून प्रवास करांत आलां आहांत, व एकाएकाॉ हा अपमानकारक प्रकार पाहून तुमच्या मनाला कश्या प्रकारची तळबळ लागला असेल, यांची कल्पना माझ्या मनांत येऊन मला फार वाइट वाटलें. तेव्हां या पुढील प्रवासांत मागाल परिपाठाप्रमाणें जर तुम्हां सर्वांना सेकंडक्कासमध्ये बसविले तरच मी सेकंड, क्वासमध्ये बसेन; नाहोतंर तुम्हां सर्वोबरोबर मोहो. थडक्लासमधूनच प्रवास करीन, ” बालगंधव मंडळींना अनुकूल होते म्हणून किंवा जोगळेकर ( मालक ) न्यायी व सद्ृदय होते म्हणून म्हणा, त्या तक्राराचा निकाल मंडळींच्या मना- सारखा म्हणजे पुढील प्रवास सर्वाना सेकंडक्कासमधून करावयाचा अश्या अथोचचा झाला. दुसरी गोष्ट रा जोगळेकर व रा मुजुमदार यांनां संपाचा सूड कोणत्याही प्रकारे उगवला नाहो. अजाचा निकाल होतांच पूर्वीप्रमाणे सर्व मंडळीशी ते प्रेमाने वागू लागले. बालगंघवांचें मन त्या वेळाच इतके मोठे होते असें नाहो. पुढे थिएटरचे कजे पुष्कळ झालें तरी किर्लोस्कर मंडळीने आपला संस्थानी थाट चाळू ठेवावा असेंच त्या वेळी त्यांचे मत होतं. तर्सेच त्यांनी आपल्या स्वतःच्य! मालकांच्या गेधवे नाटक मंडळीला झालेल तान लाखांचे वर रकमेचे कज फेडीत असतांनासुद्धां कंपन]चा संस्थानी थाट अगर खच यर्तिचितूही कमी केला नाही. णा "ीणीणीण णणीणणीशीशश??0िपि?0?पाणणी शी ी?णीश0ी?0श?0 य १00 शिण वीस वषे लोकादरास पात्र द्लाललं 1 मत 9. ह्‌ आमचेकडे सव प्रकारचे फराळाचे वश्रातगृह“- जिन्नस ताजे व रुचकर मिळतात. जोगळेकर विश्रांतिग्रृह, किलोस्कर थिएटर, पुणं नं, ९. - | “पा “> (४८) ळे डच म्न्ट- > 2 0 -न-->*--->>- पाहिल्या अपत्याचा मृत्यु--समतोल मनःस्थिति सव्रसायान्य मनुष्यापेक्षां असामान्य असे गुण ज्या मनुष्याच्या अंगी बद्धेसून येतात, अशा व्यक्तींना विभूति म्हणून बहुमानानें जग संबोर्धात जसते. असे अलाोकेक गुण क्वचित प्रसंगी तशाच अकल्पित प्रसंगामुळे कांही विंभूतींच्या चारश्रांत आढळून येतात. अलीकडील महासाधु गाडगे महाराज यांच्य़ासंबंधानें व लोकमान्य टिळकासंबंधानें अशा कांहीं आख्यायिका ,एकण्यांत आहेत (१ ) एकदां महासाधु गाडगेमहाराज यांचे कोतंन चाळू असतांना , त्यांचा मुलगा निवतंल्य़ाची बातर्मा त्यांना कोणी येऊन सांगितली; पण गाडगेमहारांनां आपल कोतंन तसंच चाळू ठाबेळ, व श्रोतुसमुदाय नेहमी प्रमाणें हंसतून व मक्तिभाबांत तल्लांन करून सोडला, कोातन संपतांच ते परत गेले तेव्हां कुठ सव श्रोतृसमुदायाला ता. बातमी कळली, अथात नेहमीप्रमाणे कोतेन रगल्याबद्दद आश्रयेचाकत होऊन लोक गाडगे महा- राजांचे कोतुक करूं लागले, (२ ) त्याचप्रमाण लोकमान्य टिळक यांचा थोरळा मुलगा विश्वनाथ पुण्याच्या ऐन शिंगाच्या कहरामध्यें ऐन तारुण्यांत मृत्यूच्या जवड्यांत सांपडला, त्याच दिवशी लोकमान्यांनी आपल्या केसरीचा अग्रळेख नहमाप्रमाणें जोरदार लिहिला. बराल दोन विभूतींच्या आख्यायिका जनसमूहाळा कोतुकास्पद वा<णें योग्य आहे. त्याचप्रमाण बालगंधवे यांचें पहिलेच अपत्य-पाहिळी कन्या-सुमारे एक बषाची होऊन आजारा पडून ज्या दिवशीं प्रातःकाळी कूर काळाने आपल्या घशांत टाकली, त्याच दिवशीं दुपारी किर्लाम्कर भेडळीचा मुंबई मुक्कामी “ मानापमान ? नाटकाचा प्रथम प्रयोग सुमुहूर्तान रविवार्रा दिवसां व्हावयाचा होता. ( सदर प्रसंगीं मी स्वतः त्य! वेळीं किलोस्कर मंडळीचा नोकर होतो. म्हणूनच प्रत्यक्ष पाहेला, ) तेव्हां आजचा प्रथमच होणारा “ मानापमाना” चा प्रयोग बंद ठेवावा असं श्री» खाडिलकर, श्री» जोगळेकर, श्री» मुजुमदार वगेरे प्रमुख मंडळींनी ठराव, कारण बालगंधवे आज दुःखातिवेगानें विव्हळ झालेले आहेत. त्याप्रमाणें या प्रमुख मंडळींनी बालगंघवांना कळविलें, परंतु बालगंघवे यांनीं तें कबूल केलें नाही. , कावेवर्य व नाटककार, गणा गडकरी, कावे क० राम करे श्रीयुत गणपतराव बोडस. -- ४९ ८ य नीट “ ४ ५. %७४०%५%%००७' कम्य £ तुम्ही आजचा प्रयोग बेलाशक करावा माझें काम मी मनोभावाने उत्कृष्ठ करीन याबद्दह बिलकूल काळजी करूं नये, ” असें त्यांनीं सांगितळे तेव्ह त्यांचें मनोधैर्य पाहून त्या दिवशीचा मानापमानाचा (१९१ १) आद्य प्रयोग नक्की करण्याचे ठरवून त्याप्रमाणे प्रयाग झाला, त्या दिवर्शी मानापमान नाटक फारच उत्तम रंगले. त्यातले त्यांत बालगंधवीची भामिनीची भमिका जितक, उत्तम व्हावयास हवी होती तितकी उत्कृष्ट झाली. बहुतेक सर्व पदांना तनिर्तान चारचार वेळां वन्स मोअर्स झाल्या, व विशेष दुसऱ्या अंकातील भामिनीचे गांगारीक माषण “ते कां ! ते पाहताहेत म्हणून मी पहाते! ” व त्याचप्रमाणे चौथ्या अंकांतील भाभिनीचे शंगार रसाचा सव प्रवेश पाहून मूर्तिमंत शुंगार देवताच रंगभूमीवर जणूं काय अवतीणे जाहली आहे कीं काय असे प्रेक्ष कवृंदास क्षण- मात्र वाटले. सारांश त्या दिवर्शी आपलं मन दःखामिने होरपळत असतां आवरून धरून तितकीच उत्तम स्वतःची भमिका रंगविल्याबद्दल त्याची कन्या वारली आहि हे ज्यांना ठाऊक होते, त्यांना व त्यानंतर प्रेक्षांस ही बातमी समजताच सवीनांच सखेदाश्वर्य वाटले व त्याबद्दल बालगंधवीचे कौतुक कंरावे तितके थोडेच आहे असे उद्गार सर्वतोमुखी जाहले, पण त्या दिवशीं भामिनीचे काम बालगंधवानी कां केळे ? वरील प्रश्न विचार करण्यासारखाच आहे, वास्तविक त्यावेळीं बालगंधर्व १५० रुपये पगार घेणारे किर्लोस्कर मंडळीचे नोकर होते. त्या दिवशीं मानापमानाचा प्रथम प्रयोग बंद ठेवळा असतां तर त्या दिवसाचे हजार पधघराशेंचे उत्पन्न प्रेक्षकांस रिफंड करावे लागळे असते. किर्लोस्कर मंडळीचे चालकाचे पेटींत सद्र रकम पडली नसती, व्यवहारदृष्टया बालगंघर्वाचे पैचेदही नुकसान जाहले नसते, तर मग बालगंघर्वानीं भामिनीची भूमिका कां केली! तर त्यांचे कारण इंच असले पाहिजे कीं बालगंधर्वाच्या प्रेमळ व उदार अंतःकरणाला असे वाटले कीं, आजचा मानापमान जर बंद जाहला तर श्री, खाडीलकर यांचे मनाला एक प्रकारचा विलक्षण धक्का बसेल, कारण लांनी यापूर्वी गद्यनाटके लिहून अभिनयकुशल अशा प्रख्यांत महाराष्ट्र नाटकमंडळीकडून यशस्वीरीतीनं रंगभूमीवर आणिले, परंतु संगीत मानापमान श्री. खाडीलकर यांची नाटघकलेंतील संगीत आद्र नाव्यकृति प्रथमच सुमूहूर्तावर रंगभूमीवर येणार, ग, न, ४... . न ष्ट ७ -> ब्ही"/१श४-८-८०५०८/५॥८-२१-०८-८५८--८----.८०४५५५८०-५८५--८८->-८५४५५/८१/५०---५८००००-०--/ च्या . 0 2:1300.410.0.04020.0640000.0.0.000.0.:0.00603.03040.00.07.4300.0303030040.00:6:4 स्वाडीलकर यांनीं आपल्या नाट्यकृतीस नवीनच संगिताचे वळण लाविले आणि प्रथम कृतीस प्रथम प्रयोगास अशा सुमूहूर्तावर आणि नाटधमन्वंतरांत क्रांती खडबून आणणाऱ्या पद्याच्या नवीन चाली प्रख्यात हर्मीनियम ऐअर श्री. टेबे यांचेकडून मुद्दाम बहुश्रमानें निवडक, व अत्यंत मधुर अशा उपलब्ध केल्या. या सव गोष्टीमुळे पाहिला मानापमान बंद पडल्याने श्री, खाडील्करांचा विरस होईल, त्यांनी रंगभूमीची केळेली अमुल्य सेवा व्यथ जाईल, त्यांचा उत्साह भंग होऊन पुढील कृती कार्यक्षम होणार नाहीत. आपल्या मंडळींच्या चालकास प्रेक्षकांचा विरस करवून पेटींत साचलेली हजार दीडहजारांची गंगा- जळीं केवळ आपल्परा एकटय्याचकरितां परत करावी लागेल, किर्लोस्कर मंड- ळाच्या लौकिकांस जागरूक होऊन उत्साहानं नाट्यगृहांत प्रवेश केलेल्या व आपल्या जागीं उपस्थित होणाऱ्या हजारो प्रेक्षकांस मनोभग पावून परत स्वगरर्ही खिन्न रितीने जाऊन निद्रादेवीची आराधना करावी लागेल ह्या विचारामध्यें बालगंधवांचे मन एकवटून गेळे, आणि दुःखातिशयाने होरपळ- णारे अंत;करणावर विचारांची गर्दी उडून त्या दुःखाचे तात्कालिक सांत्वन जाहले व त्या दिवसाचे नाट्यकृतींत नेहमीपेक्षा अलौकिक असे काम करून प्रेक्षक, ळेखक व चालक ह्यांचे समाधान केले, त्याबद्दल त्यांना द्यावेत तेवढे धन्पवाद थोडेच आहेत. त्याविषयी दुखरं एक उदाहरण ह्याचे उलट ५९३० मध्यें बालगंधवांचे हातून घडले ते असे. बालगंधवोनीं गंधवे मंडळीचा आपला द्रोपदी खेळ बंद ठेवला आणि प्रेक्षकांस तिकिटाचे पेसे परत केले १९३० सालीं गंघवे नाटक मंडळीचा मुक्काम पुणें येथें होता. एके शनिवारी त्यांनीं द्रोपदी नाटक लाविले होते, खेळ सुरूं होण्याची वेळ झाली होती, इजार पंघरादेची तिकिटे खपली होती; इतक्यांत बालगधवोचे घरून बातमी आली की “' आपले कुटुंबाचे पोट फार दुखत आहे? या वेळो कुटुंब गरोदर असून दिवस भरत आले होते. घरीं योग्य मशी व्यवस्था होती मातोश्री वगेरे आप्त स्वग्रहीच होते. डॉक्टर, नर्स, सुहण वगेरे हजर होत्या, तरी कुटुंब घाबरले आहे हे कळतांच आपण स्वतः जाण्यास सिद्ध आनक ००७ ७००७७०७७७७ कसककक त ५७७०००० ० फ्नळ%००७०५७७७०%७७ ८०७००. टू क्री नच २... 2०>>«".. **५ *५०४५८%० ५५००८७५५४५ ५%-%७%७%५ कक कलक. कक कळकीक क ७. आद क ७७ जशयकीन्ाकरीमीकरेनाकी मकन होऊन खेळ बंद केला व तिकिट विक्रीचे पैसे परत करण्याबद्दल फर्मान बदिळे व सुमारे १५०० दीडहजार रुयये प्रेक्षकांस परत केले. या दुसऱ्या गोष्टीवरून बालगंधर्वांस पैशाची पवी नव्हती हे सिद होते. पण किर्लात्कर मेडळीचा सुमुहूताने होणारा मानापमानाचा प्रथम प्रयोग बंद ठेविला असतां तर आपल्या कीतीस कलंक लागला असतां असे खास त्यांस १९११ साली वाटले असावे हे उघड आहे. हळदी कुंकू, मत्तुष्यास थक्क करून सोडणाऱ्या गोष्टी पुराणांत किंवा इतिहासांपेक्षां 'गप्पीदासाचे गप्फाष्टकांत पुष्कळच ऐकूं येतात. कल्पना चतुरांच्या सुपीक मेंदूतून निघालेल्या कल्पित गोष्टी जगांला अधिक थक्क करून सोडतात. श्रीकृष्णाने मातेला स्वमुखांत विश्वदशेन दिले. अर्जुन कर्तव्यच्युत होत असतां विश्वरूप दाखवून कर्तव्य दक्ष केले ह्या गोष्टी पुराणांतील जाहल्या, परंतु राधेजवळ एकांती असतां राधेचा भ्रतार येतांच श्रीकुषाणाने तात्काळ बाळरूप धारण केल, ही गोष्ट त्यावेळच्या कोणातरी गप्पीदासाच्या सुर्पाक मेंदूतील असावी असे वाटते, तो अवतार संपून ५००० हजार वर्षे लोटली, हली द्वापार युगांचा अंत होऊन कलि युगाचा प्रारंभ जाहला, घरोघर शहाणे, घ ऐवर सुपीक मेंदू , त्याचप्रमाणें दुसरे बाजूस घरो- घरी गप्पीदासाचे अड्डे, हवेत उडणाऱ्या लाटांना कल्पना शक्तीचे स्वरूप देऊन नाहक खोट्या गोष्टींना थारा मिळतो तर आमच्या नटसम्राट बालगधर्वांना त्याना आपले आटोक्यांत कां आणतां येणार नाहीं ! व तेही त्यांचे तावडीतून कसे सुटणार! बालगंधवासंत्रंधाने अशाच प्रकारच्या अजब गोष्टी कांहीं दिवसांपूर्वी लोकांत पसरल्या होत्या. त्या अश्या “ अहो, ते स्रीवेश घेऊन बायकांत बसावयास गेळे तर ओळखु सुद्धां येत नाहींत, तं खरोखर ल्ली आहेत असे 'वांटून बायका फसतात. एकदां वर्सत क्रूवूंत हळदी कुंकवाचे समारंभांत आपण त्रीवेश घेऊन जाणार असे आपल्या घरांतील काकूंना बालगंधर्वानी कळविलें व त्या समवेत अमक्या अमक्या रावबहाहूरांचें घरी आले होते, बायकांना हळदी कुंकू दिले ओटी भरली, इकडील तिकडील गोष्टी सांगितल्या आणि निघून आले भाणि भागावून कांकूनीं गुप्त गोंटी फोडल्या आणि मग बायकांचा दोन घटका एकच हंशा जाहला, कै. भाऊराव कोल्हटकर याचे संबंधाने देखील अशाच कंड्याः महाराष्ट्रांत पसरल्या होत्या, परंतु नटसम्राट म्हणून प्रसिद्ध पावणाऱ्या हिंद नाटयकृतीमध्यें अग्नेसरत्व मिळविणाऱ्या गुणग्राहक अशा व्यक्तीकडून असल्या प्रकारचे साहस होणें शक्‍य नाहीं, या सवे गोष्टी कल्पकांच्या कल्पना' सृष्टातील हात. हगवण भयंकर आख्या येका, आधुनिक कालांत नाऱ्यसुष्टिचा रागरंग अशा अर्थाची स्फुटे लिहून नाटक मंडळ्या कोठे आहेत कोणते खेळ करितात त्याची नाटथकला. मोमांसा करून सांपातिक स्थिति जनतेला जशी वर्तविली जाते तर्शी कांहीं वर्षांपूर्वी श्थिति नव्हती, किंवा नाटक मंडळ्या दूर पल्र्‍यावरच्या मुक्कामाव- असतांना आपले अस्तित्व द्शविण्याकरितां ही प्रमाणें देनिकातुन किंवा साताहिकातून कापल्या नाऱ्यप्रयोगाच्या जाहिराती देत नसत. सन १९१०--११ साली किलोस्कर मंडळीचा मुक्काम असाच दूर पल्धावर असतांना मुंबईत अशी वदंता उठली काँ “' बालगंघव एक सुंदर तरु- णीला पळवून कोठे बेपत्ता झाळे परंतु तिचे आपेष्टानें त्यांना पकडून नुकतेच मुंबईस आणले आहे.'” पण वर्तमान निषेदकांस हकिगतबद्दल. खुलासा विचारतांच ते म्हणतात कीं बालगंधवे आमच्या परिचयाचे नाहींत किंवा आम्ही ह्या कृतीत त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नाहींत. यावरून राघे- जवळ कृष्ण असतांना राधापती देखतांच बालवेशी होतो, आणि राधापती. विन्मुख होताच तारुण्य धारण करतो नशा देतकथे पैकींच ही एक होय नाट्यकला विश्यारद बालगंधर्व यांचे हातून अशा प्रकारची नीच कृती, वडा ष्‌ ३ डड क ाकाबबडब््॒डब्डकबुडआाआआआयवंखयावबव बा शाशाााााााधयाकबगााशशाााााधधाकब्ब्नाब बार॒जाम्बाश॒ाय] आपर र होईल अक्ली कल्पना निदान सुशिक्षित, विचारी, सुद्धदयी माणसाच्या अंतरंगास बिलकूल शिवणार नाहीं, बालगंधवोचे घराणें कुलीन, त्यांची राहणी अत्यंत सभ्य, वागणूक अत्यंत साधी, त्यांचें अंतःकरण शुद्ध असा आतांपर्यंतचा अनुभव आला असून त्यांचा धमोबद्दल किती आदर आहे हे जनतेला केलेल्या मदती वरून स्पष्ट दिसून येतें. तेव्हां असला [निंद्य प्रकार त्यांचे हातून घडणे अगदीच दुरापास्त आहे, आधुनिक नाटककार के, कोल्हटकर आपल्या गुप्तमंजूष नाटकांत विलासाच्या तोंडी एक वाकय वदवितात ते असें. विलास: --वंचका, तुझ्या पोटीं तूं इतक्या खोट्या गोष्टी सांढविल्या आहेस कीं कालांतराने त्या तुझ्या तुलाच खऱ्या वाटतील ऐ.]. वरील काव्योक्ति भ्रमाणें जनतेच्या पोटांत साठलेल्या खोट्या गोष्टी फार दिवस राहिल्याने खऱ्या आहेतच असा भास होणार आणि निष्कारण नाट्यकला चतुर अशा थोर विभुतिळा जनलीलेने कलक लागणार हे खरोखरच अप्रस्तुत होय. मालकीर्चे जे कां झुगारल ! किर्लोस्कर मंडळीनी मानापमान नाटक रंगभूर्मीवर आणल्यानंतर मंड- ळॉचे मालक. जोगळेकर हे एकाएकी १९११ ते १२ विषमज्वराने मृत्युमुखी पडले. तेव्हां मंडळीचे जिवलग मित्र व हितर्चितक श्री, गोपाळराव सुळे वगैरे 'एकत्र जमून कंपनीच्या भावी घटनेबद्दह विचार विनिमय करुं लागले, कै. अण्णासाहेब करिलोस्कर यांनीं घालून दिलेल्या परंपरेला, अनुरुप मंडळीतील प्रमुख व तडफदार अशा माणसास मालक केले, (जोगळेकरांचे तोडीचे किंजवडेकर यांना मालकी हक्काबद्दल कांही रक्कम देऊन कणमुक्त केळे व जोंगळेकराचे कुटुंबांस वारस हक्काबद्दल मासिक वेतन ठरविले ) त्यावेळी झशोकरराव मुजूमदार, बालगंधर्व व बोडस या अर्यींना सुळे वगैरे मंडळीनींच भागीदार केळे असें एकिवात आहे. ही गोष्ट मिरज मुक्कामी घडली. या भागीदारीबद्दळ कायदेशीर दस्त करण्याचे ठरे; परंतु संस्यानी राजवर्टीत' भागीपत्र रजित्टई करण्यापेक्षा जिटीश हृद्दींत करणें बरे अर्से वाटल्यावरून - ५४ - »५४२%ळ्ज्याआळे, ठरावाचा कच्चा कागद होताच कंपनीचे .खेळ सुरू जाहले, पहिला खेळ सौभद्र तेथेच जाहला, अर्जुनाची भूमिका रा, ब, ल. पेठे यांचेकडे होती. जोगळे- कराचे बदली नानबा लेले हे जे गृहस्थ आले होते, त्यांना नायकाची भूमिका; कोणतीच पाठ नव्हती, बालगंधर्व, बोडस व सुळे यांचे तूचनेवरून एक दोन महि- न्यांत जोगळेकरांचे जागी श्री, टेंबे यांना दरमहा १५० रुपये पगारावर मंडळींनी ठेवे होते. मिरजेहून सांगली निपाणी, बेळगांव व कोल्हापूर इत्यादि ठिकाणी मंडळी क्रमाक्रमाने मुक्काम घेत गेली, वरील तीन चार ठिकाणांत कंपनीचा कागद कोठेच रजिस्टर झाला नाहीं, कारण शंकरराव मुजूमदार व बालगंधर्व आणि बोडस या दरयीमध्ये कांही विलक्षण व अपरिहार्य मतभेद जाहला, त्याची चर्चा करण्याचे हे स्थळ नव्हे व त्याचे चार्वित चर्वण करण्याचे प्रयोजन दिसत नाहीं, पण बालगंधर्व नोकराचे मालक जाहले, मालकाचे पुनः नोकर जाहलें.. या प्रकाराबद्दल पुष्कळांना एक प्रकारची मोजच वाटली. श्रोयुत बालगंधर्व हे किर्लोस्कर मंडळीत मुजूमदारांना भीत असत व मानीत असत. हे त्यांना भूषणास्पद आहे. नोकरीवर असतांना विनयशील वर्तनांत राहून मुजुमदार अगर जोगळेकर यांचे डोळ्यास डोळा कर्धी त्यांनी लावला नाहीं, किंवा प्रत्युत्तर कधीं दिले नाहीं, वडील माणसाबरोबर भागी- दारी पतकरून समभार्गी होणें श्रेयस्कर नाहीं असे बालगंधर्वांचें मत होतें, . भागीदारी पतकरल्यावर मंडळीची व्यवस्था ठेवतांना हे असें कां! ते तसें कां ! हे वेळोवेळीं विचारावे लागेल ! नावडती गोष्ट करूं नका असे अधि- कारवाणीनें बजावयास लागेल! ही गोष्ट करतांना आपला पूर्वनौतिक संबेध श्न्ट होईल ह्यामुळेच त्यांनी टाळळे अशी दंतकथा आहे. अंगरखा व पगर्डाचे पोषाखांत किर्लोस्कर मंडळीचे मालक एकटेच मुजुमदार झाले, कोल्हापूरचा मुक्काम सोडून मेडळी ' सातारा मुक्कामी आली. सुजुमदाराच्या स्वतःचे मालकीची मंडळी असतांना हा पहिलाच मुक्काम. शोय. पैशाच्या ब कोतांच्या दृष्टीनं तो यशस्वी रीतीनें पार पडला, ठा ष्‌ क ट्ट ७ %$ * केके क ५१ ७ ७ 1 काह किडौत्कर मेडळी संस्था या दृष्टीने बळकट व्हावी म्हणून नवीन योजना आखून संस्थेच्या नोटीसबरोडोवर तालीम हॉलमर्ध्ये नोटीस लावून जाहीर केले त्यांतील आराय, ६ बालगंधर्व आणि बोडस यांस सर्वच नाटकाच्या भूमिका कराव्या लागतात ह्यामुळे फार श्रम होतात. तरी त्यांनीं विनायकराव ब्रेहेरे ( सदर नांवाचा एक १५-१६ वर्षांचा मुलगा कंपनींत आला होता व तो गंधर्वाच्या पदाची योग्य नक्कल करीत असे ) व बाबुराव गाडे यांना एकदोन नाटकांत आपआपले कांही चान्स देऊन आपले श्रम कमी करावेत. ” वरील नोटीस जरी सद्धेतूमृुलळक होती; असें कांहीं मंडळीस वाटळे. तरीपण ती कांही मंडळीस पटली नाहीं असे ऐकिवांत आहे. साताऱ्याचा मुक्काम आटोपून फलटणास छोटासा मुक्काम करून मंडळी पुण्यास आली. भाऊराव वारल्यानंतर जोगळेकरांना स्टेजवर पाह- ण्यास किंवा गोरे गेल्यानंतर गंधर्वांस पाहण्यास पुणेकर जसे उत्कठित होते, तसेच जोगळेकरानेंतर टेंब्रे यांना पाहण्यास लोक उत्कंठित झाले होते. पुणें येथील पहिले दोन खेळ म्हणजे शनिवारी रावेवारी अनुक्रमें मुकनायक व मानापमान असे जाहिर झाले होते. सदर नाटकांत विक्रांत व धैर्थधर याची भूमिका फलटण मुक्‍्कामापर्यंत टेंब्रेच करीत होते. परंतु टेंबे यांना असे कळलें कीं, पुणें येथे पहिल्या खेळांत गोरे विक्रांताची भूमिका करणार आहेत. त्यांना मुजुमदारांनीं नोकरीवर रुजूं करून घेतले आहे. लेळे व टेंबे कांहीं नाटकांत एकत्र होते. लेल्यांचा आवाज ऐनवेळीं बरोबर काम देत नाहीं म्हणून टेंबे त्याची फिकीर करीत नव्हते. आपण जोगळेकराचे जागीं प्रमुख नायकाचे काम करून पुण्याचे प्रेक्षकांस मोहून टाकून पुरणे बुक्कामीं पहिला नंबर मिळवू ही आश्या टेंबे यांना लागून राहिली होती, ती ऐन- वेळीं गोरे यांना विक्रांताची भूमिका दिल्यामुळे दुभंग झाली, मुजुमदारांचे राजवटीत पहिल्या तीन मुक्‍्कामांत द्रव्य व यश चांगले संपादन झाले, परंतु या तिन्ही मुक्‍्कामांत तीन नट नाराज जाइले म्हणजे किर्लोस्कर मंड- ळीचे कीर्तीमंदिराचे तीन आधारस्तंम नाट्यकलाकुशळ, रंगभूमीदरिभूषक क०७००-००० १०००००० ७७ क श्ण्गृ क्र भूषणत्रय लौकरच मंडळीस अंतरणार अशी अफवा मंडळीस उठली, वरील अफरवेंत पंढरपूर व बार्शी या मुक्‍्क्रामांत भर पडली, बालगंधवांचें पहिल्या- पासून प्रत्येक नाटकांत नायिकेचें काम होतें. अर्से एकही नाटक नाहीं की, त्यांत बालगंधवांचें काम नाहीं, परंतु पंढरपूर व बार्शी सुक्‍्कार्मी शारदा नाटकांत बालगंधवोची मुळींच भूमिका नाही असं जाहलें. आंगरखा व पगर्डीचे पोषाखांत! पण मोजेची गोष्ट ही कीं, शारदा नाटकांत नांदीचे वेळीं सूत्रधारा- बरोबर पांढरा अंगरखा घालून रेशमी धोतर परिधान करून शिरोभूषण पगडी घालून तबकांत फुळे असठेळे चांदीचे तबक हस्ती घेऊन एका बाजूस पारिपार्श्वंक म्हणून नटसम्राट बालगंधव उभे होते. मात्र पारिपा्वकाची भुमिका त्यांना कोणी करावयास सांगितली किंवा त्यांनी आपल्या मनानं घेतली होती, हं कांही कोणास सांगतां येत नाहीं, तरी पण बालांधर्वानीं तें काम होसेनं व मोजेन केळे असे एऐकिवांत आहे, याच पंढरपूरच्या मुक्‍्कामांत बाबुराव गाडे यांनीं शेवटच्या मानापमान नाटकांत लक्ष्मीधराची भुमिका केली होती. (१९१२ ते १३) पंढरपूर मुक्कामांत शेवटचे मानापमान नाटक बोडसाच्या लक्ष्मीधराच्या कामाच्या विरहीत प्रथमच जाइलेळे पाहून-बोडस नाराज झाले, नंतर बाशी मुक्कामी कांहीं नाटके श्री. टेंबे यांची चारुदत्ताची भूमिका श्री, गोरे यांना दिल्यामुळे ते नाराज झाळे असे ऐकिवांत आहे. नंतर लातूरचा छोटा मुक्काम संपबून किलोस्कर कंपनी पुण्यास आली. एक महिन्यांनी श्री, खा्डीलकरांचे विद्याहण नाटक प्रथमच रंगभूमीवर आलें व त्याच सुमारास एके दिवशी सकाळीं पुणें किर्लोस्कर थिएटरमध्ये मनेजर आफिसांत श्री, रोंकरराव मुजुमदार थसले असतांना आम्ही एक महिन्यांनी किलीस्कर मेडळीची नोकरी सोड- णार अशी लेखी नोटीस श्री. बालगंधवे, श्री, टेंबे व श्री, बोडस या त्रिवगीनीं दिळी, ता, १९ जून १९१३ ) १९ जुळे १९१३ पासून १९३४ सालअखेर बालगंधर्व गं. म॑, चे मालकीचे गादीवर आहेत, ळी प ७ -> »2%७>० % डा य. १ शि) मुदत ठरल्याप्रमाणे एक महिन्यानंतर किलोस्कर मंडळीचे प्रसिद्ध नट श्री, बालगंधव, श्री, टेंब्रे, श्री. बोडस यांनीं आपले नोकरीची इतिश्री येथे करून पुणं ढमढेरे यांचे बोळांतील एका भव्य वाड्यांत गंधवे नाटक मंडळीची स्थापना केली, किलॉस्कर मंडळीची फूट पडूं नये, आहे या स्थितीत उत्कृष्ट राहावी या प्रीत्यर्थ श्रीमन महाराज शाहू छत्रपती कोल्हापूरकर, यांनी मुद्दाम बालगंधव यांना कोल्हापुरास बोलावून घेऊन पुष्कळ समजा- विले त्याचप्रमाणें श्रीयुत नरसोपंत केळकर, आणि के. रा. ग. गडकरी वगैरे मोठमोठ्यांनीं मनस्वी प्रयत्न केले परंतु त्यांचे प्रयत्नास यश आले नाही, उभयपक्षांत समेट न होण्यास जीं किरकोळ कारणें त्यावेळीं ऐकावयास 'ममिळालीं ती वर निवेदन केलीं, यापेक्षां महत्त्वाची कारणें कोणतीं तीं उभयपक्षासच माहिती असणार. ४ र €्> २)_ बालठगधव आण गारक. बालपण. इंग्लंडमधील प्रसिद्ध नट गॅरिक बाल्यावस्थेत भसतां एके दिवर्शी माडीवरील दिवाणखान्याच्या खिडकींत उभा राहून रस्त्याची मौज पाहात उभा शोता, इतक्यांत त्या रस्त्याने एक सोल्जर आपल्या मिशा रुबाबांत ताठ करून पिळीत छाती पुढें करून ऐटीनें बुटाची पावले टाकीत छान- छोकपणाने रस्त्याने चालला होता, ते वोशेष्ट पाहून गॅरिकनें आपल्या दिवाण- खान्यांतोल आरशाकडे अनुकरणप्मियतेनें पाहून त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न आरंभिला. हा प्रसंग त्याचे वडिलाने दुरून पाहून लक्षांत घेतलें कीं, आपल्या मुलास इतर धंद्यांत घालण्यापेक्षां नटवगीत याला गोविल्यास हा अनुकरणप्रियतेमुळें जास्त प्राविण्य संपादन करील. या पितुसंकल्पाप्रमार्णे पढ तो उत्तम नट बनला आणि इंग्लंड व युरोपखंडांमध्ये यांचें नांव या गुणांत प्रसिद्ध आहे. अशी एक सुप्रसिद्ध नट गेरिक याची बाळपणची आख्यायिका आहे. त्याचप्रमाणें आमचे बाल्गंघर्वोची बालपणची एक मनोरंजक शोष्ट आहे. बडोदे येथे श्रीमंत युवराज फत्तोर्यिंग महाराज यांचे ट्र क ८ ->< अहम डल 220 विवाहप्रसंगी पाहुण्यांचे करमणुकीकरितां मुद्दाम किलोस्कर मंडळीस ( १९०३ ते ४ ) आमंत्रण दिलें होते, तेथील प्रोग्राम आटोपून मेडळीं जळगांव येथें गेली, त्यावेळीं जळगांव येथ थिएटर नसल्यामुळे हंगामी तट्ट्याचें थिएटर उमे केले होतं. त्यावेळीं किर्लोस्कर मंडळीं अत्यंत भरभरा- टींत होती, पुरुष पात्रांत नटवर्य जोगळेकर यांच्या संगीताबरोब( अभिनयांत. व विनोदी कामांत बोडस, चिंतोपंत दिवेकर व के. परचुरे चमकत होते. सर्व नट एकजात हुशार असल्यामुळें त्यावेळी तालमी घेण्याची आवरयकता भासत. नव्ह्ती. यामुळे सर्वच नट फावल्यावेळीं पत्त, बुद्धोबळें, क्रिकेट वगेरे खेळांत निमम़ असत; किंबहुना दररोज दुपारी ४ वाजतां हंगामी थिएटर जवळील मोकळ्या पटांगणांत क्रिकेटचे खेळ चालत असत त्यावेळीं ही मोज पाहण्या कारेतां शाळेतालि विद्यार्थी तेथें जमत त्या विद्याथ्योमर्ध्ये राजहंस हा विद्यार्थी होता, हा तेथें येऊन मंडळीना मोठ्या कोतुकाने पाही व कंपनीतील गुंडू वाहावलकर या मुलाबरोबर मैत्री संपादन करून राजहंस नित्य नियमाने. मंडळींत येई, [ गुंडू वालावलकर हा मुलगा चंद्रहास, बकुल, शारदा इत्यादि पात्रांच्या भूमिका घेई. हेच पुढें रा, गुंडोपंत वालावलकर म्हणून श्री. टेंबे यांचे पट्टशिष्य झालें, श्रीमंत महाराज फलटणकर यांचे पदरी हार्मानियम मास्तर होते व हल्ली कोल्हापूर सिनेटोनमध्यें: [[,झिक डायरॅक्‍्टरचे हुद्यावर आहेत, ] ते पाहून नटवर्य बोडस विनोदाने म्हणाळे “ बाळ, तूं नेहमीं आमचे- कडे येऊन बसतोस खरा पण नाटक मंडळीचे संसर्गाने तुझे मन विद्याध्ययना- कडून निधन नाट्यकलेचाच अभ्यास करावा असं तुला वाटेल ?' पण अखेरीस हेच विनोदाचे बोळ खरे ठरले. एके दिवशीं पडदे सोडतांना बाल राजहंस तट्यांतील विवरांतून नाय्यकलेतील निरनिराळे सीन कसे मांडतात व पडदे कसे सोडतात वरे अवलोकन करीत होता. पण तेवढ्याने त्याचे समाधान न होऊन सवाची मर्जी संपादन करून रंगभूमीच्या आंत प्रवेश करून सिन- सिनरी सर्व गोष्टी बारकाईनें व कोतुकानें पाहात असे, अशी त्याच्या भावी; सवरित्राची चिन्ह बाल्यावस्थेत दिसू लागली मलांचे पाय पाळण्यांत दिसतात बाल्य़ावस्थेवरून मुलांचे भावी आयु यातील धंद्याची कल्पना आंखता येते. बालवयांत मोरोपंतांनी जात्यावरील भोव्या वन (र ९ च आळ७७७०० >००००००८०. 2 2 >.» 0०७७० ० क «२ ७७०५४ ७८५७५७ % ७ ५७७ ७७%%%०%७७%७७७७७ %%७७७%.% %७/% % ७७ हिरे ह्या यज्बजजबयजजज्गजजबगजायह्ावााजजजब यसय करून भावी कवित्वाची जाणीव करून दिली, लोकमान्यांचा बालपणातील हृष्टी व करारीपणा पुढील आयुष्यांतील ओजस्वीपणाची साक्ष देत होता. स्वामी विवेकानंद रामरूपी समाधीमम़न बालपणी असत त्याचप्रमाण नट गॅरिक आपल्या पित्यास बालपणीं आपल्या भावी कार्यक्रमाचे भोजस्वीकिरण दाखवीत होता; तद्वतच आमचे नटसम्राट बालगंधर्व अर्थात्‌ बाळ राजहंस आपल्या उत्तर चारेत्रांतील झुळूक बाळपणी दाखवित होते, कित्येक प्रसंगी मातुपितु देवतांचे किंबहुना तुषा व आहाराचे भान विसरून गायन ऐकत असत, गॅरिकचे वाडिलाप्रमाणें बालगंधर्वाचे पितृदैवत जर विचारी असते तर आमचे राजइंस बाळ तात्काळ किलोस्कर मंडळींत दाखल जाहले असते. हनुमान उड्डाण बालगंघव वगैरे मंडळीची महिन्याची नोटीस पुरी होताच किर्लोस्कर मंडळीतील बरीच मंडळी आणे आणखी दुसरीकडील मंडळी गंघर्वास मिळाली व सर्व मंडळीचा स्टाफ गंधर्वांजवळ झाला व गंधर्वमंडळीचा जन्म झाला, राजेरजवाडे जहागीरदार वगैरे मंडळीकडून भरजरी कपडे, पटके, शालू, वगैरे गंधव मंडळीचा प्रथम प्रयोग होण्यापूर्वीच त्याना मिळाले, श्री, त्रिंबकराव साठे मॅनेजर प्रारंभी लाभल्यामुळे प्रथमपासूनच पोक्तपणाचा सला मिळाला, गंधर्व नाटक मंडळीचा पहिला खेळ नामदार सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर यांचे हस्ते उद्धाटन झाला. ह्या खेळास प्रारंम होताच रसिक प्रेक्षकांत आनंदी आनंद, उत्साह आणि प्रेम चमकत होते. त्याचे पयवसान गंधर्व नाटकमंडळीस अनकूल असेच जाहले, अवघ्या तीन महिन्यांत सुमारे २३००० तेवीस हजार रुपये मिळून श्रीमान्‌ महाराज सयाजीराव महाराज आपल्या लवाजम्यासहृ प्रयोग पाहण्याकारेतां मुंबापुरीस आले आणि संतोष व्येक्ते करून वार्षिक ५००० रुपये वेतन देण्याचे कबूल केळे व गंधवे मंड- ळीस पेटोनाईज केले, मात्र दरसाल बडोदे मुकामी ५ खेळ करून हे ५००० रुपये दरबारकडून घ्यावेत, असे ठरलें, प्रास्ताविक भांडवळाकरितां जाइलेळे कर्ज अवघ्या तीन महिन्यांत फिटून राजाश्रय मिळाला खरा पण ततूपूर्वी दोन संकटे गंधर्व मंडळीवर डोकावत होती. सौभद्र, शाकुंवल, रामराज्य- ळकत, ॥७७%७०७८० ७७७%०%०७%७७%%%%७% ७७७०4 ».५७७७७ «७७ ७६ ५०५५७ ५०५०५५०७७७ ५» *% कः &%५ ५५ %% १ ७ 2७ 2७.2० %% ७७ ७ ५७% ७५७ ७ एन ००% ७ कळ! वियोग हे प्रयोग करण्यास परवानगी मिळणार नव्हती पण ती ही प्रयासाने "मिळाली. नवीन नाटक “' मानापमान ? गंधर्वास मिळ्णार कसे हा प्रश्नही हायकोर्टापयेत जाऊन सुटला, “ सौभद्र '” व “ मानापमान / ही नाटके गंधर्वास सुरवातीस जर मिळाली नसती तर कंपर्नीचा जन्म होऊनही 'त्या काळीं फुकट ठरला असता. कारण याच नाटकाचे जोरावर सुरवातीस कीर्ति व संपत्ति प्राप्त जाहली आणि गंघवे मंडळीचा जम बसला. : कोणतीही नाटक कंपनी स्थापन करणं हें कार्ये बाह्यतः जितके साप दिसते 'तितके वस्तुतः कढीण आहे. प्राथामिक व्यवस्थेकरितां उभारठेळे कर्जावर कंपनी जन्म घेते आणि बाल्यावस्थेत कंपनी लोळू लागते. कंपनीवरील कजेबोजा जसजसा कमी होत जातो तसतसी कंपनी रांगू लागते आणि कालांतराने. कंपनी खतःचे पायावर उभी राहते नेतर आनंदाने नाचू बागडू लागते आणि आपल्या गुणवेशिष्ट्यावर भोठढमोठ्या शहरांना प्रयाण करूं लागते, आणि मोठ्या भिमतवारीवर व वशिल्परावर आणि मगदुरावर राजाश्रय "मिळवते, श्री हनुमानाने जन्मतांव सवे विश्व झोलांडून क्षणाधीत एकदम . सूर्यमंडळ गांठळें, त्याप्रमाणेच आमच्या गंधर्व नाटक मंडळीने जन्मतांच व्यवहारांतील खडतर भअडचणी ओलांडून राजाश्रप संपादला आणि यरशस्वी- रीतीनें बडोदे गांढळे, ही गोष्ट खऐेखएच प्रशंसनीय होय आणि पोवातय -नास्यकलेच्या इतिहासांत सुवणौक्षरानं लिहृण्यासारखी आहे. बालगंधवोची गंधव मंडळीस नोटीस गंधवे नाटक मंडळी बडोद्याचा मुक्काम संपवूंनं इंदूर, ओंरगाबाद सरे गांवे घेत सुयश संपादित वर्षअखेरीस पुर्ण मुक्कामी आली, अगोदरच यंधर्वाची कीती पुणेकरांना पूर्ण अवगत होती. त्यांत त्यांची स्वतंत्र उत्कृष्ट नटांची कंपनी म्हणोन तिने आपल्या मुक्कामांत पुर्णकरांना थक्क करून खोडळे, कंपनीचा प्रथम वाढदिवस पुणे येथेंच मोठ्या थाटाने साजरा डा - 4 तळ १ जा. 60.9 2७. ७८ आवाक कोक र्‍या अ ५५०७७७७७०७ > क.ककॉक ७-७ ७७५० ५४%, %%%५%७ ७ क ८७० ७७७ %७%%५%%%%० ७५७५१ & %%$ «५५७५ ७७७%%००७००७%*०७०%७ &वाकयावबीडेकनमॉि* झाला, त्यानिमित्त श्रीसत्यनारायणाची पूजा करण्यांत आली, प्रसाद, पानसुपारी व भोजन समारंभ फार अपूव जाहला, प्रथम वर्षीत मिळविलेल्या सुयशाबद्दल गंधव मंडळीने आपल्या सर्व नोकराना एक महिन्याचे पगार. राचे पार्रतोषक दिले, वाचकवर्गास माहीत आहे. की, गंघर्व मंडळीचे मुख्य तीन: भागीदार होते. श्री. बालगंघव, श्री, टेंब्रे आणि श्री, बोडस, या तिघांत, कंपनी स्थापन करतांना करार झाला तो असा!-- कुंपनी स्थापन होऊन जर एकादे भागीदारास पांच वर्षांचे आंत कंपनी सोडून जाणें भाग पडले तर त्यानें नुकसानीदाखळ २००० रुपये केपनी चाळू ठेवणाऱ्या भागीदारांस द्यावे व जाण्यापूर्वी सहा महिने अगोदर कंपनीस नोटीस दिली पाहिजे, अश्या रीतीनें कंपनी सोडून गेल्यास त्याचा कंपनीच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारे सबेध राहणार नाहीं, !”' बालगंधर्वाचे परममित्र धोरणी, व्यवहारपटु व नाट्यकलाहितर्चितक मॅनेजर श्री, पंडित स्वग्रही असतांना आपल्या मंडळींत ते असावे असे. बालगंधर्वास वाटणें स्वाभाविक झाहे. आणि त्याप्रमाणे गंधवार्नी त्यांना पाचारण केळे, परंतु ही गोष्ट दुसऱ्या भागीदाराना झावडली नार्ही. नावडती गोष्ट आपले हातून होते आणि एका चांगल्या 'माणसाला आपण अंतरतो या सबबीवर गंधवीनीं आपण भागिदारी सोडून जाणार . अशा. ९६ महिन्याची तोंडी नोटीस दिली. कराराप्रमाणे नुकसानीदाखल रुपये, २००० देतो असे आपल्या भागिदारांना कळविले, बालगंधव नाहींतर ती गंधवव मंडळी कसली ! ही गोष्ट सवांचेः मनास कळून मग सर्वांची दिलसफाई होऊन श्री. के, पी. ऊर्फ. बाळासाहेब पंडित मॅनेजरच्या जागेवर रुजु झाले, व त्यावेळीं सर्वत्र पुन्हां शांतता जिकडे तिकडे गंधर्व मंडळींत झाली, देवादिकांचे वेळीं “' कृष्णार्जुन युद्ध ” हे जसे नवल, त्याचप्रमार्ण बाल्गंघरवार्चाच गंघर्व मॅडैठीस मी कंपनी सोडून: जातो ही खडखडीत. स्पष्ट नोटीस हे तरी नवलच नव्हे काय ! एक अपूव गुह्य, अडीच तीन लाख रुपये गंघवे मंडळीस कज होतं हें जगजाहीर आहे. 'त्याकाळीं मे, लाडसाहेब यांनीं नेमठेळे मनेजर के. दादासाहेब काटदरे हे कंपनीचा खर्च वजा जातां प्रत्येक आढवड्यास भराभर हजारो रुपये कज- ्फेडीकरितां सहज पाठवीत होते, एके काळीं तर हैद्राबादहून हुबळीस मुक्काम जातेवेळीं पहिल्या खेळाची तिकिटविक्री आगाऊ तिकडे सुरू केली व त्यातूनच हजारो रुपये आणून हुबळीस मुक्काम बादशाही थाटानें सहूज नेला, पण त्याच गंधव मंडळीची सुरवातीच्या प्रथम वषोीत जळगांवांत मेघराजाचे अवकृपेंत सांपडलेली असतांना ठिची त्थिती अनुकंपनीय होती. तेथून नागपुरास जातांना कंपमीजवळ भाडेखर्च वजा जातां हाताचे बोटावर मोजण्याइतकी रक्कम शिलक होती कीं नव्हती ही अंतःसृष्टींतील गोष्ट 'घटेकर्णी होऊन बाह्यसृष्टींत उतरळी असती तर कंपनीचे तारु वादळांत 'सांपड्डून त्याला खास जलसमाधी मिळाली असती, पण कंपनीचे संचालक 'फारच विम्मे कतेव्यदक्ष व्यवहार चतुर आणि प्रसंगास तोंड देणारे, त्यांनी सव कामे रुबाबांत करून वेळ शांतपणाने सांभाळली, म्हणुनच नागपूर .मुक्‍कामांत कंपनीस हजारो रुपये मिळाले, ज्या कंपनीचा मसुक्‍्काम हलण्यापू्वा दुसरे ठिकाणी इजारो रुपये तिकीटविक्री येते त्याच कंपनीस जळगांवाहन नागपुरास जातांना हलाखीची स्थिती यावी हे॑ खरोखरच आश्चर्ये होय, गुप्तपणाचे गुह्यामळें कंपनी सावरली, हे तत्कालीं दाखाविळेल्या गंघवीच्या भ्रसंगावधानाचे व धिम्मेपणांचे कौतुक करावे तितके थोडेच. नि प्रेक्षकांचे अभावी खेळ बंद गंधव नाटक मंडळी येणार येणार अशा शलाहिराती प्रत्येक मुकामी 'कित्येक दिवस आगाऊ लागत असतात. प्रेक्षक तारखेकडे लक्ष देतात. क्ष ७ -७< या %०५७* ७ क क न क क्क _ी > *%%७%%%%७%००७७ 4 ५६ «८ ५ “७ क &क ७४०४७ ५७७ कन्वक कुलक आनंदाचे भरते येते, मुक्कामाचे आसपास होभर भेलापर्यंतचे लोक अगोदरच तारेनें पैसे पाठवून 'जागा रिझर्व करितात, कोण बोलबाला, पण दुसऱ्याच वर्षांचे आरंभी अहमदनगरचा मुक्काम ' फेळ ! ) झाला नंतर जळगांववे मक्‍्कामांत मेघराजानें अवकृमा कंपनीवर केली, मुसळधार पाऊस. दाराबाहेर पडण्याची सोय नाहीं, मशावेळी थिएटरमध्ये फक्त दोनच प्रेक्षक आणि उत्पन्नही. दोन रुपयेच फक्त. बालगंधवांच्या सर्वे आयुष्यक्रमांत असा प्रसंगच आलेला नाहीं. जेथे मुसळधार पाऊस असूनही दीड दोन हजार रुपये खेळाचे उत्पन्न बालगंधवा्नी गंधवव मंडळीच्या वीसत्रावीस वर्षांच्या सव हयातीत हमखास घेतळे तेथें दोन रुपये उत्पन्न आणि तेही प्रेक्षकास खेळाभावी परत द्यावें लागळें, ही एक सुस्मरणीय अशी गंधवांचो नवलकथा आहे. गेघवे नांवावर लोक गेघव कप, गंधवे फ्ल्यूट, गंघव मंडळीचे नट इत्यादि नांवे संबोधून थोडे तरी सुयश मिळवतात. पण एक बेळ गंधरवाना फक्त दोनच रुपये उत्पन्न येतें हा अपूव व विवित्र योगायोग होय . म्रनद न्य मित तलत शेण 54 6-8 पहचचन न तळ ल्केज ळे नळ हॉटेल टे हॉटेल र कॅन हादल सोडा, लेमन, खारी, नानकटाई, मस्कास्लाइज, केक ताजाव स्वच्छ माल मिळण्याची उत्कृष्ट व्यवस्था टक््मीरोड, गणपती चौक, पुर्णे. | मरीया ण स्टीक ल्य त्तम मीच क ्कठेन्हीडभ्टीड हचाीच 8 चश नलव न््ट्् म्हनला ल्कना >$न्क् मल कत 8 5-5 गंधवे मंडळीचे अपत्य किलोस्कर मंडळींत श्री. टेंबे यांच्या तोडीस दोन हीरो श्री. गोरे व श्री, ठेळे असल्यामुळे मधून मधून श्री, टेंबे यांना विश्रांति मिळत असे. पण गंधवव मंडळी स्थापन होताच टेमे हेच काय ते एकटे हिरो असल्यामुळे प्रत्येक खेळांतील हीराची भूमिका टेब्यावर पडत असे, अगोदर कामातिरेकामुळें एखादे प्रसंगी त्याचा आवाज बसत असे, म्हणून दत्तोबा पेठकर यानां आपल्या पेकी बरींच कामे टेंबे यांनी शिकविली. नाशिक येथें गेघव कंपनीचा मुक्काम असतांना श्री, टेंबे मुंबईस औषप्रध घेण्याकारेतां गेले असें मंडळीस कळले. पण लौकरच ते कायमचेच गेलें असलें कळलें, गंधवेमंडळींत असतांना त्यांना ५००० पांच हजार रुपये मिळाले आणि कंपनी सोडतांना ७००० सात हजार रुपये मिळाले, अर्थात्‌ एकंदर १२००० बाराहजार रुपये टेंबे यांना गंधवमंडळींतून मिळाले, गंधर्व नाटकमंडळी नाशिकमुक्काम आटोपून मुक्काम घेत घेत हैद्रा- बाद येथे गेली, तेथे टेंबे नवीन कंपनी काढणार अशी वंदता पसरली होती. कंपनीतील कांहीं मंडळीं या नूतन कंपनींत सामील होणार असल्याचे ऐकि- वात आले, म्हणून श्री. बोडस यांनीं सवोस कळविलें की ज्याना जावयाचे असेल त्यांचा पगार आम्ही चुकतां करितो, त्यांप्रमाणे २२-२३ मंडळी हिरो, सब-हिरोखरीज आक्टर व इतर कामे करणारे कामगार निघून गेळे, दुसरे दिवसाच्या मृच्छकटिक नाटकाष किरकोळ पात्राच्या कामाचा हइतका तुटवडा भासला कीं गंधवे मंडळीच्या वस्त्रागारावरील इली असलेला मुख्याधिकारी श्री, जामदार ( बाल्यावस्थेत १८ वषाचा असतांना ) यांनीं नटाचे कर्धीही काम केलेले नसतांना त्याला धुतेचे काम द्यावे .लागळे, याच वेळीं सुरवातीपासून असलेले गंधर्वमंडळीचे साथीदार श्री, राजाराम बापू पुरोहित व श्री, दादा लाडू ( हार्मानियम मास्तर व तबला मास्तर ) ही जोडी निघून गेली. व त्यांचे जागी साथ करीत तेथें असलेले हंगामी ह्मोनियम मास्तर आणि सदर पुस्तकाचे लेखक हेहीपण निघून गेळे (लेखकास आपल्या हातून मोठे पाप जाहले ह्याची जाणीव आहे. ) (६५) श्री, टेंबे वगेरे गंधव नाटक मंडळींतून निघून गेल्यानंतर गंघवं नाटक मंडळीस शिवराज नाटक मंडळी हं प्रथमापत्य जाहलें आणि त्याला राजाश्रय मिळाला, श्रीमन्‌ महाराज शाहू छत्रपती यांचे भाश्रयाखालील शिवराज संगीत नाटक मंडळी या नांवाचा श्री. टेंबे यांनां नवीन कंपनी स्थापन केली. किलांस्कर संर्गात मंडळी “४४५७५५ मन---- गंधवं नाटक मंडळी---मालक श्री, बालगंघवं, बलवंत संगीत मंडळी श्री, टॅबे, श्री. बोडस मालक श्री. दिनानाथ, श्री, शिवराम संगीत मंडळो कोल्हटकर, श्री, कोल्हापुरे, मालक श्री. टेंबे भ्रीमन्‌महाराज सवाई तुकोजीराव होळकर यांचे भाश्रयाखालीं यशवंत संर्गात मंडळी प्रथम चालक श्री. सरनाईक, श्री, भडकमकर, श्री. भाऊराव जाधव | डायंरेक्टस नटवयं बोडस श्री रमाकांत संगीत मंडळो मालक श्री, पांडोबा क्षीरसागर, श्री, पांडोबा भोसले, टॉप: श्री, नटवर्य गणपतराव बोडस यशवंत संगीत मंडळाचे हायरे- ९_ ०९७. ०७ ३0७१ ल्या पू कत क्टर एक वषेपर्यंत होते. बोर्डाने दिलेल्या पूणे अधिकाराने एकटेच ते ्यवस््या पहात होते. एक वर्षांनंतर सुमारें ९ प्रमुख नटांच्या ताब्यांत चालविण्यास ते कंपनी देणार होते. तसा ड्राफ्टही लिहून तयार केला होता. परंतु बोडांचे सेक्रेटरी श्री. हुदलीकर यांचा सल्ला घेऊन आपला डायरेक.रचा अधिकार श्री, शकरराव सरनाईक यांना नटवर्य बोडसांनीं दिला, अशी खात्रीलायक हकोगत त्या बेळी मंडळीत पसरली होती. डायरेक्टर नटवय बोडस यांना मानापमान नाटकाचे वेळीं नागपूर मुक्कामी १९२१ मध्ये यशवंत मंडळीतील सवे मंडळीकडून के० अच्युतराव कोल्हटकर यांच्या इस्तें मानपत्र मिळाले, श्री. सरनाईक, श्री. भडकमकर, के. भाऊराव जाधद इ० प्रमुख नटाच्या त्या मानपत्रावर सह्या आहेत. नटवयं बोडसांच्या फाल्युनराव, लक्ष्मीधर, शकार इ० हास्यरसा'च्या भूमिका यशवंत मंडळांचे सुरवातीस व बोडस निघाल्यानंतर पां. ग. क्षीरसागर (लेखक)च करीत होते. अथात्‌ वरील हतेहास स्वानुभवाचा आहे. षु (६६) मोजच्या आठवणी ( १ ) एकदां बालगंधवे कांहों कामाकारतां व्हक्‍टोरियांत बसून बाहेर पडले. काम आटोपून मंडळीचे बिऱ्हाडीं परत झाले. त्या वेळी मुक्काम मुंबईत होता. व्हिक्‍टोरियावाल्यास विचारले, “' तुला किता पेसे द्यावयाचे १ ” त्यानं सांगितले “« साहेब १ मी आपलेकारतां दोन तास खच केले, नियमाप्रमाणे दोन तासाचे अमुक पैसे होतात ते द्यावेत म्हणजे झाले. ” व्हक्‍टोस्यावाल्याचे हे शब्द ऐकतांच बालगंधव म्हणाले “ अरे, माझी भीड धरून इतके थोड पैसे सांगतोस, तुला आमचे नाटक पहावयाचे असल्यास त्याबद्दल कांडी काळजी करूं नकोस. तूं आपले भरपूर पेसे घेतलेस तरी मा रागावणार नाहीं. उद्यां नाटकाला सोडण्याबद्दल मी बाळाताहेंब पंडंत यांना सांगतो. ” ( २ ) एकदां मुंबईस मुक्काम असतांना गंधर्व मंडळीस २ बाज्याच्या पे्या ्यावयाच्या होत्या, तेव्हां बालगंधव एका स्नेह्यासह पेट्या खरेदी करण्यास गेले, कोटांतील सवे दुकान पाहिली, अखेरीस काळबादेवीराडवरील टी, एस, रामचंद्र यांच्या दुकानांतीळ दोन हार्मानिअम पेट्या त्यांना पसंत पडल्या, त्यांनीं मालकास [किमत विचारली. मालकांनी किंमत सांगितली. बालगंघवं म्हणाले '' अहो, अगोदर लढाईचे दिवस. सवे माल महाग, किंमती दुपटीतिपटीनें वाढल्या आहेत. असें असतांना तुम्ही आम्हांला इतकी थोडी किंमत सांगतां-काय हें आश्वये ६ आम्ही तुमचे जुनें गिऱ्हाईक आहात म्हणून आपणां- 'कडेच माळ घेत जाऊ, मात्र आपण आपले नुकसान करून घेऊं नका. भरपूर प्रॅझिमत सांगा, आम्हांला त्याबद्व कांहीं वाटणार नाहो.” हृ बोलणें चालूं असतांना मालक व स्नेही यांना आश्चयभरांत अत्यंत हसू आलें व त्यांच्या उदारपणाबद्दल आदर वाटला. बाळगेधवास निस्तेज करीन केशबराव भोसले यांनीं किलॉस्कर मंडळीतील बालगंघवांशीं जितव्ही स्पर्धा केली तितकी दुसऱ्या कोणत्याही नटाने केली नसेल, नटसम्राट बालगंधवे व केशवराव यांचे भेटीचा योग १९०५ मध्यें प्रथम दर्शनी आल्यापासून अखेर संयुक्त मानापमान होइपर्यंत मधूनमधून भेटींचा योंग सारखा येत होताच. श्रीमन्महाराज छत्रपती शाहू महाराजांपुढें नटवर्य बालगंघवे व केशवराव भं सले यांचें गायन प्रथम १९०५ सालीं कोल्हापूर मुक्कामी झालें. नंतर लागलीच बालगंधवांचा (६७) नाम्या पा टलानापाटााना यल किर्लोस्कर मंडळींत प्रवेश झाला. प्रथमारभा किलोस्कर मंडळी बोंबे थिएटरमध्ये मुंबई येथें असतांना केशवराव स्वदेशी हितार्चितक मंडळीमध्यें समोरच एल्फिर न- मध्यें होतें. (त्यावेळीं केशवराव भोसले स्व, हि. ना. मंडळींत नोकर म्हणून होते) इकडे किर्लोल्कर मंडळींचे सोभद्र तर तिकडे स्वदेशहितचिंतकेचें सौभद्र, इकडे बालगंधव सरोजनी (मूकनायक नाटकांत तर तिकडे केशवराव सरोजनी, ह्यांची शारदा तर त्यांचा शारदा,मात्र त्या वेळीं किलोस्करांचा पीटचा दर८८होता. खदेश हितर्चितकचा पौटचा दर ८४ च आणे असे. तरी बालगंधवारचिन्गायन ऐकण्या- करितां मुंबापुरी संपूर्ण बँबे थिएटरांतच लोटे, नैसर्गिक सोंदर्य, गोंड गायन,मधुर आलाय, शुंगारकलानेपुण्य हें पाहून गंघवोना लोकांची मनें त्या वेळीं आकून घतली होती, दोघेही बालनट उत्तम खरे ! तथापि नेसर्गिक सोंदयविहीन आणि आवाज फुटण्यास नुक्ततांच प्रारंभ होत असल्यामुळे, केशवराव भोसले यांचेपेक्षां बालगंघर्वाकडेच जनतेचे लक्ष लागे. त्यानंतर श्रांमंत अक्कासाहेब महाराज कोल्हापुर यांचे लग्नाच्या! वेळां किला स्कर मैडळीस मुद्दाम करवीर येथें श्रीमन्महाराज यांनीं बोलाविले होते. त्या बेळी केशव- राव भोसले यांनीं स्वतः स्थापन केळेली नवीन कंपनी ललितकलादश मंडळी सांगली येथें होती. केशवरावांची नवी कंपनी त्या वेळीं बाल्यावस्थंत होती. एकदोन वर्षांचे अनुभवानें केशवराव त्रासून गेळे होते, असें त्यावेळीं ऐकिवात होते, म्हणून नानासांहेब जोगळेकर यांनीं लमसमारंभाकारतां आलेल्या केरवरावांना श्रमित्‌ छत्रपतींचे सल्ल्याने बालगंधर्वाबरोबर केशवराव यांचे आवर्डातील सर्व मंडळी किलोल्कर मंडळीमध्। सामील करण्याचें ठरलें. त्या वेळां देवल क्षबांत श्री, केशवराव भासले व श्री, बालगधवे यांचं गायन झाले, केशवराव किलोस्कर मंडळांत राहणार इ जवळजवळ ठरलें पण केशवरावाचे स्वदेश हि. मं. चे पूर्वीचे मालक जनुभाऊ निमकर यांनीं भेटून केशवरावास समक्ष सांगितले को, जर दोघांचे एके ठिकाणीं काम करण्याचे या वेळीं योग आले तर त्यांत सरसानेरसपणा ठरून गंधवीचा पहिला नेबर लागेल व तुझा नंबर २ रा लागेल, जोपयत बालगंधर्व व केशवराव वेगळ्या स्टेजवर आहेत तोंपयंतच दोघांनाही प्रेक्षक समान दुर्जाने पाहतील, म्हणून तूं किलोल्कर मंडळींत जाऊं नकोस. जनुभाऊचा उपदेश केशवराव यांना रुचला व स्यानंतर त्यांनीं स्वतःच्या मंडळीत कायम राहण्याचे मात्र ठराविले, तेव्हांपासून केशवराव यांचे मनांत विलक्षण इषा उत्पन्न होऊन 'मी बालगेघवाचे तोडीचा (६८) तंतोतंत नट होईन इतकेंच नव्हे तर रंगभूमीवर मो त्यांना निस्तेज करीन? अश) त्यांनीं घोर प्रातिज्ञा केळी, असें म्हणतात. जमिनीवर सरपटणारी आरंर्भाची लुली पांगळी ललितकला संर्गातमंडळा' लोकरच उंच अश्या आकाशांत भराऱ्या माझं लागली, नटसम्राटांचे नाटःययुद्ध नटसम्राट केशवराव हे उच्च हेतूनें प्रेस्त होऊन किलॉस्कर मंडळींच्या उः्चउप्च नाटककारांचा नाटके बसवू लागले, त्याचप्रमाणे:आपल्या ललितकला मंडळीचा पीटचा दर ४7८ केला, परंतु आपले मनानें ठरविलेले प्रतिस्पधी बालगंधर्व यांनीं सखतंत नाटक मंडळी स्थापन केली आहे तेव्हां तिच्याबरोबर स्पर्धा करण्यास प्रारभ केला (वास्तावेक बालगंधव व केशवराव भोसले या उभयतांमध्यें पांडवाप्रमाणें बंधूप्रेम होते परंतु केवळ कलेंत बालगंधर्वास जिंकावे अर्शी प्रबळ इच्छा आमरण केशवरावांच्या हृदयांत होती) ललितकला व गंधवमंडळी एकच सरळ रेषेत आहेत. असे प्रेक्षकांस दिसावे म्हणून केशवरावांनीं नाठ्यरणाची तयारी चालविली आहे असे भ्रेक्षकांस दिसून येत होते. रूपसौंदर्यात जरी उणेपणा आहे, तरी रूपसौंदर्य- भामिर्नांची भभिका चाफेकर यांना दिली व तत्काला रंगभामाविभूषक नाटक मानापमान या नाटकाच्या प्रमख पात्रांची रचना खालीलप्रमाणे केली: १ केशवराव भोसले:-घेयघर, २ चाफेकर:-भामिनी, ३ दत्तोपंत भोसले:-- लक्ष्माधर, ४ वालावलकर:-विलासधर. किरकोळ पात्रें केशवराव यांना योग्य अक्लींच ठेवली व इतर सजावटी उत्तमोत्तम केल्या. ह्यामुळे केशवरावांची नाटध- कला उच्च दर्जास पोहोचली. अंतराळी भराऱ्या मारणार्‍या गरुडाप्रमाणे गरुडाचे दजांस सुरवंट अवस्थेतून सद्र कंपनी वर आली आगि आपल्या अंगच्या अलौ- किक गुणामुळे महाराष्ट्रावर को्ति्तेजा फडकबूं लागली, पण इतक यश मिळवून केशवरावांन स्वस्थ बसून समाधान होईना आणि म्हणूनच गंघवे-ललितकलेचे प्रमुख नट एकवटून एकत्र नाटथप्रयाग करण्याचा योंग नाटथकलाभिज्ञ केशवराव भोसले यांनीं जुळवून आणला,असें समजते. वास्तविक, त्या वेळी संयुक्त २ द्याहरण खेळ होणार होता, मानापमान व सोभ? हे दोन खेळ त्या वेळा संयुक्त झाले, मानापमानमध्यें केशवरावाची भूमिका पैयघर ही सरस ठरली आणि सोभद्रमध्ये बालगंधवोची भूमिका सुभद्रेची श्रेष्ठ ठरली, असें ऐकण्यांत आहे. अशा रीतीनें दोघेही नाठ्यरणांत विजयी झाले, ह्या वेळां मानापमान खेळाचे उत्पन्न १५० ० ०- (६९) यमा ककतकयीलयणक्योणणण तली ककललापक.क्कयास पाणल टनी याट पपतप... वर आले व सोभद्र खेळाचे सुमारे ९००० वर आले त्या वेळीं पहिल्या श्लुचांचा द्र २५ रुपये होता व शेवटचा ५ रुपये होता. हे नाठ्यरण पाहण्यास सबंध महाराष्ट्रातून नाठ्यकलाचतुर मुंबापुरीस जमले होते. ह्या दोन्हीही नटसम्राटांचा एकवटलेला प्रयोंग पाहण्याचा योग खरोखरच अपूव होय, ह महत्‌ भाग्य समजावे, प्रत्यक्ष गानदेवतेचा वास असणाऱ्या पात्रांचे एकीकरण जाहल्यावर रंगदेवता कोणत्या वेभवशिखरांवर असेल, त्याची येथें काय कत्पना लेखणीने लिहून दाखवावी ! शवर,व भोसले यांना कचाच्या भूमिके'पेक्षां धेयधराची भूमिका आपली हात- खंडा होते असा आत्मावेश्वास होता, असें ऐकण्यांत आहे व नाय्यप्रेमी रसिकांस गंधवे आणि ललितकला या दोन नाटकमंडळ्या लोकरच बहुतकरून कदाचित्‌ सारख्या रेषेत खास चमकतील अधे वाटूं लागलें. स्वगातील संवाद ! आपल दुबेल लालेतकला वजदेही झाल्याबरोबर व मनांत घोळत असलेली अतिज्ञा नाव्यरणांत पुरी केल्याबरोबर आपल इहलोकचें कतेव्य पुरे झ!लं, असें सम- जून व गांठावयाचे ध्येय तेही गांठले ह्या आनंदातिरेकानच जणू काय केशवराव इहलोक सोडून गेळे | आपला जड देह पृथ्वीवर ठेऊन विजयी मुद्रेने उल्हसित होऊन अद$्य लिंगदेहानं आण्णासाहेब किलोस्कर यांना स्वगात भेटले व म्हणाले अण्णासाहेब, तुम्ही केलेल्या किलोस्कर मंडळीच्या उच्चपदाला सुरवातीची माझी 'ळुलीं पांगळी ललितकला नाटक मंडळी अखेर वजदेंही करून मी पोहोचविली, तुमच्या बालगंवाबरोबर रंगभूमिरूपी रणांगणावर संगीतकलेचे मी तुंबळ युद्ध केळे, तुमची किलास्कर मंडळी त्याचप्रमाणें तुमच्या बालगंधवाची गंधर्वमंडळी जन्मत; मोठ्या थाटामाटाने सुरू झाली होती व पुढें ती नाव्यसटींतील बहारीच त्थळ होऊन बसली, पण माझी कंपनी प्रथम गर्रांबीमुळे जुन्यापुराण्या पडद्यावर व साध्यासुध्या पोषाखावर सुक करून तुमच्या किलॉम्कराच्या व तुमच्या गंधवोच्या तो्डांस नेऊन पोहांचविलळी आणि नाठ्यसष्टींतील माझी इहलोकची कामगिरी संपवून आज अड त्वगेसुख घेण्याकारतां मी त्वरेने आलां, याबद्दल माहिती देतांना आनंद होत आहे. तेब्हां अण्णासाहेब म्हणाळे “ बा केशवा, आपण सर्व एकच आहत. माझ्या किलीस्कर मंडळोंतून निघून माझ्या नारायण राजहंसाने गंधवं मंडळीस जन्म दिला.-तें मूल माझें, किलीस्कर मंडळीचे व जनुभाऊ निम- कर यांनीही माझ्या किलोस्कर मंडळींतुन निघून स्व. हि. मंडळीस जन्म दिला, कटक याणडडलादसकपटटीटायद नपा ीटीपापानाीटटपपापापपीश प"?१?१"पे?0?”२९४”?””?” ॅ0ॅ?ॅ”ॅ१ॅॅ१ॅ१"ॅ१ॅ१ॅ१ी२१?0?00ी? 00? ?0?0ी?0ी?0?0?४?”?”ॅ?१४२१ॅ१३२४;४)?)])?0?४?४0४?”?”?२?३१?)0४५;ै३?३र?$ौधिशिशिशिर?४0”े४२”१११0१0ॅ४ि”१?१?१0एशिीशण0शीश0ी000ी?000ी0ी?)0ी?0ी)?0ी?”ी?२0ी?)0ी00?0श0ी तेंही मूल माझ्याच किलोस्कर मंडळीचे. व तूं स्वदेश हितचिंतक मंडळींतून निघून ललितकला मंडळीस जन्म दिलास तेंही मूल अथात्‌ माझेच! ॥ पुत्रापोटा पुत्र होय तरी स्वगाधिक सुख त्याला ॥ असें जे मी काव्यद्पानें लिहिलं त॑ अगदी सत्य आहे. खरोखर या वेळीं मला स्वगानंद झाला आहे. तर केशवा, तुझं मृत्यु- लोकार्चि महतूकाय पंपलें, आतां तूं स्वगोत राहूनच स्वर्गानंद विरकाल घे | ” टीपः-हंबेटवर त्या वेळो जर कोणी परलोकी गेलेल्या केशवरावांचे बोल लिहून मागविले असते तर खास वरील संवादच वाचावयास मिळाठा असता, असे लेख- काच्या भाविक बुद्धीला वाटते. गुप्त दिव्य संदेश अपूर्व लाभ अथवा विलक्षण संकट यावयाचे असल्यास त्याची सूचना इंश्वरा- कडून आगाऊ मिळत असते असें म्हणतात. मात्र त्या सूचनेचें प्रकार निरनिराळे असतात. इश्वराकडून येणाऱ्या सांकातिक संदेशांचे भावी फल फक्त ईश्वराप्रत पोचलेल्या महात्म्यांच्याच ताबडतोब लक्ष्यांत येतं. बालगंघर्वांना झज्ञातवास कांहीं काळ सोसावा लागणार तेव्हां सव वेभव पराधीन होणार त्या प्रसंगांत ह्यांनी काय करावें वगेरे सव गोष्टींचा ईश्वरी सांकेतिक गुप्त दिव्य संदेश त्यांना आगाऊ येऊन पोहोचला होता. वालगंधर्वानीं ज्या वेळी द्रौपदी नाटक रंगभूर्भावर आणलें त्या वेळीं त्या नाट- काँत मोल्यवान वक्लालंकाराचा व मोठमोठ्या सानसीनर्राचा गंधवे मंडळीच्या रंगभूर्भावर कळसच झाला होता. पण त्या द्रौपदीचे सवे वेभव पराधीन झालेलें द्रौपदी नाटकांत द्रौपर्दीला-नव्हे, त्याबरोबर द्रॉपदीची भूमिका घेणाऱ्या बाल- गंधवानाही-स्प्ट दिसून आलें. हा पाहिला संदेश ' बालगंधरवा, हें तुझें सर्व वैभव यापुढें असच पराधीन होणार असें सुचावेतो. : द्रौपदीला वैभव गेल्यावर जसा अज्ञातवास सोसावा लागला तसरा तुलाही कांहीं काल अज्ञातवास सोसावा लागेल ? असं दृश्य इंग्ररी संदेशाने उभे केले. पृतराष्ट्राने 'मुली, वर माग, असें म्हणताच द्रोपदीनें कोणता वर मागितला तर, पांडवाला दास्यांतून मुक्त करावें |! या संदेश्यानें काय सुचावेलं ? हृंच को, जरी तुझें वैभव पराधीन झालें, तरी तू कोणाचा दास होणार नाहांस. फक्त अज्ञातवासा- चेच तला कष्ट सोसावे लाग्ताल. पृतराष्ट्राने द्रोपर्दीला ' तूं आपलें वेभव परत (७१) मागून घे, मी वर देतों ' असें सांगितल्यावर द्रोपदी काय म्हणते १ “' महाराज, क्षात्रियांनां वेभव मागायचे नसते, तें पराक्रमाने मिळवायचे असतें. ” या संदेशानं बालगंधर्वांना काय सुचावेलें £ कॉ, तुझें गेलेले वैभव दय़ा दाखवून कोणीं परत दिलें तर तसें परत घेऊं नकोस. तू आपल्या पराक्रमानेंच तें परत मिळव. त्याच नाटकांत शेवटच्या प्रवेशांत भीम जेव्हां संतापतो त्या वेळीं द्रोपदी काय म्हणते १ महाराज, देवबलान आलेली संकटं शांतपणे सोसग॑ हच शय आहे. या संदेशाने काय सुचाविले १ कॉ पुढें येणाऱ्या संकटांत कोणावर संतापू. नकोस, आलेले संकट शांतपणे सोंसण हेच शोये आह. द्रीवदी नाटक रंगभूमीवर येईपग्रेत बालगंधवे पूण स्वतंत्र होते. नंतर त्यांचे स्वातंत्र्य, वेभव व गंधर्वमंडळी सुमारें सहा ( ६ ) वर्षे पराधीन होती. पहिल्या संदेशाप्रमाणे बालांधवाच वेभव पराधोन झालें. दुसर्‍या पंदेशाप्रमार्णे, ते कोणाचेही दास न होतां बराच कालपर्यंत फक्त अज्ञातवासांतच राहिले, तिसऱ्या संदेशाप्रमाणे, लोकांकडून मिळणारी द्रव्याची मदत घेऊन त्यांनी आपलें वेभव परत मेळाविले नाहो तर, स्वपराक्रमानेंच सर्वे कजे फेडून त्यांनी आपलें वैमव परत मिळविले, चोथ्य़ा संदेशाप्रमाणे आलेल्या संकटांत ते ६ वर्षे कोणावस्ही संतापले नाहांत, तर ते संकट शांतपणें त्यांना सोसून आपले सात्विक शोय दाख- वले, सांकातक संश ज्यानें पाठविला त्यानें सुबुद्धि देऊन प्रबळ संकटांतून बाल- गधवाना [नभावून नळे व मक्त केळें आगि पुन्हा गंधवे मंडळीच्या मालकाचें पूर्ण स्वातंत्र्य बालगंधर्वांना। लाभले ब गंध्वमंडळीचें वार्थिक उत्सन्न पूर्वापेक्षां दिडी- दुपटीने वाढलें | प्रतिवर्षी दोड लाखाहून अधिक रुपये गंधवमंडळीस मिढ॑ं लागळें! तं नाटक कीं हे नाटक गंधवे नाटक मंडळी सुरू झाल्यापासून सुमारे नटवय बोडस ६ वर्षे गंघव कंपनीचे भागीदार होते. परंतु सहा! वर्षानंतर त्यांनीं कंपनी सोडली. बोडसांनी कंपनी सोडण्यास काय कारणें घडली असर्ताल ती त्यांनाच माहित! त्यांचा उद्दापोहू करण्यांत कांहोंच मोज नाही, परंतु गंधवं मंडळी सोडतांना त्यांना २७००० रुपये रोख व गंधवं मंडळांचे भागीदारीबद्दल वेळोवेळीं उचललेले२५००० रुपये मिळून ५२००० बावन हजार रुपये मिळाले. हा आंकडा संदेश वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेला वाचकांत स्मरत असेलच. बालगंधर्वाचे व बोडसांचें प्रत्यक्ष भांडण असं झाले नाहीं. कांही बाबतीत एकमेकांची मतें जुळणें अशक्‍य झालें, ह मात्र खास. (७२) गंधवे मंडळा सोडल्यावर नटवये बोंडस इंदुरमध्यें नवीन स्थापन झालेल्या यशवंत संगीत मंडळामध्ये डायरेक्टरचे हद्यावर गेले. नंतर एकवर्षाने ते यशवंत कंपनी सोंडून गेले. यशवंत मंडळा सोडल्यानंतर गंधवं मंडळीचे हितचिंतक अशा कांहॉ थोर गरहस्थांनीं त्यांना गंघव मंडळींत सामील होण्याबद्दल आग्रह केला त्यांचे आम्रहास मान देऊन गंधव मंडळांत एक वषे काम करून प्रक्र्तांचे अस्वसत्यतेमुळे सांगला येथ स्वगृही बोडस गेले. पुन्हा प्रकृती सुधारल्यावर ललित- कलादर्शेमंडळॉांत मानापमान नाटकांतील लक्ष्मांधथाची व संशयकल्लोळ नाटकांतील फाल्गुनरावाची भूमिका! त्यांनीं ५०० रुपये घेऊन फक्त एकदाच करण्याचें पत्करलं | फाल्गुनराव व लक्ष्मीधर भूमिकेवर प्रत्येक वेळीं २५० रुपये घेण्याचा क्रम सुरू करून सुमारें १०००० रुपथे बोडसांनीं ममिळावेले. यशवंतमध्यें बोडस असतांना त्यांना दरमहा ३०० रुपये मिळत असत व॒ कंपनीस फायदा उरल्यास त्याचा भाग मिळणार होता, असं ऐकण्यांत आहे. एका नाइटचे २५० रुपये घेण्याची बोडसाची स्कीम यशस्वी झाली, गंधव कंपनी त्यांना ३० ०रुपये.दरमहा पगार देऊं लागली. त्याप्रमाणें एक वषांचा पगार त्यांना मिळाला, परंतु त्यापेक्षां जास्त पगार मिळण्याचा त्यांचेजवळ कांहीं आधार होता. त्या आधारं त्यांनीं २१०० रुपयांचा दावा ग्ंधवे मंडळोवर आणला, हा दावा चाळू असतांना ललितकला मंडळीत २५० रुपये नाईंटचे घेऊन एके दिवशीं माना- पमान नाटकांत काम करण्यास बोडस मुंबईस आले होतें. त्या खेळास आमचे आलगंधवेही सहज आले होते. लक्ष्मीघराची भार्मका श्रीनटवये बोडस करीत असल्याचा तिसऱ्या अकांतील एक प्रवेश चालू होता, तो प्रवेश संपल्यावर बालगंधवे कपडेपटांत गेले व गणपतराव बोडस कोठें आहेत असें त्यांनीं विचारलें, ललितकला ना. मंडळीचे चालकांनी बोडसाना हाक मारली. गणपतराव बोडस आले, बालगंधर्व व बोडस यांची नजरानजर होताच बालगंधवे एकदम कडकडून सप्रेम भेटल. बोडसांना जवळच उभे असलेले श्री, गणपतरावही आनंदान भेटले, नाटककर्ते श्री. कमतनूरकर यांनी हा प्रकार पाहिला आणि अश्वर्यातिरकानें हंसून त्यांनां खालील उद्गार काढले, “' अहो, तुम्ह हें काय करतां ! हायकोटोत दावे लावून तिकडे भांडता आणि येथें थिएटरांत एकमेकांना सप्रेम कडकडून मिठी मारून भेटतां, त्याचा अथ काय ? आयले हायकोटांत चाललेले भांडणाचे ते नाटक | कां आतां प्रेमाने एकमेकांना कडकडून भेटतां हें नाटक | मोजच मोज झाहे बुवा उभय नटवयांची ! ” (७३) देवघरांत बाण कसा आला ! फाटाफुटीच्या वेळचा गुत्त गोष्ट ! बालगेधवे, टेंबे, बोडत, वगेरे मंडळींनी गंधवव मंडळी स्थापन करण्याचे वेळीं किर्लास्कर मंडळीतील जुन्या सवे मंडळीस गंधवे मंडळींत येण्याविषयीं सप्रेम आमत्रण दिळ,त्याप्रमाण कांहा मंडळा एकएक माहन्यांच्या योग्य नोर्टांसा देऊन गंधव मंडळीस जाऊन मिळाली व कांही मंडळा जन्या किर्लोस्कर मंडळीचा आभिमान धरून तेथेंच राहिली, बालगंधवानी प्रत्यक्ष कोणासच आमंत्रण दिल नव्हत, असे ऐकण्यांत आहे. लेखकाला नटवयं बोडस यांनां गंधव मंडळींत येण्याविषयां सप्रम आमत्रण दिल होतं. किर्लोस्कर मंडळींतील जुन्या सवे मंडळीस आमंत्रण देण्याचें मुख्य कारण- असं कोणी असं म्हणू नये काँ आम्हांला सोडून गेले. दुसरं, किर्लोस्कर मंडळी सुरू असार्व; असाही मुख्य हृंतु बालगंधवं वगरे मंडळांचा होता. म्हणून किर्ला- स्कर मंडळीत त्या वेळां बहुतेक सवे मंडळीचा डबल संच होता. डबल संचापैकी कांहीं जन्या मंडळींना गंधवे मंडळींत बोलावणें होतें. त्या वेळीं एक मोज झाली गेघवे मंडळींत क्वे० अण्णासाहेब यांची तसबीर हॉलमध्ये प्रतिदिवशीं पूजा रण्याकरितां एक! गादीवर लोडाला टेकून मोठ्या समारंभाने सुमुहतांने ठेवण्यांत भाल, किलास्कर मडळीच्या परंपरेस अनसरून झालं तें ठक झालं. परंतु कि्ला- स्कर मडळांप्रमाण गघव मडळींच्या देंवघरांत एखादा प्रासादेक बाण प्रातिदिनीं पूजनाकरितां कसा मिळेल £ हा प्रश्न बालगंधव वगरे मंडळींच्या डोळ्यासमोर उभा राहिला, तेव्हां कोणीशी एक युक्ती काढली ती अशी:--किलोस्कर मडळीच्य) देवघरांत ज्या प्रासादिक बाणाची पूजा नित्य सतत २५ वर्ष होत आहे त्याच बाणाचे शेजारीं कृष्णाप्पाचा कुणी एका साधूने दिलेला एक छोटा * बाण ? भाहे. पारसाच्या संघाने लोहा कांचनता येतें ॥ या कव्युक्तिप्रमाणे कृष्णाप्पाच्या मालकोच्या त्या बाणांत पूण प्रासादिकपणा उतरला आहे. तेव्हां तो 'बाण' गंघव- मडळं.च्या देवघरांत पाहिजेच | म्हणजे सव कांही [किलोस्कर मंडळीचे पुण्य आपण संपादन केल्याचे श्रेय लाभणार आहे. या भाविकपणाच्या समजतीनें त्या वेळी गंदवमंडळ'च्या चालकांस पूर्ण पठाडल पण तो बाण उघडउघड मागून मिळणार नाहां अशी सवांची खात्री होति. पके देवशी नटवयं गणपतराव बोडसांचे मातोश्रीस रात्री सुमार दहा वाजतां नुमरर्त साधून कृष्णाप्पा पुजारा यांचेकडून ' बाण” मागून घेऊन येण्यास सांगितले, कृष्णाप्पा पुजारा यांनींही स्वसंतीषाने तो “बाण? दिला परतु त्या बाणाच्या ख्पाने किलॉस्कर मंडळाच्या पुण्याइचा ओघच एक प्रकारे गंधवमेंडळीत जातो आहे, असें किल'स्कराभिमानी पठडीस वाटलें, तर तो “बाण” किर्लोस्कर मंडळीच्या देव घराबाहेर जाणें अशक्य होईल असें वाटल्यावरून तो बाण ” त्यावेळां फारच संभाळून, सावधपणे द अगर्दाच गुप्तर्णे किलोस्कर ( ७४) मंडळीच्या देवघरांतून गंधव मंडळींच्या देवघरांत आणला व देव्हाऱ्यांत अत्यत भक्तेभावाने ठेवला. हे कृष्णाप्पा कोण ! अण्णासाहेब किलोस्कर बेळगांव येथें कमिशनर ऑफिसमध्ये नोकरीस होते. त्या वेळा त्यांचे पदरीं खाजगी नोकरीस राहिलेला एक बार्शी एर्थाल ब्राम्हणाचा १८॥२० वर्षांचा मुलगा. १८८० साली किलॉस्कर मंडळीची स्थापना झाली त्या वेळेपासून कृष्णाप्पा किर्लोस्कर मंडळांत कपडेपटांत कांहीं कामावर जे कामास राहिले ते राहिले. १९०१सालीं भाऊराव परलोकवासो झाल्यानंतर किर्लोस्कर मंडळीचे जुने नोकर म्हणून त्यांना बहुमानाची फक्त पूजा करण्याचे काम असे. नोकरी जोगळे- कराचे आमदानींत मिळाली, सुमारे १९१४ पर्यंत कृष्णाप्पा किलोस्कर मेडळीत पुजारी होते, म्हणूनच नंतर खुद्द बालगंधर्वे वगेरे हृचालकांच्या निरमत्रणावरून गंघवे मंडळींत राहिले. गंधवे मंडळीचे देवघर म्हणजे एखाद्या पावित्र क्षेत्रांतील देउळच आहे असें कृष्णाप्पाच्या पूजेच्या थाटावरूनच व नित्य धार्मिक विधीवरून वाटतें. आतांपर्यंतच्या सुमार चोतीस वर्षांच्या पुजेसुळे व नामस्मरणामुळें कृष्णाप्पा आतां प्रत्यक्ष देवाप्पाच आहेत,असें बालगंधर्वांना भाविकपणामुळें वाटतें म्हणूनच कीं, काय कृष्णाप्पास “ देवाप्पा ” या नांवाने बालगंधवे नेहमी संबोधतात व नाटकांचे दिवशी थिएटरमध्ये रंगण्यास जातेवेळां देवघरांताल देवास नमस्कार केल्याशिवाय तसेंच देवाप्पाचे हातून ताथे व अंगारा घेतल्याशिवाय त्याचप्रमाणें देवाप्पास नमस्कार करून ल्यांचा शुभ अशीवोद घेतल्याशिवाय बालगंधवे कधाही 'चुकूनसुद्धां घराबाहेर प!ऊल टाकोत नाहींत, €** ९७ ७ या दिव्याळा-उपमा कोणती शांभल ! १९२१-२२ सालच्या सुमारास बालगंघर्वांना सुमारे १॥-२ लाख रुपये कज झालें होतें, ही गोष्ट जगजाहीर आहे. पुढेंपुढें तर अर्डाचर्तांन लाखांवर ते कजे गेले, पण बालगंधर्वांनी गंधवे मंडळीचे एकटे मालक असतांना सुमारें ६ वर्षांत ध्याजासहित तें सर्व कर्जे फेंडून टाकळे, क्जेफेडींचे वेळीं गेघवे कंपनीचा दर- बारी थाट जशाचा तसाच होता. देवल्क्ल्रातर्फे सांगली येथें बालगंधवांचा सन्मान सुमारे ५६ वर्षांपूर्वी ज्या वेळी झाला, त्या वेळीं सांगर्लांचे भाधेपती यांनीं आपल्या भाषणांत बालगंधवानी सुमार २॥-३ लाख रुपये कजे फेडून समाजांत आपली पत बाढविली, अश्या अर्थाचे प्रश्षतोद्वार काढले, १९२१-२२ साली सावकार लोकांना बाळगंधर्वांना कजेफेडोविषयीं निकड लाविली होती. त्या भयंकर प्रसंगामुळे (७५) पिह बदर अअअअ्ययकायाडावमत गंघवे कंपनी बुडणे को काय अस्ते कांही लोकांस वाटूं लागलें होतें. त्या वेळी मुंबई येथील बालगंधवाच्य[ कांहीं उदार चहात्यांनीं दोन प्रकारे बालगंधवांना मदत करण्याची इच्छा दर्शविली, हो गोष्ट प्रत्यक्ष के० दादासाहेब काटदरे यांच्या मुखानं ऐकली, ती अशी. मुंबईच्या राईवाश्यांनीं बालगंधर्वांना मुद्दाम भेदन सांगितल को आम्हां २० मंडळींना प्रत्येक्तों ५००० रुपये म्हणजे. एकंदर एक लाख रुपये तुम्हांला देण्याकरतां तय्मार केळे आहेत. तरी या दृणगीचा तुम्हीं स्वीकार करावा? शिवाय दुसरी एक योंजना त्या मंडळींनी बालगघव!।नाकळविली को, “ आम्ही मुंबई येथें तुमर्चे पांच खेळ कखवता व त्या खेळाचे दर २५ रुपायांपासून ५ रुपये पर्यंत आम्ही ठेवतो, आणि आमच्या मित्र मंडळीकडून सवं तिकिटे खपावितो म्हणजे तुम्हांला एक लाख रुपये सहज मिळतील, '”' बालगंधवांना ह्या दोन्ही योजना एका उच्च तत्त्वामुळे आवडल्या नाहांत. दुसऱ्या योजनेबद्दल ते म्हणाले जबर दर वाढवून लोकांवर बोजा टाकणें अत्यंत पाप आहे. मो स्वकष्टानेंच सव कजे फेर्डान, माझ्या चुकीचे प्रायाश्वित्त मीच भोगीन ! '” यावरून चारुदत्ता- पेक्षांही बालगंधर्वांच्या मनाचा मोठेपणा आथिक सिद्ध होतो. कारण, चारदत्ताने खतःच्या ग्रहिणींचं ज्लीधन म्हणजे रत्नमाला संकटपुक्त होण्याकरतां. त्वीकारली होती. पण बालगंघर्वोनीं देणगी स्वीकारली नाहो. सत्ययुगांतील विश्वामित्राला हरिखंद्राने स्वप्नांत राज्यदान दिलें; पण त्यांनीं तें सत्यसटोंत खरं करून दाखविलें. कलियुगांतील बालगंघवाच्या मनांत आलें असतें आणि त्यांनीं एक नादारीचा झज कोटीत हजर केला असतां, तर सल्यसट्रोंतले सावकारांचे लाखो रुपयांचे कज त्यांनीं अल्पावधीत स्वप्रवत्‌ करून सोडले असतें. बालगंधर्वांच्या या दिव्याला राजा श्रीयाळाची उपमा शोभेल असें वाटतें. राजा श्रीयाळानें दुःख गिळून आनंदी वृत्तीनेंच स्तरपुत्र अति्थांला अपण केला त्याप्रमाणंच घालगंधवानी शांत आणि आनंदी वत्तोनंच सावकारांचे स्वार्घांन ( स्वतः जन्म दिलेली ) गंधवे मंडळी केली. राजा श्रीयाळानं सपुत्र अतिथीपा्यांच गमावला, पण गमावण्याच्या पुण्याई- नेंच स्वपुत्र पुन्हां मिळविला. त्याप्रमाणें बालगंधर्वानीं आपल्या सावकारांपार्यी' स्वतः जन्म दिलेल्या गंघत्र मंडळीच्या मालकांचं स्वातंत्र्य गमावल-पण गमाव- ण्याच्या पुण्याईनेंच पुन्हां आपलें स्वातंत्र्य मिळावेल, (७६) नदी टटलरक?सॉसॅिनिसिशिशसिशिणिणीणापीणी?0ी?0१ण 000२0)? २?१?"ी20ी? १2” टीप--गंधवे मेडळीचे त्या वेळीं एकंदर ७१ सावकार होते म्हणतात. परंतु भे० लाड सोंलिसिटर यांच्या ताब्यांत गंधवव मंडळी गहाण ठेवून सवे सावकारांचे कजे बालगंधर्वांनां मे> लाड सॉलिसिटर यांच्या तर्फे नेमलेल्या के, दादासाहेब काटदरे यांच्या हस्ते व्याजासाहित पे न पे फेडून टाकल. लाडसाहेबांनीं बालगंधवांना ६ वर्षे इतके उत्तम वागवले कॉ, आपण क्रूणको आहोंत यार्चा कल्पना क्षणभरही बालगंधवाच्या मनाला शिवू दिली नाहीं. इतकच नव्हें तर, गंधवे मंडळाच्या रंगभूमीवर ऑर्गन व सारंग्या वगेरे मोल्यवान चाद्यांची साथ व त्याचप्रमाणें भारीभारी पगारांचे कलाकुशल साथिदार ठेवण्याचा अनुपम सुधारणा प्रथम या क्जफेडींच्या काळांतच मोठ्या थाटानें सुरू झाली, या क्जेफेंडीच्या काळांत हजारा रुपथे किंमतीचो भरजरी वक्ष गंधव-रंगभूमीवर बालगंधवाच्या होशी व सुधारणा प्रेय अशा मनानें जशीं पाहिजे तशी खरेदी करण्यांत आलीं. या कर्जफेडींच्य़ा दांघ काळांत बालगंघर्वांनी खाजगी खचाकरतां दरमहा १०००-१५०० रुपये पर्यंत उचल करावी,असें खुद्द के. दादासाहेब काट- द्रे यांच्या मुखानेंच मला कळलें. सुबणेदिन १९२८ साळ बालगंधर्वांच्या आयुष्यांतील अत्यंत अवणर्नाय अर्ख महत्त्वाचें होय | सुमार तान लाख रुपये कज ठव्याजासहित असलेल्या रकमेचा शेवटला हप्ता वऱ्हाड प्रांतांतील उमरावती मुक्कामाहून लाड सौलिटिपर यांना पाठविला आणि एकाएकी नटखवये गणपतराव बोडस यांना सांगलोहून व तारेने बोलावणे केलं, बोडस उमरावतीस आले. लागलीच बाल- गंधर्वांनीं त्यांना सांगितलें की, “ गणपतराव, तुम्ही आतां गंधवमंडळीत असावें अर्स मला वाटते. नटवर्य बोडसही सप्रेम अंतःकरणाने “ होय ” असें म्हणाले. ताबडतोब एक वर्षांचा करार खालील अरटावर झाला. नटवये बोडस यांना बाल- गंधवे यांच्या खास फायद्यांतून एका वर्षांचें पांच हजार ( ५००० ) रुपये द्याव- याचें | त्या वेळीं कोणी एका मित्राने बाळांधवास प्रश्न केला कौ, ' नटवर्य बोंडस गंधवे मंडळींत नसतांना तुम्ही स्वत:च्या हिमतीवर सुमारें तांन लाख रुपये फेड- "हेत ! तर मग आतां त्यांना ठेवण्यांत तुमचा हेतु काय ६ ! त्या वेळीं बालगंधवानी एकच बहुमोल उत्तर दिलें म्हणतात कां 'नटवर्य बोडस आपले वषाचे पांच हजार रुपये तें आपल्या नश्शीबानें व कतेबगारीने मिळवर्ताल, ते गंधवे मंडळीत आल्याने निदान वर्षांची पांच हजारांची तरी वाढ होणारच ! ! (७७) नना "0 -----:---:----110007 प“ तीन लाख रुपये बालगंधवीनीं सावकाराचे फेडणें ही गोष्ट बालगंधवोच्याच नव्हे-पण महाराष्ट्रनाट्यकलेच्या हातहासांत देखील अपूवच आहे. शिवाय नोकर नाहो, मालक नाहो, परतु मालकीच्या दर्ज्यांत श्री. बोडसांना गंधरवमेडळीत ठेऊन घेण्यांत व त्याबद्द्ल परस्पर श्री. बोडसांनाच पूणे मोठेपणा देण्यांत, मनाचा खुलेपणा प्रगट करण्यांत, बालगंधवांचे पूर्ण निगर्वा मन कसे आहे, हे सहजच. कळून आले. | नारायण--आश्रम ! बालगंधवे म्हणजे एक दिलदार बादशाहा असें कोणीकोणी त्यांना म्हणतात, स्वतःला कपडे करावयाचें ठरलें की, कुटुंबांतील सर्वांना सारखे करावयाचे हा विचार त्यांच्या डोळ्यासमोर तात्काळ दत्त म्हणून उभा असावयाचाच! त्वतःला ब त्याबरोबर निकटच्या सवांना कपडे करा, असें त्यांनीं म्हणावयाचे व लागलीच हजार, दोन हजार, रुपये किंमतीची ऑडर ईं महमदला अगर तशाच कोणातरी व्यापार्‍याला मिळावयाचीच ! एकाएका बेठकीला सातक्षेंसाडेसातझे रुपये किम- ताचे अत्तर सहज विकत घेणारे बालगंधवं कोणतीही ओंडर किरकोळ देतांना कोणात स्वप्नांत देखील दिसले नसल्यास नवल नाही ! बालगंधवं प्रथम किलोस्कर संगीत मंडळीतच रंगभूमीवर मोठ्या थाटाने आले| त्यामुळे किर्लोस्कर मंडळीतील जुन्या. माणसाबद्दल त्यांना एक प्रकास्चा [विलक्षण आपलेपणा वाटतो, हदी गोष्ट पुष्कळ माणसांना ठाऊक आहे. मिरज संस्थानांतील डॉइंग मास्तर गोविंद लक्ष्मण सोरटी हे एक बालगंधरवांचे अत्यंत आवडते असे सद्गृहस्थ आहेत ! श्रीयुत गोविंदराव सोरटी १८८५ ते ५८९० पर्यंत $लोंस्कर मंडळीत सोभद्र नाटकांत रुक्मिणीची भूमिका करित होत. नंतर ते अभ्यासानं उत्तम पॅटर झाले | श्री, सोरटी किलोस्कर्‌ मंडळींतले आहेंत व उत्तम कलावंत आहेत, एवढ्याच एका गो्टावर त्यांचेवर बाल- गंधवीचे आपलेपण!चे उत्तम प्रकारचें प्रेम बसले. त्यांतून ते उत्तम आर्टिस्ट | मग काय £ एके दिवशीं असा योग आलाच! कौ, श्रांयुत गोविदराव यांनी के. अण्णा- साहेब, भाऊराव, नाटेकर, भास्करबुवा बखले वगरे सव पूज्य विभूर्तीची तेलचित्रे तयार करून बालगंधर्वांची प्रेममरित ऑर्डर पुरा केली, श्रीयुत गोबिंद्राव सोंरटॉंनीं बालगंधव!च्या मनाप्रमाणे एक तेलाचेत्र तयार करून भाणून दावे कों, बालगेधवीनी ताबडतोब दुसर्‍या तेलचित्राची ओढंर द्यावयाचीच |! गोबिंद- राव सोरटॉनीं, भाऊराव, मोरोबा, इ. नटांना प्रत्यक्ष पाहिलं होतें ! म्हणून इतर (७८) वटसेक्षां.गोविंदराव सोरटांच प्रत्येक तेळचित्र अगदीं हुबेहब तयार करूं लागले या प्षोरटीच्या गुणाचा व मेहनतीचा फायदा सुमारे ५००० रुपये बालगंचवी 'च्याकडून त्यांना मिळाला, तेव्हां गोवेंद्राव सोरटींनीं पुणें येथें “ नारायण आश्रम ” या नांवाचे छोटेस बिल्डिंग बांधून त्या पांच हजार रुपयांचे एक कायमचेच स्मारक करून ठेवलें आहे असें म्हणावयास हरकत नाहो | ( बाल- गधवा्चे संपूणे नांव नारायण श्रीपाद राजहंस आहे. म्हणूनच “' नारायण आश्रम ? ह नांव सोरटींनां पुणें ग्रेथील नवीन बांधलेल्या स्वतःच्या इमा- रतास दि.) प्रेमळ अंतःकरणाच्या दोनतीन मौजा ! १९२९ सालीं गणपतराव बोडस, दादासाहेब परचुरे वगरे मंडळी पुणे मुक्षामी गंघई मंडळीतील बालगेधवाच्या बेठकीच्या रूममध्ये बसली होतो. इतक्यांत एक अत्तरवाला अत्तरे धऊन आला, शत्तराल! अत्तराचे नमुने दाखवून म्हणाला महाराज ! ये अत्तर तीस रुम्ये तोला | ये दस रुपये तोला ! कोनसा बी ल्यो !” इतक्यांत जवळच असलेले बोडस म्हणाले, “ देखो, किमत माफक बोलो, तो तुम्हारी बीक्री इवर आच्छो होगी, ” तेव्हां मध्येंच बालगंधवे मोठ्याने बोलले « गणपतराव, ही [कमत अगदा थाडा आहे. माझ्याजवळ अशीच अत्तर आहेंत पण ऐंशी ऐंशी रुपये तोळा पूर्वाच्या अत्तरवाल्यांना माझ्याकडून घेतले, बिचारा किंमत फारच थोडी सांगतो आहे असें म्हणून त्याच बेठकीला सुमारें साडेप्तातशे रुपयांची अत्तर त्याच अत्तरदाल्याकडून बालगंघवाना 1वंकत घेतला त्याच अत्तरवाल्याकहून एका वषात सुमार चार हजारांची अत्तरे बालगंघ- वार्या विकत घेतलीं, इतकेंच नव्हे तर सुमारे २-३ वर्षांत एकंदर दहा हजार रुपयांची अत्तरे बालगंधववीनीं खरेदी केली, असतें ऐकण्यांत आहे ! बिचारें कुत्रे मरेल ब्रें मरेल ! 4९२९ सालांत देंवीची साथ पुण्यांत बरांच होती. गंधव मंडळीच्या शेजार- याच बाड्यांत मुख्य नट वालावलकर यांचे कुटुंबास देवी आल्या होत्या, त्याच चेळी गंघबे मंडळीतील चारपांच कुत्र्यांपैकीं मोत्या नांवाच्या कुत्र्यास देवी उद्ध- अल्या होत्या, असे देवीडॉक्‍्टरचें मत होतें. अथात्‌ डॅक्‍्टरच्या सूचनेवरून मोत्या कुत्र्यास दरच्या दवाखान्यांत ठेवण्याचे ठरले, असे बालगंधवोस कळलें, तेव्हां एकदम कळवळून बालगंधवे म्हणाले ' अरे नका रे! त्या बिचार्‍या मोत्या ( ७९ ) कुत्र्याला दवाखान्यांत दूर नेऊ नका ! बिचारे फुत्रे मरेळ बरं मरेल ! तेथें कोण अरं त्याला घरासारखे जवपेल ? तर मोत्याला घरींच ठेवा आणि डॉक्टस्वी ट्रॉटमेंट अगदीं आपल्या जिव्हाळ्याच्या माणसासारखा ठेवा म्हणजे झाले |' बाल- गंघवांची आज्ञा होतांच, तशीच व्यवस्था मोत्याची ठेवण्यांत आली व बिचाःरा मोंत्या कुत्रा पूण बरा झाला ! माकडाच्या पायगुणानें सराजिर्नाच्या लग्नाचे जमल १९२९ साल--मुक्काम मिरज ! दरमहा सुमार॑ १५ ते ९० हजार रुपये गंधवे मंडळीस प्राप्ति होत होती ! या वळा नुकतेंच थिएटरमर्धांल एका नोकरानं एक माकड बाळगले होते, त्या माकडाबरोबर बालगंघे नेहमीं एक प्रकारे मोजेनें खेळत असत ! मिरजेचा मुक्काम तंपून गंधवे मंडळी मुद्दाम पुण्यास, गेघवे-कन्या सरोजिनी इचा विवाह डॉ० वाबळे यांच्याशी ठरला म्हणून, मोठ्या आनंदानें जाण्यास निघाली ! मिरज स्टेशनवर गाडी आली, मंडळीच्या रक्षव केलेल्या ढब्याजवळ बालगंधव सहज हिंडत हेत ! फस्टंक्रास, सॅकंड-क्वास व थडे-क्लासमध्यें जी जी मंडळीं बसावयाची ती ती मंडळा होती, त्याच डब्यांत मेंडळोंतील चार, पांच कुत्रीही एका नोकराजवळ होती. परंतु तें माकड कुठें बालगंघवांना दिसले नाहीं. तेव्हां मोठी एखादी गोष्ट चुकल्यासारखे वाढून बालगधवे एकदम मोठ्याने ओरडून व घाबरून एका नोकरास म्हणाल ' अरे ते माकड कुठ आहे: र तें माकड मिरजेखच एका मनुष्यास दिलें, असें नोकर म्हणाला, तेव्हां बालगंधव म्हणाले; “ झरे, हें काय बरें तुम्ही केले £ अरे, त्याच माकडाच्या पायगुणामुळें आमच्या मुलीचें ( सरोजिनीचे ) लभ ठरलें ना £ ते कांही नाहीं. आत्तांच्या आत्तां टांगा करून गांवांत जा आणि त्या माकडाला घेऊन या | ? बालगंधरवांची आशा होतांच नोकर गांवांतून त्या माकडास घेऊन आला व त्यासहित गंघवे मंडळीं पुण्यास आली ! । अज्ञातवास-दारुण प्रसंग ! सुमारे तीन लाख रुपये कजे फेडण्यास सहा वर्षे लागलो. कारण मंडळीच्या सुखसोई व गंधवं मंडळीचा बादशाही थाट किंचितही कमी करावयाचा नाहीं ही आलगेधवीची सदिच्छा ! व ती पूण करणारे लाड साहेब यांचेंसारख उदार मनाचे गृहस्थ सावकार. मग परमेश्वर तरी कां बरें तेथें उणें पडूं देल १ तरी पण सत्व- वरीक्षेचें अशा समया दारुण प्रसंग नायकांस यावयाचेच ! असा जगाचा पूर्व इते- _ (८०) हास पुढ चाळू रहाणारच, हा जणुं इंश्वरी संकेतच ! क्जफेडीच्या सहा वर्षांत गंधवे मंडळांच्या सव वत्तूवर देखरेख व मुखत्यारी ताबा के० दादा काटद्रे यांचें स्वार्धांन होता. या अवर्घांत एके दिवशी बालगंधवे यांच्या परवानगीने छटेजअधिकाऱ्यांनी कोण्या एका समारंभाकारतां भरजरी गालेच्या, लोड, बाज्याची पेटी, तबला वगेरे वस्तु चार घटका समारंभ साजरा करण्याकरितां दिल्या होत्या, त्या सवे वस्तु समारंभ संपल्यावर परत आल्या; तसेंच एके दिवशीं दिवसाचे मटक चालूं असतां कांहो जर्ररींच्या कामाकारतां बालगंधव यांच्या परवानगीने एका मनुष्याने तिकीटमास्तरकडन दहा रुपये घेतर्ले-वरील दोन्ही गोष्टी साध्या होत्या. परंतु कडक शिस्त चालविणाऱ्या के० दादा काटदरे यांना आवडल्या नाहींत. दादांनी सक्त ताकरोद त्या त्या नोकरांना दिलीं को, याउपर माझ्या झआाज्ञेवांचून असें कारभार करू नका ! ही गोष्ट बालगंघवं यांना समजली,. परंतु ते त्याबद्दल चकार शब्द बोलले नाहींत. पूर्ण कजे फिटतांच मे० लाड यांनी बालगंधर्वांचे ताब्यांत परत सव कारभार केला, त्या वेळो दादांना वाटलें को, झापल्या त्या वेळच्या कडक शिस्तीबद्दल गंधव नोकरीवरून आपल्याल] काढून टाकतील, पण तसें झालें नाही. उलट बालगंधव॑ एकाजवळ म्हणाले : दादांनी त्या बेळीं तशी कडक शिस्त ०विला, म्हणूनच सव कजे फिटले, बालगंघवानी दादांना मरेपयंत गंधवे मंडळीतच पेन्शन देऊन सुव्यवस्थित ठेवलें. धरील गोष्ट खुद्द दाद! काटद्रे यांच्या मुखानेंच मला ऐकावयास मिळाली, खाऊंद्या गरिबांना पेसे एके दिवशीं दादा काटदरे सांगू लागले, आमच्या नारायणरावाना मी एकदां विचारले, तुम्हा आपल्या अमक्या अमक्या कॅशिअरकडून इतके इतके घेळां इतके रुपये घेतलेत कां ६ तसेंच, तुम्ही इतके बेळां काल गार्डातून बाहेरून झालात कां £ तेव्हां नारायणराव एकदम फारच रागावले व म्हणाले, या प्रश्नाचा झर्थ मला समजला. त्या कॅशिअरनें कदाचित थोडे आधिक पैसे खर्ची घातले झसतील-असाच ना तुमचा संशय १ आणि थोडे पैसे खाद्रे असतील -असेच ना? या बाबतींत मला पुन्हा प्रश्न विचारू नका, खाले असतील तरी खाऊद्या गरी- बांना पैसे! मोठमोठ्यांच्या पद्रचे नोकर बिचारे पैसे खात असतात असे आपण ऐकतो | आणि त्या बिचार्‍यांना त्यामुळे समाधान होत असतें, तर कदाचित तसंच असेल तर मला त्यांत आनंदच आहे, क श्रोयत चिंतामण रामचंद्र दिवेकर, किलोस्कर मंडळी-तालाम मात्तर व नट. (८१) ् बिचारा उपाशी उठला वाटतं ! संबत्सरांतील एकूणएक एक “ सण संस्थानी थाटाने झाले पाहिजेत ! श्रीग- शपती उत्सव, दिवाळी, दसरा, शिमगा, श्रावणी सोमवार इत्यादि शुभ प्रसंगीं देवाची पूजा, त्याचप्रमाणे पक्काने,सव कांहीं पूणे थाटाचे गैधरवेमंडळींत न्हावयाचे. त्यावेळीं नोकरमंडळीखेरीज बाहेरील माणसे जेवणास पुष्कळ असावयाची ! केळीच्या पानावर दोन्ही बाजस भरगच्च भाज्या, चटण्याकोशींबिऱ्या असा- वयाच्या, त्याचप्रमाणे भारी भारी किंमतीचे सव पदाथ व्हावयाचे ! अशा- वेळीं कधीं कधीं पंगत उठल्यावर बालगंधव सव पंगतींतून पानें पहात फ्हात हिंडावयाचे व सर्व पान्नांवर खुपच टाकलें पाहिले म्हणजे त्यांच्या मनांस अःनंद व्हावयाचा ! आणि जर एखाद्या पानावर कांहां टाकलेले दिसे नसले का, ते वाढणारावर रागवावयाचे, 'अरे ! या ठिकाणीं जेवलेल्या माणसांना तुम्ही आम्रह केला नाहीं वाटते ! अरेरे | बिचारा लाजाळु माणूस आथिक कांहीं मागून न घेतां उपाशी उठला वाटतं १ गड्यापासून थेट मालकांपर्यंत एकच थाट जेवणाचा कै० अण्णासाहेब किलॉ- स्कर यांचा असे. त्यांच्या मार्गे किलोस्कर मंडळीत तंच वळण होत. तोच किंबहूना सवाहथाट बालगंधवं यांनीं आपल्या गंधव मंडळीत ठेवल! आहे. बोलक्या सिनेमामुळे नाटथसष्टी जर कांहीं काल थांबली तर पुढील पिढीला च्रील इातेहास नुसता मनोरंजक न वाटता खरोखरांच कोतुकाल्पद वाटल्या- त्रांचून र!हणार नाहीं ! खरं समाधान यांतच मला वाटतें. १९२८ डिसेंबरमध्ये नखव्य बोडस गंधवमंडळीत बालगधवोच्या खास बोला- चण्यावरून आले पण तेव्हांपासून गंधवे मंडळीच्या * हॉल ? मधील मालकीच्या गादीवर तालीम चालूं असतांना नेहमी गणपतराव बोडस बसलेले दिसावयाचे व बालगधवे हॉलमधील बेठकीकरता अंथरलेल्या मोठ्या सतरंजीवर इतर नटाप्रमाणें नेहमीं बसलेले दिसत अतत. ते पाहून कोंणी एकानं प्रश्न केला दां, हृ काय १ तुम्हा मालक ना ६ मग असे का £ गणपतराव “गादीवर ' आणि तुम्ही इतरांप्रमाणे नुसत्या बेट्कीवर कां बसतां ? ““ते मोठे आहेत, तेव्हां खर समाथान यांतच मठा वाटतं !'” अस उत्तर शांत सनान व झानदानें बालगंधर्वांनी दिले ! द (८२) 7-1 >--:::>::>----८४४४४५ पीर” 0७४० 0४000 0 "र एक भयकर सकट नाटक संपले प्रेक्षक घरोघर गेले, सुमार एक तासानें म्हणजे रात्रो ३ वाजतां काळोख्या रात्रीं रंग पुसून पुणें येथील किलॉस्कर थिएटरचे बाहेर बाल गधवे बाहेर एकटेच आले. रस्त्यावर एकच टांगा उभा होता, त्यांत बालगधव बसले, टांग्या- वाल्याने टांगा भलत्याच रस्त्याला भरघांव फेकला. ''अरे, आमचं घर या बाजूला नाहीं ” असे बालगेधवे मोठमोठथानें ओरडून सांगत होते तरी तांगेवाला झापल्या घोड्याला सारखे जोरजोराने चाबुक मारून घोडा भरधाव पळवीत होता.. तेव्हां अथातच बालगंधर्व फारच घाबरले आणि कांनी धावत्या टांग्यांतून एक- दम रस्त्यावर उडी टाकली व तांत्र वेगानें पळत पळत गंधवमंडळांचें घर गाठलें ब॒ घरां जागं असलेल्य! मंडळीस घडलेली भयंकर संकटाची हकीगत सांगितली. त्यावेळो त्यांच्या हातांत एक सुंदर मोल्यवान सोन्याचे रिस्टबांच होते, व बोटांत एक हिऱ्याची मोल्यवान आंगठा होती. नटसम्राट बालगंधवांचे वर्राल आयुष्यांतील एक भर्यकर संकट परमश्वरकृपेंनं टळलं,असं मंडळींना वाटलें. तेव्हां पासून बालगंघवीच्या बरोबर बहुधा तळेगांवकर नांवाचे गृहस्थ असतात, असें एके दिवशीं बोलतां बोलतां वर्राल हकीगत सांगत असतां दादा काटद्रे म्हणाले. बालगंधवांची रंगभामे महाष्टार्ताल सव नाटक्रमंडळ्यांपेक्षां आपल्या रंगभर्मावर प्रत्येक गोष्ट श्रेष्ठ दिसावी, हा महत्त्वाकांक्षा बालगंधवाचची जबर ! गंधव मंडळांचे नवं नाटक रंग- भमीावर यावयाच म्हणजे त्यांत।ल प्रत्येक गोष्ट नवी पाहिजेच ! भरजरी अंगरखे भरजरी शालू, भरजरी गालीचे, भरजरी लोड, वगरे सव कांहो खऱ्या जर्राचेव मोल्यवान पाहिजेत, या दृष्टीनें खरेदी करावयाचा, द्रौपदी नाटकांताल भरजरी गालिचा १५००० रुपये किंमतीचा आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे पडदे, सान सवे कांहां नव्या नाटकांत नवीनच पाहिजेत ! गडकर्रल्ट्रातादेनप्रसंगीं बाल- गंधव अध्यक्ष होते. त्या वेळो बोलतांना बालगंधर्व म्हणाले “आम्हांला प्रत्येक नवीन नाटक रंगभर्मावर आणावयाचे म्हणजे बारा तेरा हजार रुपये खच येतो. ” द्रौपदी, स्वयंवर, नंदकुमार, ६० पौराणिक नाटकांना तर दौर्डादुपटांनें खर्च केला भाहे, असे खुद्द दादा काटद्रेच म्हणाल. प्रेक्षकही दिप्न जातात, व सवतो मुखी धन्य धन्य बालगंधब, धन्य त्यांची अवाढव्य खर्च करण्याची छाती, असेंच जिकडे तिकडे ऐकावयास मिळतें. आंगेन व सारंम्याची साथ मराठी रंगभूमीवर (८३४) प्रथम बालगंधवांनांच सुरू केलो. सार्थांची मुख्य ओगन २५०० सशूपवे किंमतीची पाहिजे. साथीदारही दरमहा १००--१०० रुपयांचे डबल ट्िबिल व गुणांत सवश्रेष्ठ असे बालगंधर्वार्नांच ठेवावेत. सार्थादारांची मिजास बालगंघवो- नींच अत्यंत खच सोसून परंतु कोतुकान ठेवावी, १००-१००--१५०-१५० दर- मह्ाच्या नटांना भर पगाराची सहासहा महिने, वर्षं वषे रजा बालगंधवार्नाच, आजारीपणामुळे का होईना पण द्यावी.नटवयं बोडसारखे नट द्रमहा५००-५००रुपये देऊन बालगंधघर्वांनींच आपली रंगभूमि शोभाविण्याकरतां ठेवावेत. संत कान्हुपात्रा नाटकांर्ताल श्रीविट्टलाच्या देवळाचा श्रीक्षेत्र पंढरपुरासारखा हुबेहुब सान करण्या- करतां सातसाडेसात हजार रुपये बालगंधवीनींच खर्च करावेत. केवढी त्यांची छाती; प्रो. विनायकराव पटवर्धन, मास्तर कृष्णराव, रानडे, वालवलकर, भांडार- कर, इ० गुणसंपन्न नटांना आपल्या रंगभूमीवरून वर्षोनवर्षे हळू न देण्याचे चातुर्य, गुणप्राहकता, प्रेमळपणा इ० गुण बालगंधवोच्या ठिकाणींच प्रामुख्यानें वास करीत आहेत,असें अनुमान काढण्यास हरकत नाहीं.विधिलिखित नाटकांतील पुरुषपार्टाचे खास रेशमी शर्ट प्रत्येकी २५-२५ रुपयांचा पाहून एकानें बालगंघवाना प्रश्न केला, को, बंद कीलरच्या शेरवानीच्या आतले शर्ट इतके भारी कशाला हवेत ! त्यावर बालगंधर्वांनी उत्तर दिलं,“*अहो खऱ्या भरजरीच्या हजारो रुपये किंमतीच्या शेरवानी- आंत---मांजरपाटाचा का शर्ट आमच्या नटांना घालावयास द्यावयाचा !” बालगंधर्वांच्या गंधवव मंडळीची रंगभूमी ज्यांनीं ज्यांनी पाहिली, त्यांना वरील सवं गोष्टी तंतोतंत पटणारच ! टिकाकारांच्या टीकेचें सार ! बालगंघव!च्या निरानेराळ्या भूमिका सर्गातांत व अभिनयांत किती उत्कृष्ट चठतात, अथवा दोन्हीही कलेत सर्व भामिका किती उच्च स्थानास जाऊन पोचल्या आहेत, याचें वर्णन करावें तितक थोडंच आहे व या गोष्टींचे वणेन करावयाची जरूरहो नाहीं, कारण धनिक व रसिक प्रेक्षकांच्या दरखेळास होणाऱ्या चिकार गर्दावरूनच सहज लक्षांत येण्यासारखे आहे. कोणी लेक्षक म्हणतो, बालगंधर्वाची शोकरसार्चा सिंधुची भूमिका कलेच्या दृष्टीनं अत्युच्च शिखरावर जाऊन पोंचलों आहे. कोणी लेखक म्हणतो: शुंगार- रसाचे काम बालगंधवांचे फारच उत्कृष्ट होतें. सारांश,सव लेखकांचे बालगंधर्वांच्या सवे भूमिकेसंबधानें सवे ळेख वाचळे व ल्यांतठा एक एक चांगुळपणा एके (८४) नव "२८५८०४५ ककी णाची टी ठिकाणीं जमवला कीं, सवंच भूमिका गायनांत, अमिनयांत व नेर्सागक रूपसुंद रतेमुळे व मधुर आवाजामुळ उत्तम होतात असें ठरतें. शरवर्टी श्रेष्ठ कोण ! १९२१ ते १९३० पर्यंत गंधव मंडळीस वार्षिक उत्पन्न दांड पावणेदोन लाख रुपये होतात, असं एक्का मासिकांत प्रसिद्ध झाले होते. त्यावरून कित्येक प्रेक्षक म्हणतात, भपकेदार व उष्ब सीनसीनरीमुळें इतकं उत्पन्न होतें ! कोणी म्हणतात, भरजरी व खऱया अद्या मोल्यवान वल्लांना लोक भलतात. कोणी म्हणतात बाल- गंघवांचे नाटककारच श्रेष्ठ व कसलेले आहेत. कोणी म्हणतात महाष्टांताल सुप्रसिद्ध गायक व सुप्रसिद्ध अभिनयकुझळ असे नट, ढबल, ट्रबल गंधव रंगभूमीवर आहेत |! कोणी म्हणतात इतर रंगभमीपेक्षां लाइटच अधिक पावरचा असतो ! कोणी म्हणतात, भारी भारी किंमतीच्या औआगन, सारंग्या, तबले इ. वाद्य असून साथ करणारेच नामांकित विद्वान आहेत ! वरील सव गोष्टा अक्षरा: खऱ्या आहेत. परंतु १९२९ सालीं उमरावतीहून बालगंधवे मुंबइस गेले होते, त्यांची ज्येष्ट कन्या त्या वेळी दोषी तापाने अत्यवस्थ होती, ( नंतर ती त्याच तापांत खगवासी झाली. ) त्यांच्या प्थातू सुमारे आठ नाटक झाली, त्या सव नाटकांस सुमार ४०० रुपये झाले. म्हणजे प्रत्येक खेळास ३०० रुपये भेव्ह्रेज पडला, परंतु ,जालगधर्व ज्या दिवशीं उमरावतीस आले त्या नवव्या नाटकास सुमार २२०० रुपये झालं म्हणतात ! यावरून बाल- गघवांचें गाणें, अभिनय व ख्पोंदरये लोकांना अधिक प्रिय होत असावें अस अनुमान कोंणी काढतात, तर कोंगी म्हणतात बालगंघवाची पूवपुण्याई व परमे- श्वराची कृपाच सर्वात श्रेष्ठ आहे हेंच खरें ' सवाई-थाट ! बालगंधर्वांनी गंधव मंडळीचा थाट कांहीकांही बाबतींत ॥किर्लास्कर मंडळीच्या सवाईनें ठेवल] असें दिसून येतें. नाटकाच्या दिवशीं नटांना दुध, वहा, कॉफी, सोडा, लेमन, कंपनीच्या खर्चाने मिळतें. दररोजचे जेवण सरदार्रा थाटाचे असून जेवणानंतर सवे मंडळीस, पान, सुपारी, तंबाखु इ. वस्तु कंपनीच्या खर्चानेंच मिळतात प्रवासाचा थाट औरच ! बालगंघव फॅमिला फस्ट छासमध्ये तर फनञास रुपये पगारावरोल सर्वे नोकर सेंकड क्लासमध्ये. बाको सर्व थर्डकासमध्ये. प्रवासाचे वेळो फराळ म्हणजे जणु दिवार्ळांच ! सुमारें १०० छोटी ताटे, वाय्या (८५ ) जाणणारा व फुलपात्रीं प्रवासाचे वेळीं स्पेशल, सत्र नोकरमंडळाच सोयीसाठी, मुंबई ते गोवा स्पेशल बोट गंघवमंडळाने गंधवमंडळीकरितां केली होती. ही १९३९ सालची गोष्ट, अलीकडे कित्येक वर्षे दरमहा श्रीतत्यनारायणाच्या पुजेचा. थाट व पक्काज्ञाचें जेवण प्रत्येक गांवचे गंघवाचे इष्टमित्र सुद्धा सांगू शकतील ! यवतमाळहून भाज्या- खरेद्वीस उमरावतीस नेहमी बाजार मास्तर जायचा. नाटकाचे दिवशीं शेकडोशे लोक चहा पिऊन तृप्त व्हावयाचे ! उन्हाळ्यांत ददजारो प्रेक्षकांकरितां अनेक माठ ठेऊन थंड पाणी, गुजराथी पाणीवाले स्पेशल ठेवणे, वेगरे सर्वच थाट सवाई खरा | किर्लॉस्कर मंडळींत देर्खांल दररोजच जेवण गड्यापासून मालकापर्यंत गंधवे- मंडळींप्रमा्णे होदेच ! पुष्कळ वर्षे म्हणजे सुमार १९१० पर्यंत प्रवासाचे वेळी सेकंड क्लास होता. चालताबालता कॅटलाग ! सुमार १९०७ साला जमर्नांच्या “ बेका * नांवाच्या प्रामाफोन कंपनीने प्रथम बालगंघरवाची सोभद्र, मूकनायक, शांकुतल, ६. नाटकांतील पदे घेतलीं, त्यापूर्व' एकाहा नटाची गाणी प्रामोफोनमध्ये नव्हता म्हणतात. त्या वेळो ग्रामोफोन गान. श्रेय रसिकान घेतला को, वालगंधवाचें गाणें असलेल्या प्लेटी पाहिजेतच-अशी जबर आवड लोकांमध्यें पतरली होती. बालगंधवाचे गाणें कोठें विकत मिळतें १ तर म्हणणे ' बेका ? नांवाच्या प्रामोफोन कंपनींत ! त्या वेळां तरा बेका कंपनीचा चाळताबोंलता कॅटलॉग म्हणजे ' बालगंधव ' जणुं अश्नी म्हण पछली होती म्हणतात. मुंबईच्या कापडबाजारांत फंरानेबल भरजरी अगर रेशमी अन्य प्रकास्या नवा नवा माल आला कीं, कांह व्यापार्‍यांची खात्री की, बालगंधव या उश्च व नब्या नव्या डिझाइनचें आपले पहिले गिऱ्हाईक बरं. तो मोल्यवान कपडा बालगंधर्वांच्या अंगावर उच्च उच्च भूमिकेच्या वेळीं गंघव रंगभूमीवर, बडया, बड्या £क्षकांनीं पाहिला को, बडया बडया ज्रियांच्याकहून त्या मोल्यवान बक्षांना मागणी त्या व्यापार्‍याचें तें दुकान हुढकोत यावयाचीच ! अशी बोळवा ऐकण्यांत येते की बालगंघर्वांचे फोटो नाह्वांत असें रातैकांचे महाराष्ट्रांत घर नाही, असं श्री. कमतनुरकर २४ व्या नाठ्यसमलनप्रसगी आपल्या भाषणांत बोलले ! बंगेरे सर्व गोटीवरून पहातां बालगंधर्व म्हणजे एक चाळता बोलता ' कॅटलाग "न आहे. असे पुष्कळ लोकांच्या तोहून ऐकावयास मिळतं तं खर वाटतं ' (८६) मुलांच्या नाटकमंढळ्या अस्रूं नयेत पण असाव्या. बालगंधवं अध्यक्षपदावरून पुणें मुक्कामी (१९२९ साला) बोलले, कीं मुलांच्या नाटकमडळ्या असू नयेत ! किर्लोस्कर मंडळींत ज्या वेळीं मी मूल म्हणून होता त्यावेळची बहुतेक मुलें तरुण व प्रोढ वयात उत्तम स्थितींत मला दिसली, त्याचे कारण किर्लोस्कर मंडळींत त्यावेळीं मुलांनी कांहोंतरी विशेष करावे अशा तऱ्हेचे शिक्षण व ब्यवस्था त्या वेळच्या चालकांनी आपलेपणाने ठेवली होती. बालगंधवाचे बोलणें त्या वेळीं मुलांच्या नाटकमंडळ्यांना नावडते झाल्यास नवल नाहीं. पण अरुणोदय सं. मंडळाची व्यवस्था प्रत्यक्ष पाहून बालगंधवं हुबळी येथं भाषण करतांना जाहीरपणें बोलले कीं, तें माझें मत बदलले !यावरून एकच ठरतें कॉ, बालगंधर्वांच्या मनाला पटले कां ते आपलें मत परत घेतात ! तसें करण्यांत अपमान मानीत नाहांत ! किर्लोस्कर मेडळींतील एंके काळची मुले म्हणजेच अलिकडचे नटवर्य बोडस, नटवये गोर, गुंडोपंत वालावलकर (म्युझीक डायरेक्टर कोल्हापूर सिनेटोन) गणपतबुवा पुरोहित (मुंबई) राजारामबापू पुरोहित, यशवंत सं. मंडळींतील नट व हृ्लीं प्र. ]फि. कंपनीर्ताल आंगेन मास्तर केट बाजुराव गाडे किर्लोस्कर व सिनेमांतील प्रसिद्द नट, आठवले, मास्टर दिना- नाथ, व कोल्हापुरे, बलबंत कंपनीचे मालक ( कोल्हापुरे ह्ी किर्लोस्कर मं. चे मालक आहेत ) के० रघुनाथराव गोखले ( सामाजिक मं. मालक ) श्री. लोढे ग, ना. मं, मुख्य नट प्रस्तुत लेखक, अन्तोबा करंदीकर य. सं. मं, अशी किती तरी त्या वेळची मुलें हृ्टी नांवे सांगण्यासारखी बालगंधव!च्या डोळ्या- समोर भाषण करतांना उभी राहिलां असतील, सारांश, मुलांनी मोठेपणी शक्‍य तेवढे विशेष कांहींतरी नांव निघण्यासारखें करावें व लमे वगेरे करून उत्तम आयुष्य घालवावे, हाच बालगंधवांची नाटक मंडळीच्या मुलांच्या बद्दल ख्रादिच्छा असणार ! एऐकावे ते औरच! गंधवं मंडळींतील नट मास्तर कृष्णराव एकदां आजारी होते. सुमारें ९ माहिने ते माथेरान येथें हवा पालटण्यास गेले होते त्यावेळां भरपगारी त्यांना रजा मिळाली होती. पंढरपूरकरबुवा असेच कित्येक महिने भरपगारी रजेवर हवा पालटण्यास गेले होते. पंढरपुरकरखुवांना तर शेंबटच्या त्यांच्या वेडाच्या आजारांत १५० झ्पये त्यांचा दरमहा कांही महिने म्हणजे त्यांच्या अंतकालापर्यंत चाळच होता म्हणे ! ->--4- -2 फसन-नपनद-ा पपा टापा साटा ण णा प (८७) काला ाॅॅबशऑबशऑऑबऑबशशशगशशाशधाशाििग॒ा्म्ा्॒ााजजजजजज््््न्््ववकझ.इअअाकडयाडालडाडवककडकडाळय थिटे पेन्टरना तर वाईस दरमहा १०० रुपये ते खोकल्यांतून बरें होईपर्यंत कांहीं महिने मनिआडंरांने काम चाळू नसतां मिळत होते. मे० महबुबखान गुरूंना तर कित्येक वर्षे बालगंधवानीं ठेऊन घेतलेले आहे; पण त्यांना ते मागतील तितके . रुपये त्यांना वाटेल तेव्हां देतात हंहा एक अपूर्वच ! एकदां एक नाचमास्तर दरमहा १3०० रुपये ठरवून ठेवला त्याचबरोबर दोन माणते होतीं, त्याला कोठीतून चाटेल त्या वस्तू घेऊन इच्छेप्रमाणे करून खाण्यास परवानगी. मोज ही काँ, आलगंधवं स्वतः मेनकेच्या भूमीकेकरतां वयाच्या ४२ व्या वर्षी नाच शिकणार होते. परंतु ज्या दिवशीं शिकण्यास मुहुर्त १५ मिनेटें केला तेवढांच वेळ सुमार ७-८ महिन्यांत बालगंधर्व स्वतः शिकले ! पण त्या नाचमास्तरला प्रवासाचे चेळां सेकंडळास व त्याचीं दोन माणसें थड क्लासमध्ये बसत असत, शिवाय दर- महा १०० रुपये त्यास सतत ७-८ महिने मिळत होतेच ! अश्या किती तरी गोष्टी ! लिहाब्या तितक्‍या थोड्याच ! बालगंधव पूरवजन्मींचे कोणी बॅरी शापित योर्गा असावे, असें पूर्वी एका लेखकानें म्हटलं तेंच खरं अमावे ' रत्नाची खाण ! नेरानराळ्या संत्येळा एक लाखाहून अधिक रक्कम गंधव मंडळीने दिली ही गोष्ट जगजाहीर आहे. अलीकडे कित्येक वर्षे आठवच्यांतून तीन नाटकं करावयाची असे त्यानीं ठरावेळे, कारण ज्यास्त मेहनरतांमुळे, वयमानामुळे,आवाज असतो, पण त्याच खेळापैको के० गडकरी व कै० देंवल यांच्या स्मारकांकरतां खर्चाकरतां पे देखील न घेतां त्यांनी स्वयंवर व एकचप्याला असे दोन्हीही मुख्य खळ १९२२ सालीं दिले | यवतमाळ येथें एका आंधळ्या भिकाऱ्यास त्याच्या बरोबरच्या मुलांसह उत्तम जवण घालून २५ रुपये सहज दिलें | द्रमहा दहा रुपये पगारदार भुंगे ह्यांचे दुखरे दांत काढण्याकरतां व त्यास एकदां कॉलरा झाला होता, त्यांस बर॑ करण्याकरतां शेंदीडशें रुपये त्याची हकार्कांची स्थित जाणून दयाळूपणें सहज दिलें ! किली स्कर मंडळांत!ल पेंटर जुने नोकर गंघधवेमडळीत होते. ते थकले आहेत,त्यांच्यामागे झुलाबाळांचा ख्चे आहे, हं जाणून कित्येक वर्षे कांहॉ. काम नसतांना जेवण- चाळून भर पगारी गंबव मंडळात त्यांच्या अंतकालपर्येत त्यांना ठेवून घेतल होतें . ० पंढरपूरकर बुवा ( मुख्य नट )ब के० पेठकर ( मुख्य नट) यांच्या कुटुंबासही पोटगी बसव वर्षे चालूं होती; त्वतःच्या जांवयास बीस हजार हुप सुमारास (विलक्षण थाटानें केलें, त्या वेळीं संस्थानिक, सरदार व पुरणे शहरांतील मोठमोठे लोक आले होते. त्यावेळच्या अहेराचें प्रदशन लम्नमंडपांत पहाण्याख लोकांच्या झुंडीच्या झुंडी ग्रेत होत्या ! मोठ्यांचे सर्वच मोठें ! खरा गुरु कोण! बालगंधर्व किर्लास्कर मंडळांत १९०५-६ सालीं आले. त्यापूर्वी त्यांना कमान्य टिळक यांनीं बालगंधव हो. पदवी दिली; त्या वेळचे त्यांचें तें गार्णे . महबुबखान यांचेपासून ते शिकलेले होते असें अनुमान निघते, कारण जळगांव येथें त्यांचेच जवळ ते प्रथम गाणें शिकत होते. केलोस्कर मंडळोंत आल्यावर के. देवल यांचेकडून फक्त शेकुतलेचेंच काम त्यांना शिकण्यास मिळालं, कारण बाल- गेधवे किर्लोस्कर मंडळोस लाभले, त्यानंतर सुमारे १-२ महिन्यांतच किलोस्कर मंडळांचा व के, देवल यांचा सबंध कायमचाच तुटला. त्यानंतर के. देवल यांनीं आमरण किर्लास्कर मंडळींत पाऊल ठेवलं नाह, त्या वेळां गणपतराव बोडस नुकतेच किर्लास्कर मंडळीच्या रंगभूमीवर शकारप्रतोद, *रगी ( गुप्तमंजूष ) इ. कामामुळे चमकत होते. तरी पण गणपतराव देवलांचे पत्नशेष्य होत. त्यांचे जवळ कांह कांही भूमिक्रा बालगंघवे शिकत होते असें लेखकांस आठवते. माना- पमान, विद्याहरण, इ. नाटके श्री. कू. प्र. खाडिलकर यांनो शिकावेलीं, अथोत्‌ तेही बालगंधवाचे गुरुच ! के. भास्करुवा व श्रा. टेंबे हेही माजे गुरु आहेत असें बालगधवे स्वतःच म्हणतात! बोडस गुरु आहेत असेंही स्वतःच म्हणतात ! गंधव मंडळी सुरू झाल्याबरोबर बोडसच तालीममास्तर होते. नंतर के, देवळ हे मृच्छकटिक व संशयकदट्रोळ शिकवण्यास आले. अपत्यक्ष गुरु. लेखकास ।केलोस्कर मंडळांत रहाण्याचा योग १८९६ ते १९१५ पर्यंत होता. १९११ सालीं एक वषभर जमसिं्डा संस्थानांत स्टेट फोटोप्राफर म्हणून खास श्रोमंत परशरामभाऊ पटवधन ( अधिपती ) यांच्या कुपेनेंच आला होता; परंतु आपले- पणाच्या बोलावण्यावरून लेखकास पुन्हा किलॉस्कर मंडळात जाण्याचा योग आला, तेव्हां लखकास खास सव कांद्दी गोटी सहज पहावयास मिळाल्या. त्यावरून असें वाटतें कॉ, बालगंधवे किलॉस्कर मंडळींत आल्यापासून कित्येक वर्षे प्रामोफोन फारच ऐकत होते व सिनेमाही फारच पहात होते. तेव्हां त्यांच्या अभिनयांत ले मे (८९ ) व गाष्यांत नकळत सिनेमा व ग्रामोफोन वगेरबा समावेश झाला असावा असें वाटतं ! वरील सब गोष्टी खऱ्या जरी असल्या तरा बालगंधवीचे गाणे व अभिनय महा- राष्ट्राच्या रंगभूमावर सतत सुमारं ३० वर्षे अब्याहत जें लोकप्रिय झाले आहे, त्याचें मुख्य कारण हच असावें को, बालगंधर्वांनां प्रत्येक प्रवेशाला नवी नवी व प्रक्षकांचं मन आकषण करणारा भारी भारी व्ले नेसण्याची जशी होस आहे, त्याचप्रमाणें प्रत्येक नाटक पुन्ह! रंगभमीवर चाळू झालं कॉ त्यांचें गाणं व आमे- नयही पुष्कळसा नवा नवा व उन्न आहे असेंच प्रेक्षकांना वाटाबें. हो होस व उत्साह बालगंधर्वोचे ठायी प्रबळ खरा ! म्हणूनच सतत ३० वर्षे महाराष्र रंगभूमीवस्वा त्यांचा पाहिला नंबर कोणीही नट हरण करू शकल! नार्ही ! नवा नवा अभिनय नर्वे नवें गाणें स्वतःच्या ठिकाणीं नित्य सांठवण्याकरितां त्यांनीं खरोखरीच खड- तर तपश्चर्या केली आहे. तेव्हां, कुठें नटसम्राट बालगंघवे या पदास महाराष्ट्रांतील बहुजन रसिकांच्या! दष्टीने ते पोचले ! तेव्हां बालगंघवांचा खरा गुरु म्हणजे त्यांना नित्य जागे करणारी त्याची मनोदेबता च असावी अस वाटत. नरांची प्रभावळ कां विसकटली नाहीं ! १९२९ सालीं गंघव मंडळीत राहण्याचा योग लेखकांस आला होता. नटांचा संच डबल, ट्िबिळ त्यामुळे भामिका ज्याला जी पाहिजे ती 'मेळणें अशक्य, कारण मंडळीत, अमुक नटाचें काम योग्य होत आहे, हें पारखूनच स्वतः च्या भॉवतालची प्रभावळ ' बालगंघवांनीं मोठ्या चातुर्याने व स्थिर मनान तयार केला होती. ' बडोदे मुक्कामी श्री. मांडारकर आजारी असल्यामुळे “ विषि- लिखित ?' नाटकांर्ताल त्यांचं “ सहंदेवाचे ?” कॉमिक काम करण्याचा एकाएकी चॅन्स मला आला. त्यानंतर जळगांव येथेही तोच चन्स आला. नंतर पुणें मुकामी नटवय बोडस यांना एकाएका मृच्छकाटक नाटकाचे वेळी ताप आला, त्यांनीं घरूनच रात्रों ८ वाजतां खेळाचे दिवशी विट्टी पाठवून कळविलें तेब्हां बालगंघवे मला एकदम पाहून म्हणाले आज तुम्हा. शकाराचे काम करा तुम्ही शिवराज ब यशवंत मंडळींत शकाराचे काम केलें भाहे होय ना १ मी होय म्हणतांच रंगण्यास बसा म्हणून सांगितले ! लागलीच दादासाहेब राजहंस (९०) खवळच होते, त्यांना म्हणाले 'अःज आपले पांडोबा शकाराच काम करणार आहेत, तर आईसाहेंब यांनाही या म्हणावे.' ते काम मी सतत १४१५ वर्षे रंगभू्भावर शिवराज व यशवंत वगरे मंडळींत केलें असल्यामुळें जेथल्या तेथें साहजिकच झालं, दुसरं दिवशी बालगंधव कांहीं मित्रांजवळ म्हणाले ' काल पांडोबांनीं शकाराचे काम आमच्या किलॉस्कर मंडळीच्या धर्तीवर अगदीं बोड साच्या धतीवर कल !' पण चमत्कार असा कां, मी जरा गघव मंडळींत, शकार सहदेव, विकंठ इत्यादि हत्यरसाच्या भमिका केल्या, त्या भामिका माझे स- भूमीदर चाळू असतांना बाळगंधवेदह्दी सप्रेम आनेदोत मुद्रेनं वेळोवेळी प्रेक्षकां- अरोबर हंसत होते. तरी त्या भमिका अगर तशा कांहीं कायम मिळतील ही कल्पना च्यथे, बालगंधवाचे कायम वागणुकीत कोतक करण्यासारखी एक गोष अपूर्व आहे.ती हो की, त्यांच्या भोंदताळची प्रभावळ काडीमात्रह, त्यांनीं हलं दिली नाही. ' बालगंधव * रंगमूमीवर असले कां, प्रेक्षक खुष ! हजार दाडहजार उत्पन्न ज्या ज्या नाटकास व्हावयाचं ते होणारच ! इतर पात्राची बदलाबदल झालीं तरी उत्पन्नाचे लेव्हळ तेच ! बालगंधवं जर रंगभमीवर आजारीपणामुळें नसलें तर स्या दिवशोंचे उत्पन्न कल्पनातीत पडावयाचे ! इतकेंच नाहीं तर बालगंघवीचा आवाज बसला तर तो दुरूस्त होण्याकारेतां माहिना महिना सुट्री, दहा पंधरा हजार रुपये नुकसान सोसून त्यांनीं गंघवं मंडळीचा २०-२१ वषांच्या अवधींत ३-४ वेळा दिली आहे. परंतु ' मी ' आहे म्हणून गंधवे मंडळी सवंश्रेष्ठ आहे आमका नट नसतांना अमक्यानीं काम बरे किवां चांगले केले व पहिल्या नटापेक्षां कमी पगारांत तो. आपले कंपनीत राहाल | असल्य! भलत्या , धुद्क मोहावर किंवा अहपणाच्या जोरावर बालगंधर्वांनी आपला जुनी कसलेली नटांची प्रभाबळ काडी- 'स्रात्र सहसा हलूं दिळी नाहो, ही एकच गोष्ट नाठ्यकलेच्या इतिहासांत उदार अणार्चा, चातुयाची आणि पूर्ण निगरवीपणाची आहे. महाराष्ट्र रंगभामि आणि इंग्लंडची रंगभामे बालगंघवं प्रथम १९०५ साला सव्रेष्ठ किलास्कर मंडळीत आले, त्या वेळां त्यांच्या समागमानं किलोस्कर मंडळीत एकदम नवतेज चमकू लागलं, त्यावेळे- 'पर्यंत के, भाऊरावांच्या संगीताचा सांप्रदाय महाराष्ट्र रंगभूमीवर सवंत्र पसरळा होता. परंतु बालगंधवांचें पाऊल रंगभूमीवर प्रथम पडल्यापासून महाराष्ट्र रंग- भूमीवर जिकडे तिकडे बालगंधवंयुग सुरूं झ्लाळे अशी बोलवा ऐकू येऊ लागली, (९१) बालगंधवांन] ज्या वेळीं गेधवे नाटक मंडळी सुरूं करणें भाग पडलें त्या वेळेपासून आजतागायत महाराष्ट्र रंगभूमीचा त्यांतल्या त्यांत संगीत रंगभुमीचा सवत्रेष्ठपणा बालगंधवाच्या गंधवे मंडळीस लाभला, बालगंधवे किलोस्कर मंडळीतून निघाले तरी के० अण्णासाहेब किलोस्कर भाऊराव कोल्हटकर, मोराबा वाघुलीकर, बाळ- कोंबा नाटेकर, नानासाहेब जोगळेकर इ० नटांना ते देवासमान लेखतात, त्यांच्या तसबिरचि पूजन गंधवेमंडळात नित्य होत असते. गंघवे मंडळींचं मुख्य देवत श्री शकर---आणि दुसरें देवत म्हणजे के. आण्णासाहेब किर्लोस्कर. गंधर्व मेडळीच रंगभुमीवर श्री. टेबे, श्री, बोडस, श्री, पटवधघेननबुवा, श्री, वालावलकर, श्री, मास्तर कृष्णराव, श्री, रानडे, श्री, भांडारकर, श्री. अभ्यंकर, त्याचप्रमाणें वेः० केटकर, क. पंढरपुरकरबुवा वंगेरे नट अत्यंत तेजानें चमकले ही गोष्ट महाराष्ट्र, कनाटक, मध्यप्रांत, बऱहाड, गोवाप्रांत इ० प्रांतांतील लाखां लोकांन! मार्हांत झाहेत. बालगंघर्वानी सुमारे तास वर्षे महाराष्र रंगभूमीची सेंवा। केली. आठवड्यातून तीन नाटके असें जरी ढोबळ प्रमाण धरलें तरी एक वर्षांत सुमारे १५० नाटक होतात. तास वर्षांत १८०० नाटके होतात. कॉंग्रेस, प्रदर्शन किंबा ज्या ज्या संस्थानामध्ये गंघव मंडळी जाते.त्या त्या संस्थानांत सरकारी नाटके बहधा अधिक करण्याची वहिवाट लक्षांत घेतली तर एकंदर सव भमिका बालगंघवांच्या ३० वषात सुमार ५००० झाल्या असें अनुमान निघतें.इतक्या वेळां भूमिका पाहत असतां बालगंधवे महाराष्ट्र रंगभूमीवर आज तागायत पहिलेच राहिले हो गोष्ट खरोखरीच अपूर्व खरी ! गंधवव नाटक मंडळीचे नाटककार म्हणजे त्यांचे नाटक सक्सेस होवो अगर फेल्युअर होवो, प्रत्येकास प्रत्येका नाटकाबद्दह ३०० ० रुपये दिलेच पाहिजेत ! कारण ते गंधवे मंडळीचे नाटककार आहेत व गंधव मंडळी त्यांस किंमत देत. आहे असें बालगंधवांचे ठाम मत आहे, अद दादा काटदरे मोठ्या आमेमानानं म्हणाव- याचें ! सर्व उत्पन्न व सर्व हिशोब क्लिअर ठेवणारे दादांचे ते मत ! काकासा- हेब खाडीलकर यांच्या मनाचा मोठेपणा दादा सांगावयाचे.द्रॉपदी व मेनका, या नाटकांचे ६००० रुपये तुमचें सवे कजे फिटल्याखेरिज देऊं नका! तें बालगंघवीना मान्य केले, पण कजे फिटल्यावर दोन नाटकांचे १०००० रुपये काकासहिंबांना बालगंधर्वांनी दिले असें दादा म्हणाले. (९२) गंधव नाटक मंडळीने १९३०सालठ अखेर चौर्तास लाख रुपये मिळविले,ही गोष जगजाहीर आहे. त्यानंतर चार वर्षात त्या अनुमानावरून पहातां चार पांच लाख मिळविले अतर्तांल असें वाटतें. बालगघवीनीं ३५ ते ४० लाख रुपये मिळविले. परंतु गंधवे नाटक मंडळीचा बादशाही थाट, ठेवण, व गंधर्व नाटक मंडळीची रगभमी, बड्या पगाराचे नट, साथीदार त्याचप्रमाणें भारी भारी तीन सीनरी लाखो रुपयांची भरजरी वल्ले, एखाद्या सस्थानिकासारखीं आपल्या रंगमर्मावर वापरण्यांत त्यांनीं मुख्यतः खच केलें, हीच गोष्ट सवृस्वी स्पष्ट दिसतें वालगंघवांना जबर व्यसन कोणतं तर आपल्या रंगभूर्मावर लाखो रुपयांची भरजरी वक्ले, हजारो रुपयांचे सीन आपल्या प्रेक्षकांना दाखावणें, भारी भारी ओरगन्स, सारंग्या, त्याचप्रमाणें सर्व नोकरांना व इष्टामेत्रांना एकाद्या राजास्तारखं नेहमीं ऐषआरामांत ठेवणे ! उत्तमोत्तम बहुमोल नित्य जेवणाचा, प्रश्रासाचा थाट ठेवणे वगेरे.--बालगंधवे स्वतः सूपसुंदर, गंधवतुल्य' मधुर गळ्याची इंश्वरदत्त देणगी पूवसुळतताने व पूवपुण्याइन जन्मतःच जरी बरोबर, घेऊन आले, तर्स स्वकष्टाने संगीत व उच्च अभिनय, मे. महबूबखान कै, भास्करघूवा बखले, श्रो. टेंबे, त्याचप्रमाणें के, देवळ श्री. कृ. प्र. खाडीलकर नटवय बोडस यांच्या सहाय्याने त्यांनां अप्रतीम असा केला. राकमणा, सिंधु, रेवती, शकुंतला, कान्हूपात्रा, मिराबाई, इ. विविध भामेका गंघव रंगभूमीवर त्या. त्या भामकेशीं, तद्रूप होऊन इतक्या सवोत्कृष्ट केल्या की, त्या भूमिका गंधवतुल्य महाराष्ट्र रंगभूमीवर इतरत्र कोठेंहो दिसणे अशक्य ! असंच सवीतोमुखी ऐकावय!स मिळतें ! ल्रियांच्या भूमिका ल्ियांनी कराव्यांत या मतांचा नवीन लाट नाठ्यप्रेमी व सिनेमाप्रेमी कांही प्रेक्षकांत आतां उसळलेली आहे. य! पुढे कदाचित्‌ नेसर्गिक सोंदयामुळें व नैसर्गिक कोमलतेमुळें, कुणीही मराठा रंगभूमीवर अः पूजेचा मान विद्यमान व कलाकुशल नटी अथवा अनेक नव्या मिळवतील ! परंतु ७५ तें ८० वषात महाराष्ट्र रंगभूमावर सवे प्रकारें तेजाने चमकणारे नटसत्राटू बाल्गंधव एकटेच अप्रपूजेच्या मानास पात्र आहेंत. ही गोष्ट महाराष्ट्र रंगभूर्माच्या इतिहासांत पहिलीच आहें. म्हणूनच प्रभात फिल्मकंपनानें बाळगंघवास तें ज्या ज्या चित्रपटांत काम करणार त्या त्या चित्रपटास “ बाल- गेघवे प्रभात पिक्चर्स ” ह नांव देणाचा व त्या, त्या, चित्रपटा'च्या कामागेरीबद्दळ भाग देष्याचा अत्येत मोठा बहुमान दिला आहे. (९३) महाराष्ट्र रंगभामे आणि इंग्लडची रंगभूमे हो तुलना के, दे. भ, शि.म. परांजपे यांनीं २४ व्या नाठ्य सम्मेलन प्रसंगी आपल्या भाषणांत सहज ओघाने केली होती ! २४व्या नाठ्यसम्मेलनचे अध्यक्ष बालगंधदे होते, स्वागताध्यक्ष श्री. नामदार जगन्ञाथ महाराज होते. त्या वेळीं श्री. एम. एल. ए. आबासाहेब मूजु मदार वक्ते होते. श्री. कमतनुरकर सरदार व॒ आणखी कांदा वक्ते होते. श्री. जगज्ञाथ महाराजांनीं महाराष्ट्र रंगभूमि व इंग्लंडची रंगभामे या विषयी मुद्देसूद भाषण केलें. त्यांनी इंग्लंडची रंगभूमे यावेळों किर्ता श्रेष्ठ आहे वगेर निवेदन केलें. बालगंधवानीं त्यावर उत्तरादाखळ भाषण करतांना सांगितले कॉ, वैभवसंपन्न इंग्लंडच्या नाटकमंडळ्यांना एका नाटकांस जितके उत्पन्न होत, ला- पेक्षां कितीतरी पट कमी उत्पन्न महाराष्ट्रांतील मोठ्या म्हणविणाऱ्या नाटक मंड- ळांच्या एका नाटकास होतें. तेव्हां सांप्रतच्या, इंग्लंडच्या मोठ्या रंगभूमीची बरोबरी करणे साहाजेकच अशकय आहे; तरी पण महाराष्ट्रांतील पुष्कळ नाटक मंडळ्यांनीं उत्पन्नाच्या मानान महाराष्ट्र रंगभूभे सजविली आहे. त्यावर के. दे.भ. परांजपे भाषण करतांना म्हणाले; बालगंधव, के. विष्णुदास भावे यांच्या वेळेच्या आद्य महाराष्ट्र रंगभूमींत आणि ७५ वर्षांच्या नंतरचा गंधवे मंडळीच्या रंगभूमींत बालगंधवे तुम्ही महाराष्ट्र रंगभामे आणि इंग्लंडची रंगभाभे इतके महत्‌ अंतर तुम्हो आपल्या गुणांनी, स्वकष्टांनीं आपल्या हयातींत करून दाखाविलेत, हो गोष्ट खरोखरांच महा!रा्रास भुषणावह आहे. के. शि. म. परांजपे यांच्या एका वाक्यांत बालगंधव/च्या यशाचे सार आहे, एका प्रवेशांतला कपडा दुसऱ्य! प्रवेश्ांत वापरा- यची नाहीं, त्याचप्रमाणें या वषांच्या अभिनयापेक्षां व संगीतापेक्षां दुसर्‍या वर्षी आपल्या प्रेक्षकांस नवें कौशल्य दाखवावयाचे ! खऱ्या भरजरी कपड्याबरोबर भव्य सिनसिनर्रा प्रतिवषी नवी दाखवावयाची य्रा सर्वे गोटी साधण्याकारितां संपूर्ण आयुष्यांत लक्षावधि रुपय मिळवून सुद्धां स्वतः करतां अल्ससे एखादें ' घर ? अगर अल्पसे बिघाभर शि देत ? सुद्धां ज्यांनीं केले नाहो ते पूण निःस्वार्थी नटसम्राट बालगंधव ! महाराष्ट रंगभूमीच्या इतिहासांत खरोखरीच अमर आहेत. श्री रंगदेवतारूपी परमेश्वर नटसम्राट बालगंधर्वना (९४) दा्घायु करो ! “' बालगंघव प्रभात पिकवले ?' मध्यें रूपांतर होणाऱ्या बालगंघ- वाँना चित्रभूमीवरद्दी असेंच पूणे यश देवो व चिरकाल त्यांना सहकुटुंब पुढील आयुष्यांत सुखी ठेवो, हेंच मागणें दयाळू परमेखराजवळ बालगंधवेश्रेमी जनता मागणार ! आणि जनताजनादेन ती मागणी पूर्ण करणार, यांत कांही एक सेदेह नाही ! श्रीरगदेवतापणमस्तु. पुण्यांतील व परगांवाहून पुण्यास येणाऱ्या उपहाराची योग्य व्यवस्था फक्त खाडीलकर यांचे र > 44 न मनाहर वश्रात गृह येथेच होते. आमचेकडे उपहाराशिवाय इतर प्रकारची पेर्ये, बिस्किटे, पेपरमिंटस़, वगर माल मिळता. त्याचप्रमाणं स्वच्छते- कडे विश्लेष लक्ष दिल जाते, तरी लोकांनीं याचा फायदा घ्यावा. शाखा. मुख्य दुकान | दत्त मंदिराजवळ, लक्ष्मी रोड पेठ--शुक्रवार पुणे-दाहर- वड फोटो काढण्याचे उत्तम ठिकाण ! बी. जी. पारगे आणि कं. फोटो आटिस्ट्स्‌ बाहु्लीचे होदारोजारीं पेठ-बुधवार पूना नं. २ पुणें शहर श्री सद्‌ गुरु नारायणमहाराज प्रसन्न निवडक व उत्तम धान्य किफायतशीर भावानें मिळण्याचे खार्त्रीचे एकच ठिकाण ! म्हणजे नाना ढमाळ धान्याचे व्यापारी श्री जोगेश्वरी समोर बुधवार पुणे--शहर. पुणें नं. २. पुण्यांत प्रसिद्ध फोटो काढण्याचे उत्तम ठिकाण ! "> | 160 र €>......* दि पूना फॉटो आटे स्टुडिआ ? किलोस्कर थिएटर दिपसा व रात्रीं फोटो घेण्याची नवीन व्यवस्था तसेंच फ्यामिली ग्रुप, फ्लाश लाईट ( नाटकाचे फोटो ) एन्लाजेमेंट, पेन्टिंगचीं कामे व लहामुलांचे फोटोची स्पेक्षेलिटी. सवे कार्म वक्तशीर करून मिळतीळ. एस्‌. एम्‌. साळवी, फोटोग्राफर, पुणें शहर. £ अनंक प्रकारच ह! ए क. 8" १ रष : हार्मोनेथम्स्‌ ग्रामोफोन ; ढु व १ ५ 3. >. ९ री रकाड्स > * माफक भावानं विकत मिळतात. ४ ५ आप्पा बळवंत चीक, शनवार पुणें २ 9 ७२३८७ २८७ ३५५०५-५- २५७२-२५ ९७ ३-५ २९५ & ३.७ २४ ळ-७ २) २००२८७ वे: ६: २७७ क 6" श 6 वसत आण कपना विठ्ठल मांदिराजवळ, बुधवार ४९० पुणे. २ न प्रायमस स्टोब्ह,पेट्रोम्याक्स बत्त्या,जाव्हा स्पिरिट, अमेरिकन केरोसिन,फीनाइल टाटा साबण वगेरे मिळेल. १. आ र की ह, टा नर प ् ती , ती ह टा नत हो मिडी क क न र र ललत जा आ ... क. त पांडोबा गणेश क्षीरसाग पच देंबाप्पा. च णाप्पा उफ रु भ्रीबरुत कु "१७/२४/१४१९ ८४४९०४ ४५ ८४०९ .४ ४७४०९४०७७४ ४० ४२४४७५९ .४००९.०५/०४ ८./” ४९७५९ ./४९२.५५ ५ .//१.४ २५१९ .४००१०४१० ४४७०९४१ ७७ चांगले व | र श्री. डॉ. भडकभकर. डॉ. सोमण वगेरेचा मी आभारी आहे.( क्षीरलागर कुलीन स्त्रिया विरुद्ध रंगभूमि ( क॑. “८ ) ळखक--शकर बापूजी मुजुमदार या विषयावर हं पुस्तक प्रसिद्ध झालें आहे व २७ व्या नाखसंमेलनांत या विषयावर उहापोह होऊन कुलीनस्त्रियांनीं रंगभूमीवर प्रवेश न करण्याबददळ एकमत झाले आहे. इंग्लंडांतील यांचें चरित्र र्व ]|ग्यारिक | क. लायन्रश्या बव शाळा यांकारेतां विद्याखाट्य न मनर कल आहे दोन्ही पुस्तक एकदम मागावणारास ट. ह. शिवाय १। रु कसबा १९९ पुणें लक्ष्मीनारायण परस. आमचें सतत ६० वर्षे प्रसिद्ध आसलेले जुनें एकच दुकान के. नारायण तात्याबा गुरव केंद्रकर आमच्या खास कारखान्यांत व स्वतःचे देखरेखीखाली तयार झालेला माल घ्या आणि खुष व्हा. गंधव नाटक मंडळी व इतर मोठ्या मोठ्या नाटक कंपन्या, तसेंच महाराष्ट्रांतील सुप्रासेद्ध गवड, सुप्रसिद्ध तबला व मृदुंगवादनपट्टू 1” तसंच उच्च भजनी मंडळी आमच्याच कडून तबले डमो मृदंग वगरे वाद्यं खरेदी करितात व दुरुस्त करून घेतात तेव्हां इतकेंच ध्यानांत ठेवा; व अगोदर खालाल पत्त्यावर त्वरीत मागणी करा. विशेष माहितीकारितां दोन आण्याची पोस्टाची तिकिटे पाठवन आमचा सचित्र क्याटलाग मागवा पत्ता- विष्णु विठाबा गुरव.-शिक्रापूरकर, 10॥। शुक्रवार, ७६ १ पुणे.